Monday, January 31, 2011

माझा मुलगा : स्नेहदर्शन

प्राणांपेक्षा मुलास माझ्या
जपले होते क्षण सोनेरी
आनंदाचे टिपले होते पुस्तक
पुस्तक,पुस्तक पुस्तक,वाचन
केवळ वेडहि त्याचे काय मि
सांगु कसले होते!!! ज्ञानाचे
भांडार म्हणू , की काय म्हणू मी
माहित होते! सगळे काही कळले
होते. नेतांना मग त्याला
जेव्हा सरणावरती, मृत्योचेही
थोडे अश्रू ढळले होते आत्ता
आत्ता बोलत होता, चालत होता,
क्षणात एका प्रेतही त्याचे
जळले होते. दिसतो आता माझा
मुलगा मित्रांसोबत तो
गेल्यावर सगळे जेव्हा जमले
होते कधी न दिसला दुःखी मजला
माझा मुलगा परिस्थितीवर
म्हणून मीही हसले होते
*--------------------स्नेहदर्शन *
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2522

माझा मुलगा : स्नेहदर्शन

प्रणांपेक्षा मुलास माझ्या
जपले होते क्षण सोनेरी
आनंदाचे टिपले होते पुस्तक
पुस्तक,पुस्तक पुस्तक,वाचन
केवळ वेड ही त्याचे काय मी
सांगू कसले होते!!! ज्ञानाचे
भांडार म्हणू , की काय म्हणू मी
माहित होते! सगळे काही कळले
होते. नेतांना मग त्याला
जेव्हा सरणावरती,
म्रूत्योचेही थोडे अश्रू
ढळले होते आत्ता आत्ता बोलत
होता, चालत होता, क्षणात एका
प्रेतही त्याचे जळले होते.
दिसतो आता माझा मुलगा
मित्रांसोबत तो गेल्यावर
सगळे जेव्हा जमले होते कधी न
दिसला दुःखी मजला माझा मुलगा
परिस्थितीवर म्हणून मीही
हसले होते --------------------स्नेहदर्शन
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Thursday, January 27, 2011

ओळखीचा वाटतो पण आठवत नाही मला : कैलास गांधी

ओळखीचा वाटतो पण आठवत नाही मला
कोणता हा गाव नक्की ते कळत
नाही मला सोबती असतो सतत नी
धीर देतो सारखा पण चुका घडण्या
अगोदर थांबवत नाही मला एक दहशत
नांदते आहे पुन्हा गावामधे जी
घराबाहेर हल्ली पाठवत नाही
मला कोणता हा काळ पाठी घेवूनी
मी चाललो पेलवत नाही मला पण
सोडवत नाही मला हा नव्हे विवेक
माझा हि खरी असहायता धुमसते जी
आत केवळ पेटवत नाही मला उंच
टॉवर बांधण्यासाठी नसावे
सोयीचे याचसाठी तो घरातून
हुसकवत नाही मला बेगडी चेहराच
माझा त्यास आहे सोयीचा, जो
फक्त टवके काढतो पण खरडवत नाही
मला ढळतो मी अश्रू केवळ
जमाखर्च पाहुनी आसवांची गळती
रोजच परवडत नाही मला लाख तू
समजूत माझी घालण्याची शर्थ कर
लाघवी शब्दात हुकुमत जाणवत
नाही मला वाकलो देवासामोरी हा
खरेतर दृष्टीभ्रम वेदनांचे
बोचके बघ पेलवत नाही मला (मेरा
बदन बोझ से दुहरा हुवा होगा.....
मई सजदे में नहीं था आपको धोका
हुवा होगा.. ......दुष्यंतकुमार )
....कैलास गांधी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

''तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे'' : कैलास

मरुन अस्तित्वहीन
होण्या,तुझ्याचसाठी तयार आहे
तुझ्याविना या जगात
माझा,जगावयाला नकार आहे धरून
सूर्यास आणले अन ,हजार तेजाळले
दिवेही असा कसा दूर
व्हावयाचा,मनातला अंधकार आहे
अचूक आले तुझे नयन बाण्,येथ
घायाळ जाहलो मी शिकार गेलो
करावयाला,स्वतःच झालो शिकार
आहे नको धरु आज हात माझा,कठोर
ही बाब आठवावी जगावयाचा
प्रवास माझा उद्या तसा संपणार
आहे कधीच कर्जात राहिलो ना
,म्हणून "कैलास" अंत आला जगू
कसे हे जिणे तसे तर
तुझ्याकडूनच उधार आहे.
--डॉ.कैलास गायकवाड
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2520

''तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे'' : कैलास

मरुन अस्तित्वहीन
होण्या,तुझ्याचसाठी तयार आहे
तुझ्याविना या जगात
माझा,जगावयाला नकार आहे धरून
सूर्यास आणले अन ,हजार तेजाळले
दिवेही असा कसा दूर
व्हावयाचा,मनातला अंधकार आहे
अचूक आले तुझे नयन बाण्,येथ
घायाळ जाहलो मी शिकार गेलो
करावयाला,स्वतःच झालो शिकार
आहे नको धरु आज हात माझा,कठोर
ही बाब आठवावी जगावयाचा
प्रवास माझा उद्या तसा संपणार
आहे कधीच कर्जात राहिलो ना
,म्हणून "कैलास" अंत आला जगू
कसे हे जिणे तसे तर
तुझ्याकडूनच उधार आहे.
--डॉ.कैलास गायकवाड
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

Wednesday, January 26, 2011

आसवे..... : supriya.jadhav7

आसवे..... . पापण्यांना भार झाली
आसवे, जाणतीशी....! मौन पाळी आसवे
!! काळ-वेळेची नसे यांना क्षिती,
हुंदका जाळून आली आसवे !
काळजाला काळजीचे साकडे, काजळा
वाहून काळी आसवे ! भूलथापांना
अशी गेले बळी, गोंदली तेव्हाच
भाळी आसवे ! साथ देते का कुणी
जन्मांतरी, सौख्य-दु:खा फ़क्त
साक्षी आसवे ! -सुप्रिया (जोशी)
जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2519

...म्हणाले !! : supriya.jadhav7

...म्हणाले !! स्पष्ट माझ्या
बोलण्याला, 'शालजोडी'
म्हणाले ! प्राणत्यागा....'अर्थ
नाही....! व्यर्थ खोडी' म्हणाले !!
राजरस्ता सोडला ना लांघल्या
चौकटीही..... नेकमार्गी
चालण्याला 'नागमोडी' म्हणाले
!! झिंगलेले, लाज ज्यांनी
टांगलेली खुट्याला.... जाग येता
'जास्त झाली काल थोडी'
म्हणाले !! ताव मारी गिध्द येथे,
खाउनी माजलेले..... 'घोळवूनी
कारल्या येते न गोडी' म्हणाले
!! झापडे लावून ओझी वाहिलेली
जगाची...... वृध्द होता 'एक काळी
क्षुद्र घोडी' म्हणाले !!
रांधण्याचे, वाढ्ण्याचे काम
जेव्हा धकेना.. 'फ़ेक आता
वळचणीची ती गठोडी' म्हणाले !!
राबताना, ओढताना प्राण
त्यांनी मुकावे, 'दावणीला जून
होती बैलजोडी' म्हणाले !!
-सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2516

पाहिले तुला हळूच : तुषार जोशी

पाहिले तुला हळूच काल मी तिथे
वळून रूपमोगरा मनात दरवळे
तुझा अजून . ओतले मधाळ गोड रूप
साजिरे तुझ्यात चंद्र पाहता
वरून लाजतो तुला बघून . आजकाल
आसपास होतसे तुझाच भास प्राण
प्राण रोम रोम गातसे तुझीच धून
. बघ वळून तू जरा तुझा पतंग
लाजरा गं लाव हास्यज्योत तू गं
प्राण चालला विझून . हाय काय
हासलीस हाय काय लाजलीस हाय का
गं चाललीस जीवनास मंतरून .
तुषार जोशी, नागपूर .
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2511

शहारा : मयुरेश साने

तुला रोज येतो कधीही शहारा कसा
सांग व्हावा ? नशेचा उतारा
किती ऊन सोसून मी वाट पाहू ?
तुझ्या सावली चा मला दे किनारा
बिछाना च होईल आकाश गंगा तु ये
ना जरा लाजवू शुक्र तारा उभा
जन्म काट्यात आहे तरीही तुझी
आस आहे सुगंधी फुलोरा जरी
अंगणे विस्तवाचीच माझी
तुझ्या आठवांचा मिळो गार वारा
अनाहत तुझ्या अंतरी मीच आहे
मुक्या काळजाचा घुमे हा दरारा
...मयुरेश
साने..दि...२६-जानेवरी-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2517

आसवे..... : supriya.jadhav7

आसवे..... . पापण्यांना भार झाली
आसवे, जाणतीशी....! मौन पाळी आसवे
!! काळ-वेळेची नसे यांना क्षिती,
हुंदका जाळून आली आसवे !
काळजाला काळजीचे साकडे, काजळा
वाहून काळी आसवे ! भूलथापांना
अशी गेले बळी, गोंदली तेव्हाच
भाळी आसवे ! साथ देते का कुणी
जन्मांतरी, सौख्य-दु:खा फ़क्त
साक्षी आसवे ! -सुप्रिया (जोशी)
जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

...म्हणाले !! : supriya.jadhav7

...म्हणाले !! स्पष्ट माझ्या
बोलण्याला, 'शालजोडी'
म्हणाले ! प्राणत्यागा....'अर्थ
नाही...! व्यर्थ खोडी' म्हणाले !!
राजरस्ता सोडला ना लांघल्या
चौकटीही..... नेकमार्गी
चालण्याला 'नागमोडी' म्हणाले
!! झिंगलेले, लाज ज्यांनी
टांगलेली खुट्याला.... जाग येता
'जास्त झाली काल थोडी'
म्हणाले !! ताव मारी गिध्द येथे,
खाउनी माजलेली..... 'घोळवूनी
कारल्या येते न गोडी' म्हणाले
!! झापडे लावून ओझी वाहिलेली
जगाची...... वृध्द होता 'एक काळी
क्षुद्र घोडी' म्हणाले !!
रांधण्याचे, वाढ्ण्याचे काम
जेव्हा धकेना.. 'फ़ेक आता
वळचणीची ती गठोडी' म्हणाले !!
राबताना, ओढताना प्राण
त्यांनी मुकावे, 'दावणीला जून
होती बैलजोडी' म्हणाले !!
-सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

शहारा : मयुरेश साने

तुला रोज येतो कधीही शहारा कसा
सांग व्हावा ? नशेचा उतारा
किती ऊन सोसून मी वाट पाहू ?
तुझ्या सावली चा मला दे किनारा
बिछाना च होईल आकाश गंगा तु ये
ना जरा लाजवू शुक्र तारा उभा
जन्म काट्यात आहे तरीही तुझी
आस आहे सुगंधी फुलोरा जरी
अंगणे विस्तवाचीच माझी
तुझ्या आठवांचा मिळो गार वारा
अनाहत तुझ्या अंतरी मीच आहे
मुक्या काळजाचा घुमे हा दरारा
...मयुरेश
साने..दि...२६-जानेवरी-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Tuesday, January 25, 2011

...म्हणाले !! : supriya.jadhav7

...म्हणाले !! स्पष्ट माझ्या
बोलण्याला, 'शालजोडी'
म्हणाले ! प्राणत्यागा....'अर्थ
नाही....! व्यर्थ खोडी' म्हणाले !!
राजरस्ता सोडला ना लांघल्या
चौकटीही..... नेकमार्गी
चालण्याला 'नागमोडी' म्हणाले
!! झिंगलेले, लाज ज्यांनी
टांगलेली खुट्याला.... जाग येता
'जास्त झाली काल थोडी'
म्हणाले !! ताव मारी गिध्द येथे,
खाउनी माजलेले..... 'घोळवूनी
कारल्या येते न गोडी' म्हणाले
!! झापडे लावून ओझी वाहिलेली
जगाची...... वृध्द होता 'एक काळी
क्षुद्र घोडी' म्हणाले !!
रांधण्याचे, वाढ्ण्याचे काम
जेव्हा धकेना.. 'फ़ेक आता
वळचणीची ती गठोडी' म्हणाले !!
राबताना, ओढताना प्राण
त्यांनी मुकावे, 'दावणीला जून
होती बैलजोडी' म्हणाले !!
-सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

Monday, January 24, 2011

खरा कायदयाने मला फास होता : मयुरेश साने

खरा कायदयाने मला फास होता
कुठे न्याय ? तो फक्त आभास होता
तराजू कधी पावला सांग त्यांना
? उभा जन्म ज्यांचा शिळा घास
होता लुबाडून खाती सदा
तूप-रोटी गुन्हेगार तेथेच
हमखास होता अरे ! कायद्या काय
देऊ पुरावे ? दलालीत वाटा तुझा
खास होता तुझ्या चोर-वाटां
मुळे न्याय मेला फरारी च आरोपि
सर्रास होता अशा कायद्याला
कुणी भीक घाला ? स्वतः न्याय
केला ! सुरा पास होता मयुरेश
साने..दि..२२-जानेवारी-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2514

जराजरासा !!! : supriya.jadhav7

जराजरासा !!! तुझे नि माझे नकोच
नाते, हवा दुरावा जराजरासा !
सलज्ज तारे नभी पहाया रवी
झुरावा जराजरासा !! लुभावयाला
कितीक फ़ुलती गुलाब, जाई नि
मोगरेही, तुझ्या स्मृतींचा
सुगंध ताजा, इथे उरावा
जराजरासा !! झपाटलेला पिसाट
वारा कडी-कपा-यात बंद केला,
तुझ्या नि माझ्या उसासण्याचा
उरो पुरावा जराजरासा !! कधी
नकोसे कधी हवेसे, छ्ळून जाती
रदीफ़ मिसरे, नजाकतीचाच शेर ओठी
अता स्फ़ुरावा जराजरासा !!
कितीक आले लुटून गेले इथे
लुटारु लुबाडणारे, तुझा भरवसा,
मुरे मुरंबा तसा मुरावा
जराजरासा !! घडी भराची नकोच
संगत करार व्हावा युगांतरीचा,
तुझ्याच श्वासात श्वास माझा,
अता विरावा जराजरासा !!
-सुप्रिया (जोशी) जाधव..
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2515

जराजरासा !!! : supriya.jadhav7

जराजरासा !!! तुझे नि माझे नकोच
नाते, हवा दुरावा जराजरासा !
सलज्ज तारे नभी पहाया रवी
झुरावा जराजरासा !! लुभावयाला
कितीक फ़ुलती गुलाब, जाई नि
मोगरेही, तुझ्या स्मृतींचा
सुगंध ताजा, इथे उरावा
जराजरासा !! झपाटलेला पिसाट
वारा कडी-कपा-यात बंद केला,
तुझ्या नि माझ्या उसासण्याचा
उरो पुरावा जराजरासा !! कधी
नकोसे कधी हवेसे, छ्ळून जाती
रदीफ़ मिसरे, नजाकतीचाच शेर ओठी
अता स्फ़ुरावा जराजरासा !!
कितीक आले लुटून गेले इथे
लुटारु लुबाडणारे, तुझा भरवसा,
मुरे मुरंबा तसा मुरावा
जराजरासा !! घडी भराची नकोच
संगत करार व्हावा युगांतरीचा,
तुझ्याच श्वासात श्वास माझा,
अता विरावा जराजरासा !!
-सुप्रिया (जोशी) जाधव..
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

Saturday, January 22, 2011

खरा कायदयाने मला फास होता : मयुरेश साने

खरा कायदयाने मला फास होता
कुठे न्याय ? तो फक्त आभास होता
तराजू कधी पावला सांग त्यांना
? उभा जन्म ज्यांचा शिळा घास
होता लुबाडून खाती सदा
तूप-रोटी गुन्हेगार तेथेच
हमखास होता अरे ! कायद्या काय
देऊ पुरावे ? दलालीत वाटा तुझा
खास होता तुझ्या चोर-वाटां
मुळे न्याय मेला फरारी च आरोपि
सर्रास होता अशा कायद्याला
कुणी भीक घाला ? स्वतः न्याय
केला ! सुरा पास होता मयुरेश
साने..दि..२२-जानेवारी-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

मोग-याचा पसारा.....(गझल) : supriya.jadhav7

मोग-याचा पसारा..... तुला रोज
येतो, कधीही शहारा ! निरखणे
तुझे, रोमरोमी थरारा !! उगाळू
किती संयमी चंदनाला, उरी
स्पंदनांचा धुमसतो निखारा !!
जरी गुंगल्या चांदण्या दूर
तेथे, खुणावी कधीचा मला
शुक्रतारा !! सुगंधी बटांची
नशा मैफ़िलीला, तया चुंबितो
स्वैर- बेधुंद वारा !! नको जागणे
अन नको हे उसासे, तुझे श्वास
गात्री, विरे हाय पारा !! चुरावी
कशाला कुणी रातराणी, सख्या !
धुसफ़ुसीला नसावाच थारा !!
पहाटे पहाटे मिठी सैल होता,
कसा आवरु मोग-याचा पसारा ?
-सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2513

मोग-याचा पसारा.....(गझल) : supriya.jadhav7

मोग-याचा पसारा..... तुला रोज
येतो, कधीही शहारा ! निरखणे
तुझे, रोमरोमी थरारा !! उगाळू
किती संयमी चंदनाला, उरी
स्पंदनांचा धुमसतो निखारा !!
जरी गुंगल्या चांदण्या दूर
तेथे, खुणावी कधीचा मला
शुक्रतारा !! सुगंधी बटांची
नशा मैफ़िलीला, तया चुंबितो
स्वैर- बेधुंद वारा !! नको जागणे
अन नको हे उसासे, तुझे श्वास
गात्री, विरे हाय पारा !! चुरावी
कशाला कुणी रातराणी, सख्या !
धुसफ़ुसीला नसावाच थारा !!
पहाटे पहाटे मिठी सैल होता,
कसा आवरु मोग-याचा पसारा ?
-सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

दिसे दिसायास... : वैभव देशमुख

दिसे दिसायास वार साधा नसे परी
हा प्रकार साधा अजून आहे
घरंगळत मी नको म्हणू हा उतार
साधा किती अशी कंजुषी असावी
दिला न मज तू नकार साधा फसून
जातो सहज कुठेही खरेच मी फार
फार साधा धरा फिरवतात हात
त्याचे म्हणायला कामगार साधा
कधी मला माग तू हवे जे
कळेल...नाही उदार साधा बरेचदा
श्वास टाळतो मी नकोस समजू
चुकार साधा - वैभव देशमुख
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2512

दिसे दिसायास... : वैभव देशमुख

दिसे दिसायास वार साधा नसे परी
हा प्रकार साधा अजून आहे
घरंगळत मी नको म्हणू हा उतार
साधा किती अशी कंजुषी असावी
दिला न मज तू नकार साधा फसून
जातो सहज कुठेही खरेच मी फार
फार साधा धरा फिरवतात हात
त्याचे म्हणायला कामगार साधा
कधी मला माग तू हवे जे
कळेल...नाही उदार साधा बरेचदा
श्वास टाळतो मी नकोस समजू
चुकार साधा - वैभव देशमुख
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

Friday, January 21, 2011

पाहिले तुला हळूच : तुषार जोशी

पाहिले तुला हळूच काल मी तिथे
वळून रूपमोगरा मनात दरवळे
तुझा अजून . ओतले मधाळ गोड रूप
साजिरे तुझ्यात चंद्र पाहता
वरून लाजतो तुला बघून . आजकाल
आसपास होतसे तुझाच भास प्राण
प्राण रोम रोम गातसे तुझीच धून
. बघ वळून तू जरा तुझा पतंग
लाजरा गं लाव हास्यज्योत तू गं
प्राण चालला विझून . हाय काय
हासलीस हाय काय लाजलीस हाय का
गं चाललीस जीवनास मंतरून .
तुषार जोशी, नागपूर .
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

पाहिले तुला हळूच : तुषार जोशी

पाहिले तुला हळूच काल मी तिथे
वळून रूपमोगरा मनात दरवळे
तुझा अजून . ओतले मधाळ गोड रूप
साजिरे तुझ्यात चंद्र पाहता
वरून लाजतो तुला बघून . आजकाल
आसपास होतसे तुझाच भास प्राण
प्राण रोम रोम गातसे तुझीच धून
. बघ वळून तू जरा तुझा पतंग
लाजरा गं लाव हास्यज्योत तू गं
प्राण चालला विझून . हाय काय
हासलीस हाय काय लाजलीस हाय का
गं चाललीस जीवनास मंतरून .
तुषार जोशी, नागपूर .
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

असा मी "असामी" कुठेही कसाही : मयुरेश साने

असा मी ! कसा मी ? कुठेही कसाही
असा मी "असामी" कुठेही कसाही
मला पाहताना किती लाजशी तू
तुझा आरसा मी कुठेही कसाही
तुझ्या कंकणी नाद मझाच येतो
तुझा भरवसा मी कुठेही कसाही
मुका शब्द होतो तु येता समोरी
तसा बोलका मी कुठेही कसाही जरा
स्पर्शु दे ना ! तुझे चांदणे हे
तुझा कवडसा मी कुठेही कसाही
फुला सारखी तू सदा गंध वेडी
सुना उंबरा मी कुठेही कसाही
सखे सोबतीला मला साथ देतो तुझा
भास नेहेमी कुठेही कसाही
मयुरेश
साने...दि...२१-जानेवरी-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

या श्वासाचा,कुणी भरोसा द्यावा , तू ये ना : सोनाली जोशी

या श्वासाचा,कुणी भरोसा
द्यावा , तू ये ना तुझ्याचसंगे
क्षण शेवटचा जावा, तू ये ना
माझ्या समोर दिसते आहे गर्दी
,पत्रांची... पण आला नाही तुझाच
सांगावा, तू ये ना आठवते का
जिथे चाललो होतो ,त्या दिवशी
त्या वाटेवर जरा विसावा
घ्यावा.. ,तू ये ना धरला होता
हात तुझा मी रात्री ,अंधा-या..
हा देहच एक नवा तारा व्हावा , तू
ये ना मनाप्रमाणे माझ्या सगळे
तेव्हा, करायचा म्हणून आता
पुन्हा हट्ट धरावा, तू ये ना
कुणाकुणाचा हात टेकला आहे,
आभाळा चंद्र तरी माझ्या मिठीत
राहावा.. तू ये ना
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2505

Thursday, January 20, 2011

गर्व..... : supriya.jadhav7

गर्व..... जगावे किती अन जगावे
कशाला ? तुझा हात आता न माझ्या
उशाला !! स्मरावे किती
विस्मरावे किती मी ? तुझे सूर
जे वर्ज झाले घशाला !! (गळ्याला)
किती दे मुलामा, न सांधे तडा हा,
कसे खोडणे संशयाच्या ठशाला ?
कुणी टाचले, फ़ाटलेल्या नभाला ?
जगी दाद-टाळ्या, फ़जीती-हशाला !!
जळा त्यागले, भाळला मृगजळाला,
'गुरु' भेटतो रे जसाची तशाला !!
जगा जिंक तू, हार ठावी मनाला,
फ़ुका गर्वची भोवला ना सशाला !!
-सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

नकार आहे : क्रान्ति

तुला न मी पाहिले तरीही मनात
श्रद्धा अपार आहे तुझ्याविना
या जगात माझा जगावयाला नकार
आहे सदैव काट्यांत
गुंतलेल्या, उजाडलेल्या
विराण बागा अजाणता मोहरून
आल्या, तुझ्यामुळे ही बहार
आहे! तुझ्या मनाच्या जुन्या
व्रणांनी कसे भरावे? कसे
सुकावे? अजून तो बोलतोच,
त्याच्या हरेक शब्दास धार आहे
मुक्या कळ्यांचा दबून गेला
अखेरचा श्वास एकदाचा, लुटायचे
तेवढे लुटू या, नवीन अत्तर
तयार आहे! मला जराही कळू न देता
लुटून नेलेस गाव माझे, पिसाट
दैवा, तुझ्या छडीचा अखेरचा हा
प्रहार आहे कसे, किती शोधले,
कुठेही तपास ज्याचा नसे
कुणाला, असा निराकार सावळा
श्रीहरी मला भेटणार आहे!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2507

नकार आहे : क्रान्ति

तुला न मी पाहिले तरीही मनात
श्रद्धा अपार आहे तुझ्याविना
या जगात माझा जगावयाला नकार
आहे सदैव काट्यांत
गुंतलेल्या, उजाडलेल्या
विराण बागा अजाणता मोहरून
आल्या, तुझ्यामुळे ही बहार
आहे! तुझ्या मनाच्या जुन्या
व्रणांनी कसे भरावे? कसे
सुकावे? अजून तो बोलतोच,
त्याच्या हरेक शब्दास धार आहे
मुक्या कळ्यांचा दबून गेला
अखेरचा श्वास एकदाचा, लुटायचे
तेवढे लुटू या, नवीन अत्तर
तयार आहे! मला जराही कळू न देता
लुटून नेलेस गाव माझे, पिसाट
दैवा, तुझ्या छडीचा अखेरचा हा
प्रहार आहे कसे, किती शोधले,
कुठेही तपास ज्याचा नसे
कुणाला, असा निराकार सावळा
श्रीहरी मला भेटणार आहे!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Wednesday, January 19, 2011

कधीकाळी तुझ्यासाठी : आनंदयात्री

मनाच्या खोल मातीने उन्हाळे
सोसले होते तरी मी पेरता
स्वप्ने ऋतु झंकारले होते
अबोला फार दिवसांचा तुझा हा
अन् तिथे माझ्या- घराच्या
स्वच्छ काचांवर धुके अंधारले
होते नसावी काय जगण्याला जरा
खोली, जरा रूंदी? तुम्ही
नुसतेच श्वासांचे मनोरे
बांधले होते कळीचे फूल होताना
तिथे मी नेमका होतो जणू चोरून
कवितेने कवीला गाठले होते! अहो
जे वाटते ना ते मला प्रत्यक्ष
सांगा ना! असे बरळून पाठीवर
कुणाचे हो भले होते? तशी ती भेट
शेवटचीच होती आपुली तेव्हा
पुढे नुसतेच शब्दांना उरी
कवटाळले होते मला वाटायचे
मजला फुलांनी गूज सांगावे!
(कितीही वाटल्याने का कुणीही
आपले होते?) नको दुस्वास
दु:खाचा ठरवले मी, कुठे तेव्हा-
कुशीमध्ये सुखाच्या ते
सुखाने झोपले होते
तुझ्यासाठी दिला असता कदाचित
जीवही मी अन्- कधीकाळी
तुझ्यासाठी जगावे वाटले होते -
नचिकेत जोशी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2506

कधीकाळी तुझ्यासाठी : आनंदयात्री

मनाच्या खोल मातीने उन्हाळे
सोसले होते तरी मी पेरता
स्वप्ने ऋतु झंकारले होते
अबोला फार दिवसांचा तुझा हा
अन् तिथे माझ्या- घराच्या
स्वच्छ काचांवर धुके अंधारले
होते नसावी काय जगण्याला जरा
खोली, जरा रूंदी? तुम्ही
नुसतेच श्वासांचे मनोरे
बांधले होते कळीचे फूल होताना
तिथे मी नेमका होतो जणू चोरून
कवितेने कवीला गाठले होते! अहो
जे वाटते ना ते मला प्रत्यक्ष
सांगा ना! असे बरळून पाठीवर
कुणाचे हो भले होते? तशी ती भेट
शेवटचीच होती आपुली तेव्हा
पुढे नुसतेच शब्दांना उरी
कवटाळले होते मला वाटायचे
मजला फुलांनी गूज सांगावे!
(कितीही वाटल्याने का कुणीही
आपले होते?) नको दुस्वास
दु:खाचा ठरवले मी, कुठे तेव्हा-
कुशीमध्ये सुखाच्या ते
सुखाने झोपले होते
तुझ्यासाठी दिला असता कदाचित
जीवही मी अन्- कधीकाळी
तुझ्यासाठी जगावे वाटले होते -
नचिकेत जोशी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

या श्वासाचा,कुणी भरोसा द्यावा , तू ये ना : सोनाली जोशी

या श्वासाचा,कुणी भरोसा
द्यावा , तू ये ना तुझ्याचसंगे
क्षण शेवटचा जावा, तू ये ना
माझ्या समोर दिसते आहे गर्दी
,पत्रांची... पण आला नाही तुझाच
सांगावा, तू ये ना आठवते का
जिथे चाललो होतो ,त्या दिवशी
त्या वाटेवर जरा विसावा
घ्यावा.. ,तू ये ना धरला होता
हात तुझा मी रात्री ,अंधा-या..
हा देहच एक नवा तारा व्हावा , तू
ये ना मनाप्रमाणे माझ्या सगळे
तेव्हा, करायचा म्हणून आता
पुन्हा हट्ट धरावा, तू ये ना
कुणाकुणाचा हात टेकला आहे,
आभाळा चंद्र तरी माझ्या मिठीत
राहावा.. तू ये ना
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

"दंगा नका करु" : मयुरेश साने

"दंगा नका करु" हे -नारेच थोर
होते "पोलीस" वाटले ते - सारेच
"चोर" होते निर्दोश सिद्ध झाला -
आता "बलातकारी" लाजून बोलला तो-
"वारे छछोर होते" आकाश
चुंबिणारा "आदर्श"घोळ होता
त्यांच्या सदा ललाटी -तारे
टपोर होते आशा नको धरु रे!
"गीतार्थ" माधवाचा जे गोड
वाटले ते - खारेच बोर होते
अत्ताच पेटुनी ते - संतापले
तरीही हाती नुरेच काही - "पारेच"
दोर होते मयुरेश
साने...दि...१९-जानेवारी-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

छंद.... : supriya.jadhav7

छंद.... खरा कायद्याने मला फास
होता ! अबोला क्षणाचा, जणू मास
होता !! उशाला नहाली तुझी
सोडचिठ्ठी, तुझ्या कुंतलांचा
जिला वास होता !! पहाटे पहाटे
उन्हे शोध घेती, सुन्या
उंब-याला तुझा भास होता !! जरा
हालली सावली ही कुणाची ? तुझी
मुर्त की, फ़क्त आभास होता !! सखे
ऐक ना हाक या अंतरीची, इथे
गुंतलेला तुझा श्वास होता !!
कळालेच नाही कधी हारलो मी,
तुझा छंद हा ही, तसा खास होता !!
-सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2503

Tuesday, January 18, 2011

छंद.... : supriya.jadhav7

छंद.... खरा कायद्याने मला फास
होता ! अबोला क्षणाचा, जणू मास
होता !! उशाला नहाली तुझी
सोडचिठ्ठी, तुझ्या कुंतलांचा
जिला वास होता !! पहाटे पहाटे
उन्हे शोध घेती, सुन्या
उंब-याला तुझा भास होता !! जरा
हालली सावली ही कुणाची ? तुझी
मुर्त की, फ़क्त आभास होता !! सखे
ऐक ना हाक या अंतरीची, इथे
गुंतलेला तुझा श्वास होता !!
कळालेच नाही कधी हारलो मी,
तुझा छंद हा ही, तसा खास होता !!
-सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

तारा असण्याचा भरला सारा सारा मी : बेफिकीर

तारा असण्याचा भरला सारा सारा
मी चमकू का थोडासा आता अंधारा
मी? सल्ले देतो... काहीही कामाचा
नाही आलो तेव्हापासुन आहे
म्हातारा मी अंशानेही
वापरलेले नाही त्याला खेचत
बसतो हा मेंदूचा पेटारा मी
'हेतू आहे जगण्याचा' हे सांगत
फिरणे आवारा हा, आवारा तो,
आवारा मी माझ्या कर्तृत्वावर
नसतो टिकलो येथे लोकांच्या
चांगूलपणावर जगणारा मी
केव्हा केव्हा वाहू देतो
अस्तित्वाला केव्हा बनतो
स्वतः स्वतःचा बंधारा मी
ज्यांचा नाही त्यांचा
होण्यासाठी जातो ज्यांचा आहे
त्यांचा करतो तिटकारा मी
पाचोळा होतानाही का झुंजत आहे?
उडता उडता धाडत माघारी वारा मी
माझ्या संदर्भात राहिलो
'बेफिकीर'... पण... केले कवितेला
शब्दांचा देव्हारा मी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2502

तारा असण्याचा भरला सारा सारा मी : बेफिकीर

तारा असण्याचा भरला सारा सारा
मी चमकू का थोडासा आता अंधारा
मी? सल्ले देतो... काहीही कामाचा
नाही आलो तेव्हापासुन आहे
म्हातारा मी अंशानेही
वापरलेले नाही त्याला खेचत
बसतो हा मेंदूचा पेटारा मी
'हेतू आहे जगण्याचा' हे सांगत
फिरणे आवारा हा, आवारा तो,
आवारा मी माझ्या कर्तृत्वावर
नसतो टिकलो येथे लोकांच्या
चांगूलपणावर जगणारा मी
केव्हा केव्हा वाहू देतो
अस्तित्वाला केव्हा बनतो
स्वतः स्वतःचा बंधारा मी
ज्यांचा नाही त्यांचा
होण्यासाठी जातो ज्यांचा आहे
त्यांचा करतो तिटकारा मी
पाचोळा होतानाही का झुंजत आहे?
उडता उडता धाडत माघारी वारा मी
माझ्या संदर्भात राहिलो
'बेफिकीर'... पण... केले कवितेला
शब्दांचा देव्हारा मी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

अपरिचीत शायरांच्या गझल-संग्रहाची सूची : मानस६

महाराष्ट्रात असे बरेच
परिचीत/अपरिचीत शायर असतील
किंवा आहेत, ज्यांचे मराठी
गझल-संग्रह प्रसिद्ध झाले
आहेत. अश्या गझल-संग्रहाची
सूची किंवा अश्या पुस्तकांचा
परिचय सुरेशभट.इन ह्या
संकेत-स्थळावर देता यॆईल का? (
उद्या १९ जनेवारीला कल्याणात,
मेहमूद सारंग ह्यांच्या
मराठी गझल-संग्रहाचे प्रकाशन,
डॉ. राम पंडित ह्यांच्या हस्ते
एका छोटेखानी समारंभात होते
आहे. त्या निमित्ताने हा विचार
मनात आला). -मानस६
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2501

अपरिचीत शायरांच्या गझल-संग्रहाची सूची : मानस६

महाराष्ट्रात असे बरेच
परिचीत/अपरिचीत शायर असतील
किंवा आहेत, ज्यांचे मराठी
गझल-संग्रह प्रसिद्ध झाले
आहेत. अश्या गझल-संग्रहाची
सूची किंवा अश्या पुस्तकांचा
परिचय सुरेशभट.इन ह्या
संकेत-स्थळावर देता यॆईल का? (
उद्या १९ जनेवारीला कल्याणात,
मेहमूद सारंग ह्यांच्या
मराठी गझल-संग्रहाचे प्रकाशन,
डॉ. राम पंडित ह्यांच्या हस्ते
एका छोटेखानी समारंभात होते
आहे. त्या निमित्ताने हा विचार
मनात आला). -मानस६
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

संकटे : वीरेद्र बेड्से

'संकटे' तू मला पाहू नको झुरतात
आता संकटे. वाट माझी अडवुनी
बसतात आता संकटे. संकटांना नाव
नाही, गावचा पत्ता नसे; वारसा
शोधावया फिरतात आता संकटे. दार
केले बंद मी , पर्याय त्यांनी
काढला; कवड्सा कवटाळुनी
शिरतात आता संकटे. बाजरी ,
ज्वारी ,गहू आहेत हंगामी पिके;
बारमाही पण इथे पिकतात आता
संकटे. मानतो थोतांड मी पचांग
सारे अन तिथ्या; काळरेषेची
दिशा रचतात आता संकटे. हे खरे
'वीरेंद्र' पण तू ध्येयही सोडू
नको; झुंजण्याला जिद्दही
भरतात आता संकटे. -वीरेंद्र
बेड्से
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2498

कशाला नाचते पोरी? : कमलाकर देसले

कशाला नाचते पोरी? मला का
जाचते पोरी ? किती घायाळ मी
व्हावे ; किती तू हासते पोरी ..
तिथे कोजागिरी.आणि- इथे आरासते
पोरी .. कधी हाती न ये पारा; तशी
तू भासते पोरी .. समाजाच्या
भल्यासाठी- स्वत:ला तासते पोरी
.. नभाला रंग खोटे ते - कशाला
फासते पोरी ?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2499

पत्रे : केदार पाटणकर

शेकडो होती तुला मी धाडली
पत्रे सांग, त्यापैकी किती तुज
भेटली पत्रे आसवे उबदार पडली
कागदावरती अक्षरे भडकून गेली,
पेटली पत्रे एकदाही एकटेपण
वाटले नाही.. नेहमी होती उशाला
ठेवली पत्रे वाकडातिकडा
नसावा शब्द यासाठी
धाडण्यापूर्वी स्वतःची वाचली
पत्रे अर्थ जाणवला नवासा
भूतकाळाचा खूप दिवसांनी
नव्याने चाळली पत्रे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2500

पत्रे : केदार पाटणकर

शेकडो होती तुला मी धाडली
पत्रे सांग, त्यापैकी किती तुज
भेटली पत्रे आसवे उबदार पडली
कागदावरती अक्षरे भडकून गेली,
पेटली पत्रे एकदाही एकटेपण
वाटले नाही.. नेहमी होती उशाला
ठेवली पत्रे वाकडातिकडा
नसावा शब्द यासाठी
धाडण्यापूर्वी स्वतःची वाचली
पत्रे अर्थ जाणवला नवासा
भूतकाळाचा खूप दिवसांनी
नव्याने चाळली पत्रे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Saturday, January 15, 2011

कशाला नाचते पोरी? : कमलाकर देसले

कशाला नाचते पोरी? मला का
जाचते पोरी ? किती घायाळ मी
व्हावे ; किती तू हासते पोरी ..
तिथे कोजागिरी.आणि- इथे आरासते
पोरी .. कधी हाती न ये पारा; तशी
तू भासते पोरी .. समाजाच्या
भल्यासाठी- स्वत:ला तासते पोरी
.. नभाला रंग खोटे ते - कशाला
फासते पोरी ?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

संकटे : वीरेद्र बेड्से

'संकटे' तू मला पाहू नको झुरतात
आता संकटे. वाट माझी अडवुनी
बसतात आता संकटे. संकटांना नाव
नाही, गावचा पत्ता नसे; वारसा
शोधावया फिरतात आता संकटे. दार
केले बंद मी , पर्याय त्यांनी
काढला; कवड्सा कवटाळुनी
शिरतात आता संकटे. बाजरी ,
ज्वारी ,गहू आहेत हंगामी पिके;
बारमाही पण इथे पिकतात आता
संकटे. मानतो थोतांड मी पचांग
सारे अन तिथ्या; काळरेषेची
दिशा रचतात आता संकटे. हे खरे
'वीरेंद्र' पण तू ध्येयही सोडू
नको; झुंजण्याला जिद्दही
भरतात आता संकटे. -वीरेंद्र
बेड्से
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Thursday, January 13, 2011

जागलेली रात... : मयुरेश साने

आसवांचे सूर ओल्या पापण्या
गातात आता माझिया डोळ्यात आहे
जागलेली रात आता चांदणे आलेच
नाही अंगणी माझ्या कधीही
अंगणाशी बोलतो मी चांदण्या
शब्दात आता कोणता कंदील लावू
जिंकण्या काळोख येथे ? काजळी
होते दिव्याची पेटणारी वात
आता मोगरा नाही तुझा मी तू मला
माळू नको ना वादळे का मागशी तू
मोकळ्या केसात आता ? सोसतो मी
वार सारे आपुलाले - वेगळाले
वेदनेला भाव आहे कोणत्या
घावात आता ? मयुरेश
साने...दि...१३-जानेवारी-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2497

वळता वळता : वीरेद्र बेड्से

टाळलेस तू मागे बघणे वळता वळता
ती नजरेची भेट राहिली घडता
घडता या मातीचा लळा असावा
सूर्यालाही हिरमुसला तो
उदासवाणा ढळता ढळता वेड
विलक्षण बघ रात्रीचे
काजव्यासही नदीकिनारी सखी
शोधतो जळता जळता हरला शर्यत
ससा धुरंधर मला पटेना दिसली
त्याला प्रिया असावी पळता
पळता या प्रेमाच्या अन
प्रीतीच्या अनंत व्याख्या
कळेल तुजला प्रेम काय ते कळता
कळता
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2496

जागलेली रात... : मयुरेश साने

आसवांचे सूर ओल्या पापण्या
गातात आता माझिया डोळ्यात आहे
जागलेली रात आता चांदणे आलेच
नाही अंगणी माझ्या कधीही
अंगणाशी बोलतो मी चांदण्या
शब्दात आता कोणता कंदील लावू
जिंकण्या काळोख येथे ? काजळी
होते दिव्याची पेटणारी वात
आता मोगरा नाही तुझा मी तू मला
माळू नको ना वादळे का मागशी तू
मोकळ्या केसात आता ? सोसतो मी
वार सारे आपुलाले - वेगळाले
वेदनेला भाव आहे कोणत्या
घावात आता ? मयुरेश
साने...दि...१३-जानेवारी-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

वळता वळ्ता : वीरेद्र बेड्से

टाळ्लेस तू मागे बघणे वळता
वळता ती नजरेची भेट राहिली
घङता घङ्ता या मातीचा लळा
असावा सुर्यालाही हिरमुसला
तो उदासवाणा ढळता ढळता वेड
विल़क्षण बघ रात्रीचे
काजव्यासही नदीकिनारी सखी
शोधतो जळ्ता जळता हरला शर्यत
ससा धुरंधर मला पटेना दिसली
त्याला प्रिया असावी पळता
पळता या प्रेमाच्या अन
प्रीतीच्या अनंत व्याख्या
कळेल तुजला प्रेम काय ते कळता
कळता
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

अधनंमधनं आनंदाची कडमड आहे : विजय दि. पाटील

ही जगण्याची तालिम फुटकळ धडपड
आहे पडदा पडला, नाटक बसणे अवघड
आहे देहाचा डोलारा वरती दिसतो
भक्कम आतच आहे ती.....जी काही
पडझड आहे कोणी म्हणती जादू,
कोणी काजळमाया तू करते ते
प्रेमच...बाकी बडबड आहे आई
बाबांना काशीला नेण्यासाठी
श्रावणबाळाची कोठे ही कावड
आहे? मी कोणाचे देणे जर का लागत
नाही दारावरती आली कसली झुंबड
आहे? गुरगुरणार्‍या
प्रत्येकाचे खपवुन घेतो कोडे
पडते, का इतका मी बथ्थड आहे
सत्ता नुसती दु:खांची ना आता
येथे अधनंमधनं आनंदाची कडमड
आहे निव्वळ ताणत गेले, तुकडा
पडला नाही जीवन हे की केवळ
भाकर वातड आहे?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2495

Wednesday, January 12, 2011

अधनंमधनं आनंदाची कडमड आहे : विजय दि. पाटील

ही जगण्याची तालिम फुटकळ धडपड
आहे पडदा पडला, नाटक बसणे अवघड
आहे देहाचा डोलारा वरती दिसतो
भक्कम आतच आहे ती.....जी काही
पडझड आहे कोणी म्हणती जादू,
कोणी काजळमाया तू करते ते
प्रेमच...बाकी बडबड आहे आई
बाबांना काशीला नेण्यासाठी
श्रावणबाळाची कोठे ही कावड
आहे? मी कोणाचे देणे जर का लागत
नाही दारावरती आली कसली झुंबड
आहे? गुरगुरणार्‍या
प्रत्येकाचे खपवुन घेतो कोडे
पडते, का इतका मी बथ्थड आहे
सत्ता नुसती दु:खांची ना आता
येथे अधनंमधनं आनंदाची कडमड
आहे निव्वळ ताणत गेले, तुकडा
पडला नाही जीवन हे की केवळ
भाकर वातड आहे?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

व्यर्थ जगणे ! : supriya.jadhav7

व्यर्थ जगणे ! व्यर्थ जगणे!...
जोडण्याला पुण्य काही, पाप
काही ! श्राध्द माझे घातले मी
ठेवला ना व्याप काही !! कोण
माझे, कोण वैरी जाणते ना
कैकवेळा.... केवड्याच्या
सोबतीला भृंग काही साप काही !!
'कर्म केले... सोडले ते ', ज्ञात
गीता सार सा-या, गोड मी मानून
घेते पूर्वजांचे शाप काही !!
काय देवू जाब त्याचे, जे न मी
केलेत गुन्हे, ऐनवेळी ठोकते मग
आठवे ती थाप काही !! भोगलेले
मांडते रक्ताळलेल्या
लेखणीने.... सांडले भाळावरी जे
प्राक्तनाचे माप काही !! ये असा
मरणा समोरी, मानली मी हार नाही,
उंबरा ओलांडण्याची ना सुखाची
टाप काही !! मी उरावे ना उरावे,
शब्द व्हावे अमृताचे गौणतेला
अर्थ यावा, ध्यास ना अदयाप
काही !! -सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2494

व्यर्थ जगणे ! : supriya.jadhav7

व्यर्थ जगणे ! व्यर्थ जगणे!...
जोडण्याला पुण्य काही, पाप
काही ! श्राध्द माझे घातले मी
ठेवला ना व्याप काही !! कोण
माझे, कोण वैरी जाणते ना
कैकवेळा.... केवड्याच्या
सोबतीला भृंग काही साप काही !!
'कर्म केले... सोडले ते ', ज्ञात
गीता सार सा-या, गोड मी मानून
घेते पूर्वजांचे शाप काही !!
काय देवू जाब त्याचे, जे न मी
केलेत गुन्हे, ऐनवेळी ठोकते मग
आठवे ती थाप काही !! भोगलेले
मांडते रक्ताळलेल्या
लेखणीने.... सांडले भाळावरी जे
प्राक्तनाचे माप काही !! ये असा
मरणा समोरी, मानली मी हार नाही,
उंबरा ओलांडण्याची ना सुखाची
टाप काही !! मी उरावे ना उरावे,
शब्द व्हावे अमृताचे गौणतेला
अर्थ यावा, ध्यास ना अदयाप
काही !! -सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

Tuesday, January 11, 2011

योग नाही! : क्रान्ति

सांजवेळी सोबतीला ती असावी,
योग नाही! सोबतीचे सोड, साधी
भेट व्हावी, योग नाही! मोर
स्वप्नांचे तिच्या मी लाख
डोळ्यांनी टिपावे, धुंद ती
व्हावी, भुलावी, मोहरावी, योग
नाही! ती मला देऊन गेली
श्रावणाची चिंब गाणी, मी तिची
गीते ऋतूंना ऐकवावी, योग नाही!
ती व्यथेच्या चक्रव्यूहातून
वाटा शोधताना, मी दिशा माझ्या
घराची दाखवावी, योग नाही! मीहि
संध्येचा प्रवासी, तीहि होती
सांजवेडी संगतीने वाट
दोघांची सरावी, योग नाही!
एकट्याने पेलणे ही वादळे आता
स्मृतींची, लाट यावी, ती
फुटावी, ओसरावी, योग नाही!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2492

'पाकनिष्ठ' कांदा, लुडबूडतो कशाला? : गंगाधर मुटे

*'पाकनिष्ठ' कांदा, लुडबूडतो
कशाला?* भाजून पीक सारे, पाऊस
तृप्त झाला उध्वस्त शेत आधी,
मागून थेंब आला कांदा पुसे
रडूनी, कांद्यास अक्कलेच्या
तो 'पाकनिष्ठ' कांदा, लुडबूडतो
कशाला? चेचून वेदनांना, पायात
गाडले; पण स्वप्नात भूत
त्यांचे, रेंगाळती उशाला
दचकून जाग येते, निद्रा लयास
जाते ते घाव प्राक्तनाचे, छळती
क्षणाक्षणाला सोडून भूतळाला,
ती दैत्य जात गेली देऊन दान
वृत्ती, या सभ्य माणसाला ना
झाकते कधी ती, वस्त्रात अंग
सारे मिळणार भाव कैसा, शेतीत
कापसाला? समजून घे "अभय" तू ,
नाहीत भ्याड सारे निपजेल शूर
येथे, विश्वास दे उद्याला
गंगाधर मुटे
...............................................
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

योग नाही! : क्रान्ति

सांजवेळी सोबतीला ती असावी,
योग नाही! सोबतीचे सोड, साधी
भेट व्हावी, योग नाही! मोर
स्वप्नांचे तिच्या मी लाख
डोळ्यांनी टिपावे, धुंद ती
व्हावी, भुलावी, मोहरावी, योग
नाही! ती मला देऊन गेली
श्रावणाची चिंब गाणी, मी तिची
गीते ऋतूंना ऐकवावी, योग नाही!
ती व्यथेच्या चक्रव्यूहातून
वाटा शोधताना, मी दिशा माझ्या
घराची दाखवावी, योग नाही! मीहि
संध्येचा प्रवासी, तीहि होती
सांजवेडी संगतीने वाट
दोघांची सरावी, योग नाही!
एकट्याने पेलणे ही वादळे आता
स्मृतींची, लाट यावी, ती
फुटावी, ओसरावी, योग नाही!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Monday, January 10, 2011

नाव तुझ्या ओठावर... : वैभव देशमुख

नाव तुझ्या ओठावर माझे धरती
माझी अंबर माझे स्पर्शामधला
प्रश्न तुझा अन मौनामधले
उत्तर माझे रात्र तुझ्या
स्मरणात काढतो स्मरण तुझे
झाले घर माझे मला बिलगला गंध
तुझा अन तुला लागले अत्तर माझे
हा सारा माझाच उन्हाळा हे सारे
गुलमोहर माझे - वैभव देशमुख
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2491

नाव तुझ्या ओठावर... : वैभव देशमुख

नाव तुझ्या ओठावर माझे धरती
माझी अंबर माझे स्पर्शामधला
प्रश्न तुझा अन मौनामधले
उत्तर माझे रात्र तुझ्या
स्मरणात काढतो स्मरण तुझे
झाले घर माझे मला बिलगला गंध
तुझा अन तुला लागले अत्तर माझे
हा सारा माझाच उन्हाळा हे सारे
गुलमोहर माझे - वैभव देशमुख
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

शे(अ)रो शायरी, भाग-८ : कभी नेकी भी उसके जी में गर आ जाये है मुझ से : मानस६

मित्रांनो, शे(अ)रो-शायरीच्या
ह्या आठव्या भागात आपण मिर्झा
गालिब ह्यांच्या एका खूबसूरत
गझलेचा आस्वाद घेणार आहोत. ही
गझल लतादीदी आणि आशाताई ह्या
दोघींनीही गायली आहे, आणि फार
पूर्वी विविध-भारतीच्या
रंग-तरंग ह्या कार्यक्रमात
लागायची. मतला बघा, असा आहे-
*कभी नेकी भी उसके जी में गर आ
जाये है मुझ से जफ़ायें करके
अपनी याद शर्मा जाये है मुझ से *
[ १) नेकी = चांगुलपणा, दयाळूपणा
२) जफ़ाये= जफ़ाचे अनेकवचन,
अन्याय, अत्याचार, जुलुम ]
गालिब म्हणतोय की माझी
प्रेयसी, (जी माझ्याशी
'प्रेमात' कधीही प्रेमाने
वागली नाही, 'जिसने मोहब्बत
में मुझ पर सिर्फ जुर्म ढाये
है',) तिच्या मनात जर कधीकाळी,
चुकून माझ्याबद्दल
चांगुलपणाची भावना जागृत
झालीच आणि जर ती मला भेटायला
आली, तर तिला, तिने माझ्या
केलेल्या भावनिक छळवणूकीची
आठवण होऊन स्वत:चीच लाज वाटेल,
आणि ती खजील होऊन आपला चेहरा
लपवून घेईल. मित्रांनो, ह्या
शेरातील भाव-सौंदर्य हे आहे
की, गालिबची प्रेयसी
त्याच्याशी कधीही प्रीतीने,
स्नेहभावाने, आर्द्रतेने
वागत नाही, त्याला भेटायला
सुद्धा येत नाही, त्यामुळे
त्याला तिचा चेहरा सुद्धा
बघायला मिळत नाही.पण जर कधी
कर्म-धर्म संयोगाने तिच्या
मनात कविविषयी अनुकंपा,
अनुराग जागृत झालाच आणि ती
ह्याला भेटायला आलीच, तर
प्रियकराला तिने जी कठोर
वागणूक दिलीय, ती आठवून तिला
स्वत:चीच लाज वाटेल आणि ती
शरमेने तिचा चेहरा खाली
झुकवेल. म्हणजे, असे किंवा तसे;
कुठल्याही परिस्थितीत कविला
बिचाऱ्याला आपल्या
प्रेयसीच्या चेहऱ्याचे दर्शन
होणार नाहीच! *ख़ुदाया!
ज़ज़्बा-ए-दिल की मगर तासीर
उलटी है कि जितना खैंचता हूँ
और खिंचता जाये है मुझ से* [ १)
ज़ज़्बा-ए-दिल = हृदयाचे
आकर्षण, २) तासीर=परिणाम,
प्रभाव ३) मगर = परंतु, कदाचित
ह्या दोन्ही अर्थाने ४) खैंचता
हूँ = आपल्या बाजूला ओढतो आहे,
ह्या अर्थाने ५) खिंचता जाये
है = माझ्यापासून दूर जाते आहे,
ह्या अर्थाने ] गालिबने ह्या
शेरात शब्दांचा खूप छान खेळ
केलाय. तो म्हणतो की, हे ईश्वरा,
माझ्या हृदयात
प्रेयसीबद्दलचे जे आकर्षण
आहे, त्याचा परिणाम कदाचित
उलटाच होतो आहे की काय कोण
जाणे? कारण मी जेव्हढा तिला
माझ्याकडे आकर्षित करायचा
प्रयत्न करतोय, तेव्हढीच ती
माझ्यापासून, का कुणास ठाऊक,
आपोआपच दूर जातेय. देवा, हे असे
अघटित कसे घडतेय? ह्याला काय
म्हणावे? खरे तर माझी प्रेयसी
माझ्या मनातील,
तिच्याबद्दलच्या आकर्षणाने,
त्यातील भावनांच्या
प्रभावाने, माझ्याकडे आकृष्ट
व्हायला हवी होती, पण
प्रत्यक्षात मात्र नेमके
ह्याच्या अगदी उलटे घडतेय.
माझ्या मनातील भावनांचा हा
असा कसा, उलटाच प्रभाव आहे?
ह्या शेरातील खुबी म्हणजे
कविने 'खैचना' हे क्रियापद
दोन अर्थाने वापरले आहे, जसे
आधी , 'खैंचता हूँ' = आपल्या
बाजूला ओढतो आहे, ह्या अर्थाने
आणि नंतर 'खिंचता जाये है' =
माझ्यापासून दूर जाते आहे,
ह्या अर्थाने. 'मगर' हा शब्द
देखील 'परंतु' ह्या प्रचलित
अर्थापेक्षा 'कदाचित' ह्या
अर्थाने गालिबने वापरला आहे.
*वो बद-ख़ू और मेरी
दास्तान-ए-इश्क़ तूलानी इबारत
मुख़्तसर क़ासिद भी घबरा जाये
है मुझ से* [ १) बद-ख़ू = वाईट
स्वभावची, शीघ्र-कोपी, २)
दास्तान-ए-इश्क़= प्रेम-कथा, ३)
तूलानी= लांब-लचक, ४) इबारत=
वक्तव्य, ५) मुख़्तसर=
संक्षिप्त, ६) इबारत मुख़्तसर =
एखादी लांबलचक कथा थोडक्यात
सांगणे, ह्या अर्थाने, ७) क़ासिद=
संदेश-वाहक, दूत ] गालिब येथे
मोठ्या भावनिक अडचणीत सापडला
आहे. असे झाले आहे की, त्याला
त्याच्या प्रेयसीला संदेश
पाठवायचा आहे, आणि त्यात
त्याला खूप काही सांगायचे आहे,
खूप काही व्यक्त करायचे
आहे,इतके की, ते कमी शब्दात
व्यक्त करणे गालिबला शक्य
नाही. गालिब बोलतच सुटलाय! आणि
हे इतके लांब-लचक कथन ऐकून, जो
संदेश देणारा आहे, तो आधीच
गारठून गेला आहे, तो ह्या
विवंचनेत पडलाय की, अरे बाप रे,
इतके मोठे कथन थोडक्यात कसे
सांगायचे? आणि त्याच्यात कहर
म्हणजे गालिबची प्रेयसी आहे
शीघ्र-कोपी स्वभावाची,आणि हे
बहुदा त्या दूताला देखील ठाऊक
आहे, म्हणूनच दूत अधिकच
चिंतातुर झालाय. म्हणून गालिब
म्हणतोय की माझे हे इतके दीर्घ
कथन ऐकून जर हा दूतच, हे सगळे
थोडक्यात कसे सांगायचे, ह्या
विचाराने इतका चिंताग्रस्त
आहे, तर मग माझी प्रेयसी, जी
अतिशय शीघ्र-कोपी स्वभावाची
आहे, तिची प्रतिक्रिया हे
पुराण ऐकून काय होईल ह्याची
कल्पनाच केलेली बरी! ती तर हे
पाल्हाळ ऐकून, वैतागून
संतापाचा कहरच करेल. पण एका
बाजूला अशी समस्या आहे की मला
जे सांगायचे आहे ते थोडक्यात
सांगताच येऊ शकत नाही, आता मी
काय करावे? *उधर वो बदगुमानी है,
इधर ये नातवानी है ना पूछा
जाये है उससे, न बोला जाये है
मुझ से* [ १) बदगुमानी= मनातील
संशयाची भावना, २) नातवानी =
शारिरीक क्षीणता.] प्रसंग असा
आहे की प्रेयसीच्या दीर्घ
वियोगाने आणि त्यामुळे
झालेल्या मानसिक यातनांनी
कविची शारिरीक अवस्था सुद्धा
अतिशय क्षीण झाली आहे, आणि
अश्यातच त्याची प्रेयसी
त्याला भेटायला आली आहे, परंतु
गंमत अशी आहे की प्रेयसीचा
ह्या गोष्टीवर अजिबात
विश्वास नाहीय की कविचे
तिच्यावर खरोखरीच प्रेम आहे
म्हणून. तिच्या मनात कविविषयी
संशयाचीच भावना अधिक आहे.
प्रेयसी भेटायला आल्यामुळे,
कविला बोलायचे तर खूप भरभरून
आहे, पण त्याची अवस्था इतकी
क्षीण आहे की तो एक शब्दही
बोलू शकत नाही. दुसरीकडॆ
प्रेयसीचा समज हा आहे की कविला
तिच्याबद्दल अजिबात प्रेम
वाटत नाही, त्याला तिची अजिबात
पर्वा नाहीय, म्हणूनच हा मूग
गिळून गप्प बसलाय! म्हणून ती
सुद्धा त्याच्या
प्रकृतीविषयी चौकशी करणारा
एक चकार शब्द सुद्धा काढत
नाही. तिने जणू तोंडाला कुलुपच
लावले आहे! खरे तर तिला असेच
वाटत असते, की ह्याच्या मनात
माझ्याविषयी काही भावना
शिल्लक असतील, तरच हा बोलेल ना!
हा तोंडातून चकार शब्द देखील
काढत नाहीय,मग मी तरी कशाला
बोलू? पण वस्तुस्थिती.. !?
...ह्याच्या अगदी उलट आहे.
बिचारा कवि! तो तर त्याच्या
अशक्तपणामुळे बोलू शकत नाहीय.
म्हणून गालिब म्हणतोय की- "ना
पूछा जाये है उससे, न बोला जाये
है मुझ से" *सँभलने दे मुझे ऐ
नाउम्मीदी, क्या क़यामत है कि
दामन-ए-ख़याल-ए-यार छूटा जाये
है मुझ से * [ १) नाउम्मीदी= मनाची
हतबल,हताश अवस्था २) क़यामत=
प्रलय; इथे, काय आफत आहे बुवा,
कठीण आहे बुवा, अश्या काहीश्या
अर्थाने, ३) दामान=दामन= इथे पदर
ह्या अर्थाने, ४)
खयाल-ए-यार=प्रेयसीबद्दलचा
विचार ] कवि म्हणतोय की माझे मन
नैराश्याने संपूर्णपणे
ग्रासून गेलेय. मनाच्या ह्या
अवस्थेला उद्देशूनच कवि
म्हणतोय की, हे नैराश्या, मला
असे खाईत लोटू नकोस! अरे, आज काय
प्रलयाचा दिवस आहे की काय?
माझ्या मनाला थोडॆ सावरू दे!
(इथे गालिबने
प्रेयसीबद्दलच्या विचाराला
जणू एका स्त्रीचीच उपमा देऊन
मनाच्या अत्यंत नैराश्यपूर्ण
अवस्थेचे अगदी यथार्थ वर्णन
केलेय.) तो नैराश्याला
उद्देशून म्हणतोय की
तुझ्यामुळे, प्रेयसीबद्दलचा
विचाररूपी जो पदर आहे, तो ही
माझ्या हातातून निसटून
चाललाय..... असे म्हणतात की
एखादी व्यक्ती जेंव्हा एखादी
इच्छित वस्तू किंवा व्यक्ती
आपल्याला प्राप्त होणार नाही
ह्या भावनेने निराश होते,
तेंव्हा त्या व्यक्ती किंवा
वस्तूबद्दलचा विचार हळू-हळू
तिला सोडून जायला लागतो. पण
प्रियकराला मात्र
प्रेयसीबद्दलचा विचार इतका
जिवापाड प्रिय आहे की तो
त्याला कधीच सोडून जाऊ नये असे
त्याला वाटते. म्हणून त्याचे
मन हा विचार घट्ट धरून ठेवायचा
प्रयत्न करते आहे, पण मनाची
हतबलता इतकी अधिक आहे की ह्या
विचाराचे शेवटचे टोक, म्हणजे
पदर सुद्धा, अगदी निकराचा
प्रयत्न करून देखील, त्याच्या
हातातून निसटून जातोय. म्हणून
मनाच्या ह्या अवस्थेला गालिब
जणू अतिशय अजीजीने , कळवळून
म्हणतोय की, हे बघ,
तिच्याबद्दलच्या विचारांचा
पदर सुद्धा माझ्या हातातून
निसटून चाललाय;.. मला इतके पण
निराश नको करूस, नैराश्या!
*क़यामत है कि होवे मुद्दई का
हमसफ़र "ग़ालिब" वो काफ़िर जो
ख़ुदा को भी न सौंपा जाये है
मुझ से * [१) क़यामत = प्रलय,
जगबुडीचा दिवस, २) मुद्दई=
प्रतिस्पर्धी, शत्रु ३)
हमसफ़र= प्रवासातील सोबती ४)
काफिर = येथील संदर्भात अर्थ
'प्रेमिका' ] गालिबच्या काळात
एक रिवाज होता; असे म्हणायचे
की, कुणी जर प्रवासाला जाताना
आपला निरोप घ्यायला आले तर
त्याला, ' जाओ, मै तुम्हे खुदा
को सौंपता हूँ, खुदा तुम्हारी
हिफाज़त करे' असे म्हटल्या
जायचे. आता इथे प्रसंग असा आहे
की गालिबची प्रेमिकाच,
जिच्यावर त्याचे जिवापाड
प्रेम आहे, ती त्याच्याच
शत्रुची सोबती होऊन, बहुदा
जीवनाच्या प्रवासातच त्याची
साथ द्यायला निघाली आहे आणि
कविचा निरोप घ्यायला आली आहे.
म्हणून गालिब म्हणतोय की, हे
ईश्वरा, हा तर माझ्यासाठी जणू
प्रलयाचाच दिवस आहे. माझे
जिच्यावर इतके निस्सीम प्रेम
आहे, ती इतर दुसऱ्या कुणाचीही
झालेली मी कसे काय बघू शकणार
आहे?कधीच नाही! अगदी खुद्द
परमेश्वराची सुद्धा! आणि
म्हणूनच नेहमीच्या
रिवाजाप्रमाणे मी तिला "जाओ,
मै तुम्हे खुदा को सौंपता हूँ"
असे ही म्हणू शकत नाही,कारण
तिच्या बाबतीत मी इतका
'पझेसिव्ह' आहे की तिला मी
परमेश्वराच्यासुद्धा हवाली
करू शकत नाही.आणि ही तर खुद्द
माझ्या शत्रुचीच सह-प्रवासी
व्हायला निघाली आहे! आहे ना
उत्तुंग कल्पना-विलास?! चला तर,
बाय! पुढील भागात भेटूच. -मानस६
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2490

शे(अ)रो शायरी, भाग-८ : कभी नेकी भी उसके जी में गर आ जाये है मुझ से : मानस६

ही गझल लतादीदी आणि आशाताई
ह्या दोघींनीही गायली आहे, आणि
फार पूर्वी विविध-भारतीच्या
रंग-तरंग ह्या कार्यक्रमात
लागायची. मतला बघा, असा आहे-
*कभी नेकी भी उसके जी में गर आ
जाये है मुझ से जफ़ायें करके
अपनी याद शर्मा जाये है मुझ से *
मित्रांनो, शे(अ)रो-शायरीच्या
ह्या आठव्या भागात आपण मिर्झा
गालिब ह्यांच्या एका खूबसूरत
गझलेचा आस्वाद घेणार आहोत. ही
गझल लतादीदी आणि आशाताई ह्या
दोघींनीही गायली आहे, आणि फार
पूर्वी विविध-भारतीच्या
रंग-तरंग ह्या कार्यक्रमात
लागायची. मतला बघा, असा आहे-
*कभी नेकी भी उसके जी में गर आ
जाये है मुझ से जफ़ायें करके
अपनी याद शर्मा जाये है मुझ से *
[ १) नेकी = चांगुलपणा, दयाळूपणा
२) जफ़ाये= जफ़ाचे अनेकवचन,
अन्याय, अत्याचार, जुलुम ]
गालिब म्हणतोय की माझी
प्रेयसी, (जी माझ्याशी
'प्रेमात' कधीही प्रेमाने
वागली नाही, 'जिसने मोहब्बत
में मुझ पर सिर्फ जुर्म ढाये
है',) तिच्या मनात जर कधीकाळी,
चुकून माझ्याबद्दल
चांगुलपणाची भावना जागृत
झालीच आणि जर ती मला भेटायला
आली, तर तिला, तिने माझ्या
केलेल्या भावनिक छळवणूकीची
आठवण होऊन स्वत:चीच लाज वाटेल,
आणि ती खजील होऊन आपला चेहरा
लपवून घेईल. मित्रांनो, ह्या
शेरातील भाव-सौंदर्य हे आहे
की, गालिबची प्रेयसी
त्याच्याशी कधीही प्रीतीने,
स्नेहभावाने, आर्द्रतेने
वागत नाही, त्याला भेटायला
सुद्धा येत नाही, त्यामुळे
त्याला तिचा चेहरा सुद्धा
बघायला मिळत नाही.पण जर कधी
कर्म-धर्म संयोगाने तिच्या
मनात कविविषयी अनुकंपा,
अनुराग जागृत झालाच आणि ती
ह्याला भेटायला आलीच, तर
प्रियकराला तिने जी कठोर
वागणूक दिलीय, ती आठवून तिला
स्वत:चीच लाज वाटेल आणि ती
शरमेने तिचा चेहरा खाली
झुकवेल. म्हणजे, असे किंवा तसे;
कुठल्याही परिस्थितीत कविला
बिचाऱ्याला आपल्या
प्रेयसीच्या चेहऱ्याचे दर्शन
होणार नाहीच! *ख़ुदाया!
ज़ज़्बा-ए-दिल की मगर तासीर
उलटी है कि जितना खैंचता हूँ
और खिंचता जाये है मुझ से* [ १)
ज़ज़्बा-ए-दिल = हृदयाचे
आकर्षण, २) तासीर=परिणाम,
प्रभाव ३) मगर = परंतु, कदाचित
ह्या दोन्ही अर्थाने ४) खैंचता
हूँ = आपल्या बाजूला ओढतो आहे,
ह्या अर्थाने ५) खिंचता जाये
है = माझ्यापासून दूर जाते आहे,
ह्या अर्थाने ] गालिबने ह्या
शेरात शब्दांचा खूप छान खेळ
केलाय. तो म्हणतो की, हे ईश्वरा,
माझ्या हृदयात
प्रेयसीबद्दलचे जे आकर्षण
आहे, त्याचा परिणाम कदाचित
उलटाच होतो आहे की काय कोण
जाणे? कारण मी जेव्हढा तिला
माझ्याकडे आकर्षित करायचा
प्रयत्न करतोय, तेव्हढीच ती
माझ्यापासून, का कुणास ठाऊक,
आपोआपच दूर जातेय. देवा, हे असे
अघटित कसे घडतेय? ह्याला काय
म्हणावे? खरे तर माझी प्रेयसी
माझ्या मनातील,
तिच्याबद्दलच्या आकर्षणाने,
त्यातील भावनांच्या
प्रभावाने, माझ्याकडे आकृष्ट
व्हायला हवी होती, पण
प्रत्यक्षात मात्र नेमके
ह्याच्या अगदी उलटे घडतेय.
माझ्या मनातील भावनांचा हा
असा कसा, उलटाच प्रभाव आहे?
ह्या शेरातील खुबी म्हणजे
कविने 'खैचना' हे क्रियापद
दोन अर्थाने वापरले आहे, जसे
आधी , 'खैंचता हूँ' = आपल्या
बाजूला ओढतो आहे, ह्या अर्थाने
आणि नंतर 'खिंचता जाये है' =
माझ्यापासून दूर जाते आहे,
ह्या अर्थाने. 'मगर' हा शब्द
देखील 'परंतु' ह्या प्रचलित
अर्थापेक्षा 'कदाचित' ह्या
अर्थाने गालिबने वापरला आहे.
*वो बद-ख़ू और मेरी
दास्तान-ए-इश्क़ तूलानी इबारत
मुख़्तसर क़ासिद भी घबरा जाये
है मुझ से* [ १) बद-ख़ू = वाईट
स्वभावची, शीघ्र-कोपी, २)
दास्तान-ए-इश्क़= प्रेम-कथा, ३)
तूलानी= लांब-लचक, ४) इबारत=
वक्तव्य, ५) मुख़्तसर=
संक्षिप्त, ६) इबारत मुख़्तसर =
एखादी लांबलचक कथा थोडक्यात
सांगणे, ह्या अर्थाने, ७) क़ासिद=
संदेश-वाहक, दूत ] गालिब येथे
मोठ्या भावनिक अडचणीत सापडला
आहे. असे झाले आहे की, त्याला
त्याच्या प्रेयसीला संदेश
पाठवायचा आहे, आणि त्यात
त्याला खूप काही सांगायचे आहे,
खूप काही व्यक्त करायचे
आहे,इतके की, ते कमी शब्दात
व्यक्त करणे गालिबला शक्य
नाही. गालिब बोलतच सुटलाय! आणि
हे इतके लांब-लचक कथन ऐकून, जो
संदेश देणारा आहे, तो आधीच
गारठून गेला आहे, तो ह्या
विवंचनेत पडलाय की, अरे बाप रे,
इतके मोठे कथन थोडक्यात कसे
सांगायचे? आणि त्याच्यात कहर
म्हणजे गालिबची प्रेयसी आहे
शीघ्र-कोपी स्वभावाची,आणि हे
बहुदा त्या दूताला देखील ठाऊक
आहे, म्हणूनच दूत अधिकच
चिंतातुर झालाय. म्हणून गालिब
म्हणतोय की माझे हे इतके दीर्घ
कथन ऐकून जर हा दूतच, हे सगळे
थोडक्यात कसे सांगायचे, ह्या
विचाराने इतका चिंताग्रस्त
आहे, तर मग माझी प्रेयसी, जी
अतिशय शीघ्र-कोपी स्वभावाची
आहे, तिची प्रतिक्रिया हे
पुराण ऐकून काय होईल ह्याची
कल्पनाच केलेली बरी! ती तर हे
पाल्हाळ ऐकून, वैतागून
संतापाचा कहरच करेल. पण एका
बाजूला अशी समस्या आहे की मला
जे सांगायचे आहे ते थोडक्यात
सांगताच येऊ शकत नाही, आता मी
काय करावे? *उधर वो बदगुमानी है,
इधर ये नातवानी है ना पूछा
जाये है उससे, न बोला जाये है
मुझ से* [ १) बदगुमानी= मनातील
संशयाची भावना, २) नातवानी =
शारिरीक क्षीणता.] प्रसंग असा
आहे की प्रेयसीच्या दीर्घ
वियोगाने आणि त्यामुळे
झालेल्या मानसिक यातनांनी
कविची शारिरीक अवस्था सुद्धा
अतिशय क्षीण झाली आहे, आणि
अश्यातच त्याची प्रेयसी
त्याला भेटायला आली आहे, परंतु
गंमत अशी आहे की प्रेयसीचा
ह्या गोष्टीवर अजिबात
विश्वास नाहीय की कविचे
तिच्यावर खरोखरीच प्रेम आहे
म्हणून. तिच्या मनात कविविषयी
संशयाचीच भावना अधिक आहे.
प्रेयसी भेटायला आल्यामुळे,
कविला बोलायचे तर खूप भरभरून
आहे, पण त्याची अवस्था इतकी
क्षीण आहे की तो एक शब्दही
बोलू शकत नाही. दुसरीकडॆ
प्रेयसीचा समज हा आहे की कविला
तिच्याबद्दल अजिबात प्रेम
वाटत नाही, त्याला तिची अजिबात
पर्वा नाहीय, म्हणूनच हा मूग
गिळून गप्प बसलाय! म्हणून ती
सुद्धा त्याच्या
प्रकृतीविषयी चौकशी करणारा
एक चकार शब्द सुद्धा काढत
नाही. तिने जणू तोंडाला कुलुपच
लावले आहे! खरे तर तिला असेच
वाटत असते, की ह्याच्या मनात
माझ्याविषयी काही भावना
शिल्लक असतील, तरच हा बोलेल ना!
हा तोंडातून चकार शब्द देखील
काढत नाहीय,मग मी तरी कशाला
बोलू? पण वस्तुस्थिती.. !?
...ह्याच्या अगदी उलट आहे.
बिचारा कवि! तो तर त्याच्या
अशक्तपणामुळे बोलू शकत नाहीय.
म्हणून गालिब म्हणतोय की- "ना
पूछा जाये है उससे, न बोला जाये
है मुझ से" *सँभलने दे मुझे ऐ
नाउम्मीदी, क्या क़यामत है कि
दामन-ए-ख़याल-ए-यार छूटा जाये
है मुझ से * [ १) नाउम्मीदी= मनाची
हतबल,हताश अवस्था २) क़यामत=
प्रलय; इथे, काय आफत आहे बुवा,
कठीण आहे बुवा, अश्या काहीश्या
अर्थाने, ३) दामान=दामन= इथे पदर
ह्या अर्थाने, ४)
खयाल-ए-यार=प्रेयसीबद्दलचा
विचार ] कवि म्हणतोय की माझे मन
नैराश्याने संपूर्णपणे
ग्रासून गेलेय. मनाच्या ह्या
अवस्थेला उद्देशूनच कवि
म्हणतोय की, हे नैराश्या, मला
असे खाईत लोटू नकोस! अरे, आज काय
प्रलयाचा दिवस आहे की काय?
माझ्या मनाला थोडॆ सावरू दे!
(इथे गालिबने
प्रेयसीबद्दलच्या विचाराला
जणू एका स्त्रीचीच उपमा देऊन
मनाच्या अत्यंत नैराश्यपूर्ण
अवस्थेचे अगदी यथार्थ वर्णन
केलेय.) तो नैराश्याला
उद्देशून म्हणतोय की
तुझ्यामुळे, प्रेयसीबद्दलचा
विचाररूपी जो पदर आहे, तो ही
माझ्या हातातून निसटून
चाललाय..... असे म्हणतात की
एखादी व्यक्ती जेंव्हा एखादी
इच्छित वस्तू किंवा व्यक्ती
आपल्याला प्राप्त होणार नाही
ह्या भावनेने निराश होते,
तेंव्हा त्या व्यक्ती किंवा
वस्तूबद्दलचा विचार हळू-हळू
तिला सोडून जायला लागतो. पण
प्रियकराला मात्र
प्रेयसीबद्दलचा विचार इतका
जिवापाड प्रिय आहे की तो
त्याला कधीच सोडून जाऊ नये असे
त्याला वाटते. म्हणून त्याचे
मन हा विचार घट्ट धरून ठेवायचा
प्रयत्न करते आहे, पण मनाची
हतबलता इतकी अधिक आहे की ह्या
विचाराचे शेवटचे टोक, म्हणजे
पदर सुद्धा, अगदी निकराचा
प्रयत्न करून देखील, त्याच्या
हातातून निसटून जातोय. म्हणून
मनाच्या ह्या अवस्थेला गालिब
जणू अतिशय अजीजीने , कळवळून
म्हणतोय की, हे बघ,
तिच्याबद्दलच्या विचारांचा
पदर सुद्धा माझ्या हातातून
निसटून चाललाय;.. मला इतके पण
निराश नको करूस, नैराश्या!
*क़यामत है कि होवे मुद्दई का
हमसफ़र "ग़ालिब" वो काफ़िर जो
ख़ुदा को भी न सौंपा जाये है
मुझ से * [१) क़यामत = प्रलय,
जगबुडीचा दिवस, २) मुद्दई=
प्रतिस्पर्धी, शत्रु ३)
हमसफ़र= प्रवासातील सोबती ४)
काफिर = येथील संदर्भात अर्थ
'प्रेमिका' ] गालिबच्या काळात
एक रिवाज होता; असे म्हणायचे
की, कुणी जर प्रवासाला जाताना
आपला निरोप घ्यायला आले तर
त्याला, ' जाओ, मै तुम्हे खुदा
को सौंपता हूँ, खुदा तुम्हारी
हिफाज़त करे' असे म्हटल्या
जायचे. आता इथे प्रसंग असा आहे
की गालिबची प्रेमिकाच,
जिच्यावर त्याचे जिवापाड
प्रेम आहे, ती त्याच्याच
शत्रुची सोबती होऊन, बहुदा
जीवनाच्या प्रवासातच त्याची
साथ द्यायला निघाली आहे आणि
कविचा निरोप घ्यायला आली आहे.
म्हणून गालिब म्हणतोय की, हे
ईश्वरा, हा तर माझ्यासाठी जणू
प्रलयाचाच दिवस आहे. माझे
जिच्यावर इतके निस्सीम प्रेम
आहे, ती इतर दुसऱ्या कुणाचीही
झालेली मी कसे काय बघू शकणार
आहे?कधीच नाही! अगदी खुद्द
परमेश्वराची सुद्धा! आणि
म्हणूनच नेहमीच्या
रिवाजाप्रमाणे मी तिला "जाओ,
मै तुम्हे खुदा को सौंपता हूँ"
असे ही म्हणू शकत नाही,कारण
तिच्या बाबतीत मी इतका
'पझेसिव्ह' आहे की तिला मी
परमेश्वराच्यासुद्धा हवाली
करू शकत नाही.आणि ही तर खुद्द
माझ्या शत्रुचीच सह-प्रवासी
व्हायला निघाली आहे! आहे ना
उत्तुंग कल्पना-विलास?! चला तर,
बाय! पुढील भागात भेटूच. -मानस६
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2490

दावा .. : कमलाकर देसले

गंध,माळा वा टिळा लावा कितीही ;
पावतो का "तो" ? करा दावा कितीही
.. तृप्त होतांना अशी अतृप्त का
रे ? वाज गोपाला तुझा पावा
कितीही.. तो उद्याचा सिंह हे
ध्यानी असू द्या ; शांत हा वाटे
जरी छावा कितीही .. ताप शापाचा
बरे उतरेल कैसा? चंदनाचा लेप
हा लावा कितीही .. सत्य नाही
झाकता येते कधीही ; दाखवा
खोटाच देखावा कितीही .
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2489

शे(अ)रो शायरी, भाग-८ : कभी नेकी भी उसके जी में गर आ जाये है मुझ से : मानस६

मित्रांनो, शे(अ)रो-शायरीच्या
ह्या आठव्या भागात आपण मिर्झा
गालिब ह्यांच्या एका खूबसूरत
गझलेचा आस्वाद घेणार आहोत. ही
गझल लतादीदी आणि आशाताई ह्या
दोघींनीही गायली आहे, आणि फार
पूर्वी विविध-भारतीच्या
रंग-तरंग ह्या कार्यक्रमात
लागायची. मतला बघा, असा आहे-
*कभी नेकी भी उसके जी में गर आ
जाये है मुझ से जफ़ायें करके
अपनी याद शर्मा जाये है मुझ से *
[ १) नेकी = चांगुलपणा, दयाळूपणा
२) जफ़ाये= जफ़ाचे अनेकवचन,
अन्याय, अत्याचार, जुलुम ]
गालिब म्हणतोय की माझी
प्रेयसी, (जी माझ्याशी
'प्रेमात' कधीही प्रेमाने
वागली नाही, 'जिसने मोहब्बत
में मुझ पर सिर्फ जुर्म ढाये
है',) तिच्या मनात जर कधीकाळी,
चुकून माझ्याबद्दल
चांगुलपणाची भावना जागृत
झालीच आणि जर ती मला भेटायला
आली, तर तिला, तिने माझ्या
केलेल्या भावनिक छळवणूकीची
आठवण होऊन स्वत:चीच लाज वाटेल,
आणि ती खजील होऊन आपला चेहरा
लपवून घेईल. मित्रांनो, ह्या
शेरातील भाव-सौंदर्य हे आहे
की, गालिबची प्रेयसी
त्याच्याशी कधीही प्रीतीने,
स्नेहभावाने, आर्द्रतेने
वागत नाही, त्याला भेटायला
सुद्धा येत नाही, त्यामुळे
त्याला तिचा चेहरा सुद्धा
बघायला मिळत नाही.पण जर कधी
कर्म-धर्म संयोगाने तिच्या
मनात कविविषयी अनुकंपा,
अनुराग जागृत झालाच आणि ती
ह्याला भेटायला आलीच, तर
प्रियकराला तिने जी कठोर
वागणूक दिलीय, ती आठवून तिला
स्वत:चीच लाज वाटेल आणि ती
शरमेने तिचा चेहरा खाली
झुकवेल. म्हणजे, असे किंवा तसे;
कुठल्याही परिस्थितीत कविला
बिचाऱ्याला आपल्या
प्रेयसीच्या चेहऱ्याचे दर्शन
होणार नाहीच! *ख़ुदाया!
ज़ज़्बा-ए-दिल की मगर तासीर
उलटी है कि जितना खैंचता हूँ
और खिंचता जाये है मुझ से* [ १)
ज़ज़्बा-ए-दिल = हृदयाचे
आकर्षण, २) तासीर=परिणाम,
प्रभाव ३) मगर = परंतु, कदाचित
ह्या दोन्ही अर्थाने ४) खैंचता
हूँ = आपल्या बाजूला ओढतो आहे,
ह्या अर्थाने ५) खिंचता जाये
है = माझ्यापासून दूर जाते आहे,
ह्या अर्थाने ] गालिबने ह्या
शेरात शब्दांचा खूप छान खेळ
केलाय. तो म्हणतो की, हे ईश्वरा,
माझ्या हृदयात
प्रेयसीबद्दलचे जे आकर्षण
आहे, त्याचा परिणाम कदाचित
उलटाच होतो आहे की काय कोण
जाणे? कारण मी जेव्हढा तिला
माझ्याकडे आकर्षित करायचा
प्रयत्न करतोय, तेव्हढीच ती
माझ्यापासून, का कुणास ठाऊक,
आपोआपच दूर जातेय. देवा, हे असे
अघटित कसे घडतेय? ह्याला काय
म्हणावे? खरे तर माझी प्रेयसी
माझ्या मनातील,
तिच्याबद्दलच्या आकर्षणाने,
त्यातील भावनांच्या
प्रभावाने, माझ्याकडे आकृष्ट
व्हायला हवी होती, पण
प्रत्यक्षात मात्र नेमके
ह्याच्या अगदी उलटे घडतेय.
माझ्या मनातील भावनांचा हा
असा कसा, उलटाच प्रभाव आहे?
ह्या शेरातील खुबी म्हणजे
कविने 'खैचना' हे क्रियापद
दोन अर्थाने वापरले आहे, जसे
आधी , 'खैंचता हूँ' = आपल्या
बाजूला ओढतो आहे, ह्या अर्थाने
आणि नंतर 'खिंचता जाये है' =
माझ्यापासून दूर जाते आहे,
ह्या अर्थाने. 'मगर' हा शब्द
देखील 'परंतु' ह्या प्रचलित
अर्थापेक्षा 'कदाचित' ह्या
अर्थाने गालिबने वापरला आहे.
*वो बद-ख़ू और मेरी
दास्तान-ए-इश्क़ तूलानी इबारत
मुख़्तसर क़ासिद भी घबरा जाये
है मुझ से* [ १) बद-ख़ू = वाईट
स्वभावची, शीघ्र-कोपी, २)
दास्तान-ए-इश्क़= प्रेम-कथा, ३)
तूलानी= लांब-लचक, ४) इबारत=
वक्तव्य, ५) मुख़्तसर=
संक्षिप्त, ६) इबारत मुख़्तसर =
एखादी लांबलचक कथा थोडक्यात
सांगणे, ह्या अर्थाने, ७) क़ासिद=
संदेश-वाहक, दूत ] गालिब येथे
मोठ्या भावनिक अडचणीत सापडला
आहे. असे झाले आहे की, त्याला
त्याच्या प्रेयसीला संदेश
पाठवायचा आहे, आणि त्यात
त्याला खूप काही सांगायचे आहे,
खूप काही व्यक्त करायचे
आहे,इतके की, ते कमी शब्दात
व्यक्त करणे गालिबला शक्य
नाही. गालिब बोलतच सुटलाय! आणि
हे इतके लांब-लचक कथन ऐकून, जो
संदेश देणारा आहे, तो आधीच
गारठून गेला आहे, तो ह्या
विवंचनेत पडलाय की, अरे बाप रे,
इतके मोठे कथन थोडक्यात कसे
सांगायचे? आणि त्याच्यात कहर
म्हणजे गालिबची प्रेयसी आहे
शीघ्र-कोपी स्वभावाची,आणि हे
बहुदा त्या दूताला देखील ठाऊक
आहे, म्हणूनच दूत अधिकच
चिंतातुर झालाय. म्हणून गालिब
म्हणतोय की माझे हे इतके दीर्घ
कथन ऐकून जर हा दूतच, हे सगळे
थोडक्यात कसे सांगायचे, ह्या
विचाराने इतका चिंताग्रस्त
आहे, तर मग माझी प्रेयसी, जी
अतिशय शीघ्र-कोपी स्वभावाची
आहे, तिची प्रतिक्रिया हे
पुराण ऐकून काय होईल ह्याची
कल्पनाच केलेली बरी! ती तर हे
पाल्हाळ ऐकून, वैतागून
संतापाचा कहरच करेल. पण एका
बाजूला अशी समस्या आहे की मला
जे सांगायचे आहे ते थोडक्यात
सांगताच येऊ शकत नाही, आता मी
काय करावे? *उधर वो बदगुमानी है,
इधर ये नातवानी है ना पूछा
जाये है उससे, न बोला जाये है
मुझ से* [ १) बदगुमानी= मनातील
संशयाची भावना, २) नातवानी =
शारिरीक क्षीणता.] प्रसंग असा
आहे की प्रेयसीच्या दीर्घ
वियोगाने आणि त्यामुळे
झालेल्या मानसिक यातनांनी
कविची शारिरीक अवस्था सुद्धा
अतिशय क्षीण झाली आहे, आणि
अश्यातच त्याची प्रेयसी
त्याला भेटायला आली आहे, परंतु
गंमत अशी आहे की प्रेयसीचा
ह्या गोष्टीवर अजिबात
विश्वास नाहीय की कविचे
तिच्यावर खरोखरीच प्रेम आहे
म्हणून. तिच्या मनात कविविषयी
संशयाचीच भावना अधिक आहे.
प्रेयसी भेटायला आल्यामुळे,
कविला बोलायचे तर खूप भरभरून
आहे, पण त्याची अवस्था इतकी
क्षीण आहे की तो एक शब्दही
बोलू शकत नाही. दुसरीकडॆ
प्रेयसीचा समज हा आहे की कविला
तिच्याबद्दल अजिबात प्रेम
वाटत नाही, त्याला तिची अजिबात
पर्वा नाहीय, म्हणूनच हा मूग
गिळून गप्प बसलाय! म्हणून ती
सुद्धा त्याच्या
प्रकृतीविषयी चौकशी करणारा
एक चकार शब्द सुद्धा काढत
नाही. तिने जणू तोंडाला कुलुपच
लावले आहे! खरे तर तिला असेच
वाटत असते, की ह्याच्या मनात
माझ्याविषयी काही भावना
शिल्लक असतील, तरच हा बोलेल ना!
हा तोंडातून चकार शब्द देखील
काढत नाहीय,मग मी तरी कशाला
बोलू? पण वस्तुस्थिती.. !?
...ह्याच्या अगदी उलट आहे.
बिचारा कवि! तो तर त्याच्या
अशक्तपणामुळे बोलू शकत नाहीय.
म्हणून गालिब म्हणतोय की- "ना
पूछा जाये है उससे, न बोला जाये
है मुझ से" *सँभलने दे मुझे ऐ
नाउम्मीदी, क्या क़यामत है कि
दामन-ए-ख़याल-ए-यार छूटा जाये
है मुझ से * [ १) नाउम्मीदी= मनाची
हतबल,हताश अवस्था २) क़यामत=
प्रलय; इथे, काय आफत आहे बुवा,
कठीण आहे बुवा, अश्या काहीश्या
अर्थाने, ३) दामान=दामन= इथे पदर
ह्या अर्थाने, ४)
खयाल-ए-यार=प्रेयसीबद्दलचा
विचार ] कवि म्हणतोय की माझे मन
नैराश्याने संपूर्णपणे
ग्रासून गेलेय. मनाच्या ह्या
अवस्थेला उद्देशूनच कवि
म्हणतोय की, हे नैराश्या, मला
असे खाईत लोटू नकोस! अरे, आज काय
प्रलयाचा दिवस आहे की काय?
माझ्या मनाला थोडॆ सावरू दे!
(इथे गालिबने
प्रेयसीबद्दलच्या विचाराला
जणू एका स्त्रीचीच उपमा देऊन
मनाच्या अत्यंत नैराश्यपूर्ण
अवस्थेचे अगदी यथार्थ वर्णन
केलेय.) तो नैराश्याला
उद्देशून म्हणतोय की
तुझ्यामुळे, प्रेयसीबद्दलचा
विचाररूपी जो पदर आहे, तो ही
माझ्या हातातून निसटून
चाललाय..... असे म्हणतात की
एखादी व्यक्ती जेंव्हा एखादी
इच्छित वस्तू किंवा व्यक्ती
आपल्याला प्राप्त होणार नाही
ह्या भावनेने निराश होते,
तेंव्हा त्या व्यक्ती किंवा
वस्तूबद्दलचा विचार हळू-हळू
तिला सोडून जायला लागतो. पण
प्रियकराला मात्र
प्रेयसीबद्दलचा विचार इतका
जिवापाड प्रिय आहे की तो
त्याला कधीच सोडून जाऊ नये असे
त्याला वाटते. म्हणून त्याचे
मन हा विचार घट्ट धरून ठेवायचा
प्रयत्न करते आहे, पण मनाची
हतबलता इतकी अधिक आहे की ह्या
विचाराचे शेवटचे टोक, म्हणजे
पदर सुद्धा, अगदी निकराचा
प्रयत्न करून देखील, त्याच्या
हातातून निसटून जातोय. म्हणून
मनाच्या ह्या अवस्थेला गालिब
जणू अतिशय अजीजीने , कळवळून
म्हणतोय की, हे बघ,
तिच्याबद्दलच्या विचारांचा
पदर सुद्धा माझ्या हातातून
निसटून चाललाय;.. मला इतके पण
निराश नको करूस, नैराश्या!
*क़यामत है कि होवे मुद्दई का
हमसफ़र "ग़ालिब" वो काफ़िर जो
ख़ुदा को भी न सौंपा जाये है
मुझ से * [१) क़यामत = प्रलय,
जगबुडीचा दिवस, २) मुद्दई=
प्रतिस्पर्धी, शत्रु ३)
हमसफ़र= प्रवासातील सोबती ४)
काफिर = येथील संदर्भात अर्थ
'प्रेमिका' ] गालिबच्या काळात
एक रिवाज होता; असे म्हणायचे
की, कुणी जर प्रवासाला जाताना
आपला निरोप घ्यायला आले तर
त्याला, ' जाओ, मै तुम्हे खुदा
को सौंपता हूँ, खुदा तुम्हारी
हिफाज़त करे' असे म्हटल्या
जायचे. आता इथे प्रसंग असा आहे
की गालिबची प्रेमिकाच,
जिच्यावर त्याचे जिवापाड
प्रेम आहे, ती त्याच्याच
शत्रुची सोबती होऊन, बहुदा
जीवनाच्या प्रवासातच त्याची
साथ द्यायला निघाली आहे आणि
कविचा निरोप घ्यायला आली आहे.
म्हणून गालिब म्हणतोय की, हे
ईश्वरा, हा तर माझ्यासाठी जणू
प्रलयाचाच दिवस आहे. माझे
जिच्यावर इतके निस्सीम प्रेम
आहे, ती इतर दुसऱ्या कुणाचीही
झालेली मी कसे काय बघू शकणार
आहे?कधीच नाही! अगदी खुद्द
परमेश्वराची सुद्धा! आणि
म्हणूनच नेहमीच्या
रिवाजाप्रमाणे मी तिला "जाओ,
मै तुम्हे खुदा को सौंपता हूँ"
असे ही म्हणू शकत नाही,कारण
तिच्या बाबतीत मी इतका
'पझेसिव्ह' आहे की तिला मी
परमेश्वराच्यासुद्धा हवाली
करू शकत नाही.आणि ही तर खुद्द
माझ्या शत्रुचीच सह-प्रवासी
व्हायला निघाली आहे! आहे ना
उत्तुंग कल्पना-विलास?! चला तर,
बाय! पुढील भागात भेटूच. -मानस६
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2490

शे(अ)रो शायरी, भाग-८ : कभी नेकी भी उसके जी में गर आ जाये है मुझ से : मानस६

मित्रांनो, शे(अ)रो-शायरीच्या
ह्या आठव्या भागात आपण मिर्झा
गालिब ह्यांच्या एका खूबसूरत
गझलेचा आस्वाद घेणार आहोत. ही
गझल लतादीदी आणि आशाताई ह्या
दोघींनीही गायली आहे, आणि फार
पूर्वी विविध-भारतीच्या
रंग-तरंग ह्या कार्यक्रमात
लागायची. मतला बघा, असा आहे-
*कभी नेकी भी उसके जी में गर आ
जाये है मुझ से जफ़ायें करके
अपनी याद शर्मा जाये है मुझ से *
[ १) नेकी = चांगुलपणा, दयाळूपणा
२) जफ़ाये= जफ़ाचे अनेकवचन,
अन्याय, अत्याचार, जुलुम ]
गालिब म्हणतोय की माझी
प्रेयसी, (जी माझ्याशी
'प्रेमात' कधीही प्रेमाने
वागली नाही, 'जिसने मोहब्बत
में मुझ पर सिर्फ जुर्म ढाये
है',) तिच्या मनात जर कधीकाळी,
चुकून माझ्याबद्दल
चांगुलपणाची भावना जागृत
झालीच आणि जर ती मला भेटायला
आली, तर तिला, तिने माझ्या
केलेल्या भावनिक छळवणूकीची
आठवण होऊन स्वत:चीच लाज वाटेल,
आणि ती खजील होऊन आपला चेहरा
लपवून घेईल. मित्रांनो, ह्या
शेरातील भाव-सौंदर्य हे आहे
की, गालिबची प्रेयसी
त्याच्याशी कधीही प्रीतीने,
स्नेहभावाने, आर्द्रतेने
वागत नाही, त्याला भेटायला
सुद्धा येत नाही, त्यामुळे
त्याला तिचा चेहरा सुद्धा
बघायला मिळत नाही.पण जर कधी
कर्म-धर्म संयोगाने तिच्या
मनात कविविषयी अनुकंपा,
अनुराग जागृत झालाच आणि ती
ह्याला भेटायला आलीच, तर
प्रियकराला तिने जी कठोर
वागणूक दिलीय, ती आठवून तिला
स्वत:चीच लाज वाटेल आणि ती
शरमेने तिचा चेहरा खाली
झुकवेल. म्हणजे, असे किंवा तसे;
कुठल्याही परिस्थितीत कविला
बिचाऱ्याला आपल्या
प्रेयसीच्या चेहऱ्याचे दर्शन
होणार नाहीच! *ख़ुदाया!
ज़ज़्बा-ए-दिल की मगर तासीर
उलटी है कि जितना खैंचता हूँ
और खिंचता जाये है मुझ से* [ १)
ज़ज़्बा-ए-दिल = हृदयाचे
आकर्षण, २) तासीर=परिणाम,
प्रभाव ३) मगर = परंतु, कदाचित
ह्या दोन्ही अर्थाने ४) खैंचता
हूँ = आपल्या बाजूला ओढतो आहे,
ह्या अर्थाने ५) खिंचता जाये
है = माझ्यापासून दूर जाते आहे,
ह्या अर्थाने ] गालिबने ह्या
शेरात शब्दांचा खूप छान खेळ
केलाय. तो म्हणतो की, हे ईश्वरा,
माझ्या हृदयात
प्रेयसीबद्दलचे जे आकर्षण
आहे, त्याचा परिणाम कदाचित
उलटाच होतो आहे की काय कोण
जाणे? कारण मी जेव्हढा तिला
माझ्याकडे आकर्षित करायचा
प्रयत्न करतोय, तेव्हढीच ती
माझ्यापासून, का कुणास ठाऊक,
आपोआपच दूर जातेय. देवा, हे असे
अघटित कसे घडतेय? ह्याला काय
म्हणावे? खरे तर माझी प्रेयसी
माझ्या मनातील,
तिच्याबद्दलच्या आकर्षणाने,
त्यातील भावनांच्या
प्रभावाने, माझ्याकडे आकृष्ट
व्हायला हवी होती, पण
प्रत्यक्षात मात्र नेमके
ह्याच्या अगदी उलटे घडतेय.
माझ्या मनातील भावनांचा हा
असा कसा, उलटाच प्रभाव आहे?
ह्या शेरातील खुबी म्हणजे
कविने 'खैचना' हे क्रियापद
दोन अर्थाने वापरले आहे, जसे
आधी , 'खैंचता हूँ' = आपल्या
बाजूला ओढतो आहे, ह्या अर्थाने
आणि नंतर 'खिंचता जाये है' =
माझ्यापासून दूर जाते आहे,
ह्या अर्थाने. 'मगर' हा शब्द
देखील 'परंतु' ह्या प्रचलित
अर्थापेक्षा 'कदाचित' ह्या
अर्थाने गालिबने वापरला आहे.
*वो बद-ख़ू और मेरी
दास्तान-ए-इश्क़ तूलानी इबारत
मुख़्तसर क़ासिद भी घबरा जाये
है मुझ से* [ १) बद-ख़ू = वाईट
स्वभावची, शीघ्र-कोपी, २)
दास्तान-ए-इश्क़= प्रेम-कथा, ३)
तूलानी= लांब-लचक, ४) इबारत=
वक्तव्य, ५) मुख़्तसर=
संक्षिप्त, ६) इबारत मुख़्तसर =
एखादी लांबलचक कथा थोडक्यात
सांगणे, ह्या अर्थाने, ७) क़ासिद=
संदेश-वाहक, दूत ] गालिब येथे
मोठ्या भावनिक अडचणीत सापडला
आहे. असे झाले आहे की, त्याला
त्याच्या प्रेयसीला संदेश
पाठवायचा आहे, आणि त्यात
त्याला खूप काही सांगायचे आहे,
खूप काही व्यक्त करायचे
आहे,इतके की, ते कमी शब्दात
व्यक्त करणे गालिबला शक्य
नाही. गालिब बोलतच सुटलाय! आणि
हे इतके लांब-लचक कथन ऐकून, जो
संदेश देणारा आहे, तो आधीच
गारठून गेला आहे, तो ह्या
विवंचनेत पडलाय की, अरे बाप रे,
इतके मोठे कथन थोडक्यात कसे
सांगायचे? आणि त्याच्यात कहर
म्हणजे गालिबची प्रेयसी आहे
शीघ्र-कोपी स्वभावाची,आणि हे
बहुदा त्या दूताला देखील ठाऊक
आहे, म्हणूनच दूत अधिकच
चिंतातुर झालाय. म्हणून गालिब
म्हणतोय की माझे हे इतके दीर्घ
कथन ऐकून जर हा दूतच, हे सगळे
थोडक्यात कसे सांगायचे, ह्या
विचाराने इतका चिंताग्रस्त
आहे, तर मग माझी प्रेयसी, जी
अतिशय शीघ्र-कोपी स्वभावाची
आहे, तिची प्रतिक्रिया हे
पुराण ऐकून काय होईल ह्याची
कल्पनाच केलेली बरी! ती तर हे
पाल्हाळ ऐकून, वैतागून
संतापाचा कहरच करेल. पण एका
बाजूला अशी समस्या आहे की मला
जे सांगायचे आहे ते थोडक्यात
सांगताच येऊ शकत नाही, आता मी
काय करावे? *उधर वो बदगुमानी है,
इधर ये नातवानी है ना पूछा
जाये है उससे, न बोला जाये है
मुझ से* [ १) बदगुमानी= मनातील
संशयाची भावना, २) नातवानी =
शारिरीक क्षीणता.] प्रसंग असा
आहे की प्रेयसीच्या दीर्घ
वियोगाने आणि त्यामुळे
झालेल्या मानसिक यातनांनी
कविची शारिरीक अवस्था सुद्धा
अतिशय क्षीण झाली आहे, आणि
अश्यातच त्याची प्रेयसी
त्याला भेटायला आली आहे, परंतु
गंमत अशी आहे की प्रेयसीचा
ह्या गोष्टीवर अजिबात
विश्वास नाहीय की कविचे
तिच्यावर खरोखरीच प्रेम आहे
म्हणून. तिच्या मनात कविविषयी
संशयाचीच भावना अधिक आहे.
प्रेयसी भेटायला आल्यामुळे,
कविला बोलायचे तर खूप भरभरून
आहे, पण त्याची अवस्था इतकी
क्षीण आहे की तो एक शब्दही
बोलू शकत नाही. दुसरीकडॆ
प्रेयसीचा समज हा आहे की कविला
तिच्याबद्दल अजिबात प्रेम
वाटत नाही, त्याला तिची अजिबात
पर्वा नाहीय, म्हणूनच हा मूग
गिळून गप्प बसलाय! म्हणून ती
सुद्धा त्याच्या
प्रकृतीविषयी चौकशी करणारा
एक चकार शब्द सुद्धा काढत
नाही. तिने जणू तोंडाला कुलुपच
लावले आहे! खरे तर तिला असेच
वाटत असते, की ह्याच्या मनात
माझ्याविषयी काही भावना
शिल्लक असतील, तरच हा बोलेल ना!
हा तोंडातून चकार शब्द देखील
काढत नाहीय,मग मी तरी कशाला
बोलू? पण वस्तुस्थिती.. !?
...ह्याच्या अगदी उलट आहे.
बिचारा कवि! तो तर त्याच्या
अशक्तपणामुळे बोलू शकत नाहीय.
म्हणून गालिब म्हणतोय की- "ना
पूछा जाये है उससे, न बोला जाये
है मुझ से" *सँभलने दे मुझे ऐ
नाउम्मीदी, क्या क़यामत है कि
दामन-ए-ख़याल-ए-यार छूटा जाये
है मुझ से * [ १) नाउम्मीदी= मनाची
हतबल,हताश अवस्था २) क़यामत=
प्रलय; इथे, काय आफत आहे बुवा,
कठीण आहे बुवा, अश्या काहीश्या
अर्थाने, ३) दामान=दामन= इथे पदर
ह्या अर्थाने, ४)
खयाल-ए-यार=प्रेयसीबद्दलचा
विचार ] कवि म्हणतोय की माझे मन
नैराश्याने संपूर्णपणे
ग्रासून गेलेय. मनाच्या ह्या
अवस्थेला उद्देशूनच कवि
म्हणतोय की, हे नैराश्या, मला
असे खाईत लोटू नकोस! अरे, आज काय
प्रलयाचा दिवस आहे की काय?
माझ्या मनाला थोडॆ सावरू दे!
(इथे गालिबने
प्रेयसीबद्दलच्या विचाराला
जणू एका स्त्रीचीच उपमा देऊन
मनाच्या अत्यंत नैराश्यपूर्ण
अवस्थेचे अगदी यथार्थ वर्णन
केलेय.) तो नैराश्याला
उद्देशून म्हणतोय की
तुझ्यामुळे, प्रेयसीबद्दलचा
विचाररूपी जो पदर आहे, तो ही
माझ्या हातातून निसटून
चाललाय..... असे म्हणतात की
एखादी व्यक्ती जेंव्हा एखादी
इच्छित वस्तू किंवा व्यक्ती
आपल्याला प्राप्त होणार नाही
ह्या भावनेने निराश होते,
तेंव्हा त्या व्यक्ती किंवा
वस्तूबद्दलचा विचार हळू-हळू
तिला सोडून जायला लागतो. पण
प्रियकराला मात्र
प्रेयसीबद्दलचा विचार इतका
जिवापाड प्रिय आहे की तो
त्याला कधीच सोडून जाऊ नये असे
त्याला वाटते. म्हणून त्याचे
मन हा विचार घट्ट धरून ठेवायचा
प्रयत्न करते आहे, पण मनाची
हतबलता इतकी अधिक आहे की ह्या
विचाराचे शेवटचे टोक, म्हणजे
पदर सुद्धा, अगदी निकराचा
प्रयत्न करून देखील, त्याच्या
हातातून निसटून जातोय. म्हणून
मनाच्या ह्या अवस्थेला गालिब
जणू अतिशय अजीजीने , कळवळून
म्हणतोय की, हे बघ,
तिच्याबद्दलच्या विचारांचा
पदर सुद्धा माझ्या हातातून
निसटून चाललाय;.. मला इतके पण
निराश नको करूस, नैराश्या!
*क़यामत है कि होवे मुद्दई का
हमसफ़र "ग़ालिब" वो काफ़िर जो
ख़ुदा को भी न सौंपा जाये है
मुझ से * [१) क़यामत = प्रलय,
जगबुडीचा दिवस, २) मुद्दई=
प्रतिस्पर्धी, शत्रु ३)
हमसफ़र= प्रवासातील सोबती ४)
काफिर = येथील संदर्भात अर्थ
'प्रेमिका' ] गालिबच्या काळात
एक रिवाज होता; असे म्हणायचे
की, कुणी जर प्रवासाला जाताना
आपला निरोप घ्यायला आले तर
त्याला, ' जाओ, मै तुम्हे खुदा
को सौंपता हूँ, खुदा तुम्हारी
हिफाज़त करे' असे म्हटल्या
जायचे. आता इथे प्रसंग असा आहे
की गालिबची प्रेमिकाच,
जिच्यावर त्याचे जिवापाड
प्रेम आहे, ती त्याच्याच
शत्रुची सोबती होऊन, बहुदा
जीवनाच्या प्रवासातच त्याची
साथ द्यायला निघाली आहे आणि
कविचा निरोप घ्यायला आली आहे.
म्हणून गालिब म्हणतोय की, हे
ईश्वरा, हा तर माझ्यासाठी जणू
प्रलयाचाच दिवस आहे. माझे
जिच्यावर इतके निस्सीम प्रेम
आहे, ती इतर दुसऱ्या कुणाचीही
झालेली मी कसे काय बघू शकणार
आहे?कधीच नाही! अगदी खुद्द
परमेश्वराची सुद्धा! आणि
म्हणूनच नेहमीच्या
रिवाजाप्रमाणे मी तिला "जाओ,
मै तुम्हे खुदा को सौंपता हूँ"
असे ही म्हणू शकत नाही,कारण
तिच्या बाबतीत मी इतका
'पझेसिव्ह' आहे की तिला मी
परमेश्वराच्यासुद्धा हवाली
करू शकत नाही.आणि ही तर खुद्द
माझ्या शत्रुचीच सह-प्रवासी
व्हायला निघाली आहे! आहे ना
उत्तुंग कल्पना-विलास?! चला तर,
बाय! पुढील भागात भेटूच. -मानस६
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

दावा .. : कमलाकर देसले

गंध,माळा वा टिळा लावा कितीही ;
पावतो का "तो" ? करा दावा कितीही
.. तृप्त होतांना अशी अतृप्त का
रे ? वाज गोपाला तुझा पावा
कितीही.. तो उद्याचा सिंह हे
ध्यानी असू द्या ; शांत हा वाटे
जरी छावा कितीही .. ताप शापाचा
बरे उतरेल कैसा? चंदनाचा लेप
हा लावा कितीही .. सत्य नाही
झाकता येते कधीही ; दाखवा
खोटाच देखावा कितीही .
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

राखते तोल मी.....!!! : supriya.jadhav7

राखते तोल मी.....!!! जे पाहते -
जाणते ते बोलते बोल मी,
गुंत्यात का भावनेच्या
गुंतते खोल मी ? कोणी - कसेही -
कुठेही बोलते - वागते, माझ्याच
ना आसवांचे जाणते मोल मी !
तालावरी ढोलकीच्या नाचली
पैंजणे , वॄंदावनी मंजि-यात्या
वाटते फ़ोल मी ! गंधाळुनी रात
हिंदोळी सुखाच्या झुले ,
मीठीतही साजणाच्या राखते तोल
मी ! साराच हा खेळ मिथ्थ्या ,
येर-झा-या ठरे पृथ्वीपरी
भोवताली का फ़िरे गोल मी ?
-सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

Saturday, January 8, 2011

कसा बसा जगतो मी , पाहुनि चेहरा तुझा : अमित दोड्के

कसा बसा जगतो मी , पाहुनि चेहरा
तुझा अनेक आठवण उरात आहे..
जपुनी मोरपिसा जसा वाऱ्यास
बंध नाही.. जातो स्पर्शून
सार्या दिशा ... तसा गुलाब
वाऱ्यावरी.. गंध अजुनी दरवळे
तुझा... *कसा बसा जगतो मी , पाहुनि
चेहरा तुझा.. अनेक आठवण उरात
आहे.. जपुनी मोरपिसा जसा ..* उन्ह
हे तळपते वाटेत माझ्या.. आणि
काटे अनेक विषारी तरीही वाट
काढतो मी... फुलातून भवरा जसा
*कसा बसा जगतो मी , पाहुनि चेहरा
तुझा.. अनेक आठवण ऊरात आहे..
जपुनी मोरपिसा जसा ..* खिन्न वाट
एकटी... मज सरता सरत नाही कधी..
असे आयुष्य जगणे मला, प्राण
वाटे नको नकोसा.. *कसा बसा जगतो
मी , पाहुनि चेहरा तुझा.. अनेक
आठवण ऊरात आहे.. जपुनी मोरपिसा
जसा ..* असे काही झाले निखारे
क्षणांचे माझ्या न शमले ते
अश्रुंपरी, जळताना दिसे धूर
जसा *कसा बसा जगतो मी ,पाहुनि
चेहरा तुझा.. अनेक आठवण ऊरात
आहे.. जपुनी मोरपिसा जसा ..* /*/ -
अमित/*/
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Friday, January 7, 2011

प्रेमभंग... : मयुरेश साने

रोज का जळे पतंग ? ज्योतिचा
विखार संग बुडलो प्रेमात
तुझ्या उरला नुसता तवंग
स्म्रुती गहिरा डोह तुझा माझा
उठतो तरंग मारुन थापा भजनी
बोलतो खरा म्रुदंग पुनवेची
रात असे सूर्याचा प्रेमभंग
उरलो राखेत तरी आत्मा तुझियात
दंग प्रेमाची वीण विणु उसवोनी
अंग अंग भ्रमराचा अंत असे
मिटत्या कमळात गुंग मयुरेश
साने..दि..०७-जानेवारी-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

आयुष्य गोल आहे : मिल्या

टाळतो किती मी त्यांचा
ससेमिरा पण, सायास फोल आहे तीच
तीच नाती भेटायचीच कारण...
आयुष्य गोल आहे टाकले खडे मी
नाना प्रकारचे पण, उपयोग शून्य
झाला समजले अखेरी... रांजण
तुझ्या मनाचा भलताच खोल आहे
रोजच्या झळांनी गेली सुकून
स्वप्ने, गेलेत खोल डोळे
त्यामुळे खरे तर डोळ्यांमधे
जराशी अद्याप ओल आहे शेवटी
मिळाली... फुटकळ जुनीच दु:खे,
किरकोळ जून जखमा
पुण्यसंचयाचे देवा तुझ्या
दुकानी इतकेच मोल आहे? दर्शनास
डोळे आतूरले कधीचे... पण पालखी
दिसेना वीज अन ढगांचा नुसताच
आसमंती ताशा नि ढोल आहे घेउनी
भरारी... आव्हान अंबराला
देशीलही मना पण ठेव फक्त
ध्यानी... सांभाळला तुझाही
त्यानेच तोल आहे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2484

भारी पडली जात : गंगाधर मुटे

*भारी पडली जात* पोळून गेले तरी
कधीच मी, आखडले ना हात तुझे
जिंकणे असे भावले, की खात
राहिलो मात बोलत होती ती अशी
की, मी गुंतून गेलो पार जरा न
कळले केव्हा कशी ती, उलटून
गेली रात वाटेवरती काटे बोचरे,
पसरून होते दाट आता पोचलो
कसाबसा मी, कित्येक खस्ता खात
एकच गुन्हा समान झाला, परी सजा
वेगळी त्यात आतंकवादी मजेत
बाहेर, साध्वी सडते आत सूर
बोबडे ऐकून माझे, मुरडून घेती
नाक नसेल जर का आवड माझी, मी बसू
कशाला गात? नारळ फुटला, प्रसाद
वाटू, बोलून गेलेत काल वाट
पाहतोय इथे अजूनी, घासून बसलो
दात गुणवत्तेचा गळा दाबुनी, हा
निकाल आला आज कर्तृत्वाचा
बोर्‍या वाजला, नि भारी पडली
जात भिती मनातील आता तरी तू,
पुरुनी दे वा जाळ अभय
जगावे,कसे जगावे, तू घ्यावे
करुनी ज्ञात . . गंगाधर मुटे
.........................................................
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Thursday, January 6, 2011

आयुष्य गोल आहे : मिल्या

टाळतो किती मी त्यांचा
ससेमिरा पण, सायास फोल आहे तीच
तीच नाती भेटायचीच कारण...
आयुष्य गोल आहे टाकले खडे मी
नाना प्रकारचे पण, उपयोग शून्य
झाला समजले अखेरी... रांजण
तुझ्या मनाचा भलताच खोल आहे
रोजच्या झळांनी गेली सुकून
स्वप्ने, गेलेत खोल डोळे
त्यामुळे खरे तर डोळ्यांमधे
जराशी अद्याप ओल आहे शेवटी
मिळाली... फुटकळ जुनीच दु:खे,
किरकोळ जून जखमा
पुण्यसंचयाचे देवा तुझ्या
दुकानी इतकेच मोल आहे? दर्शनास
डोळे आतूरले कधीचे... पण पालखी
दिसेना वीज अन ढगांचा नुसताच
आसमंती ताशा नि ढोल आहे घेउनी
भरारी... आव्हान अंबराला
देशीलही मना पण ठेव फक्त
ध्यानी... सांभाळला तुझाही
त्यानेच तोल आहे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

भारी पडली जात : गंगाधर मुटे

*भारी पडली जात* पोळून गेले तरी
कधीच मी, आखडले ना हात तुझे
जिंकणे असे भावले, की खात
राहिलो मात बोलत होती ती अशी
की, मी गुंतून गेलो पार जरा न
कळले केव्हा कशी ती, उलटून
गेली रात वाटेवरती काटे बोचरे,
पसरून होते दाट आता पोचलो
कसाबसा मी, कित्येक खस्ता खात
एकच गुन्हा समान झाला, परी सजा
वेगळी त्यात आतंकवादी मजेत
बाहेर, साध्वी सडते आत सूर
बोबडे ऐकून माझे, मुरडून घेती
नाक नसेल जर का आवड माझी, मी बसू
कशाला गात? नारळ फुटला, प्रसाद
वाटू, बोलून गेलेत काल वाट
पाहतोय इथे अजूनी, घासून बसलो
दात निकाल आला, करुनी माझ्या,
परिश्रमास मातीमोल
कर्तृत्वाचा बोर्‍या वाजला,
नि भारी पडली जात भिती मनातील
आता तरी तू, पुरुनी दे वा जाळ
अभय जगावे,कसे जगावे, तू
घ्यावे करुनी ज्ञात . . गंगाधर
मुटे .........................................................
(ही मात्रावृत्तातील गझल असून
या गझलेतील सर्व ओळी मला लयीत
उच्चारता येतात. )
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Saturday, January 1, 2011

नवे साल गाणे जुने गात आहे... : मयुरेश साने

जुना मी तरीही नवी बात आहे
जुन्या चंद्रम्याची नवी रात
आहे तुझा चंद्र नाही तुझ्या
बाहुपाशी सदा राबता मी
हापीसात आहे काळोख आहे आता ही
उद्या ही जुन्या कंदीलाची नवी
वात आहे किती काळ दु:खात ऐसे
रडावे नवे हासणे अन् जुनी कात
आहे अशी गोड वचने देउ नको ना
नवे राहू दे ! गं- जुने खात आहे
संकल्प लिहिले जुने - ते
नव्याने बोलाची कढी बोलाचाच
भात आहे अरे ट्रेन नाही रवीवार
आहे कडी पकडण्याला पुढे हात
आहे जगावे कशाला कुणाला कळेना
हप्ता विम्याचा तरी जात आहे
मयुरेशला सांगुनीही कळेना
नवे साल गाणे जुने गात आहे.
मयुरेश साने...०१-जानेवारी-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/