Wednesday, June 30, 2010
आसवांचे हसे आज आहे .... : kavyarth
================== इथे आसवांचे हसे आज आहे
तुझ्या आठवांना कुठे लाज आहे.
सुन्या पापण्यांचे रिते पाट
झाले खुळ्या काळजाला तरी खाज
आहे. कुठे पावलांच्या खुणा
शोधतो मी तुझी साउलीही दगाबाज
आहे. नभी चांदण्याची सखे रात
झाली तरी काजव्यांचा इथे साज
आहे. तुझ्या रोज "निवडूंग" दारी
उभा हा तरी मोग-याचा तुला नाज
आहे. सुधीर एक निवडूंग ....
========================
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
तुझ्या आठवांना कुठे लाज आहे.
सुन्या पापण्यांचे रिते पाट
झाले खुळ्या काळजाला तरी खाज
आहे. कुठे पावलांच्या खुणा
शोधतो मी तुझी साउलीही दगाबाज
आहे. नभी चांदण्याची सखे रात
झाली तरी काजव्यांचा इथे साज
आहे. तुझ्या रोज "निवडूंग" दारी
उभा हा तरी मोग-याचा तुला नाज
आहे. सुधीर एक निवडूंग ....
========================
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
कितीदा.. : विसोबा खेचर
गुत्त्यात मी प्यायलो कितीदा
सस्त्यात मी पटलो कितीदा! तिचे
दुर्लक्ष, तिचे नकार इष्कात मी
हरलो कितीदा! मागितली मी नभाची
मालकी सूर्यास मी भेटलो
कितीदा! दिले धडे मी
धर्मरक्षणाचे विहिरीत मी
बाटलो कितीदा! तिचे ओठ, तिची
स्तनाग्रे स्वप्नात मी रंगलो
कितीदा! -- तात्या अभ्यंकर, ३०
जून, २०१० - ख्रिस्तपश्चात.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
सस्त्यात मी पटलो कितीदा! तिचे
दुर्लक्ष, तिचे नकार इष्कात मी
हरलो कितीदा! मागितली मी नभाची
मालकी सूर्यास मी भेटलो
कितीदा! दिले धडे मी
धर्मरक्षणाचे विहिरीत मी
बाटलो कितीदा! तिचे ओठ, तिची
स्तनाग्रे स्वप्नात मी रंगलो
कितीदा! -- तात्या अभ्यंकर, ३०
जून, २०१० - ख्रिस्तपश्चात.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
तुकारामा उगा तू काढली पाण्यातुनी गाथा : ह बा
तुकारामा उगा तू काढली
पाण्यातुनी गाथा सुखी जातीत
होते ते, सुखी जातीत ते आता
तुझ्या जोडीस घे तिजला अता
घनघाव घालूदे जिच्या नाजूक
हाताने जगाचा चालला भाता
बलात्कारी, खुनी की दंगली
घडवून बनलेला पुजेला कोणता
नेता हवा रे पंढरीनाथा? कधी ना
वाटले मुकलो भुईला जन्म
देणार्या जिथे मी टेकला माथा
तिथे ती भेटली माता परीक्षा
घेउनी तर भेटीला येतोस की देवा
करावी सावकारी तू म्हणावे मी
तुला दाता? - ह. बा. शिंदे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2192
पाण्यातुनी गाथा सुखी जातीत
होते ते, सुखी जातीत ते आता
तुझ्या जोडीस घे तिजला अता
घनघाव घालूदे जिच्या नाजूक
हाताने जगाचा चालला भाता
बलात्कारी, खुनी की दंगली
घडवून बनलेला पुजेला कोणता
नेता हवा रे पंढरीनाथा? कधी ना
वाटले मुकलो भुईला जन्म
देणार्या जिथे मी टेकला माथा
तिथे ती भेटली माता परीक्षा
घेउनी तर भेटीला येतोस की देवा
करावी सावकारी तू म्हणावे मी
तुला दाता? - ह. बा. शिंदे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2192
तुकारामा उगा तू काढली पाण्यातुनी गाथा : ह बा
तुकारामा उगा तू काढली
पाण्यातुनी गाथा सुखी जातीत
होते ते, सुखी जातीत ते आता
तुझ्या जोडीस घे तिजला अता
घनघाव घालूदे जिच्या नाजूक
हाताने जगाचा चालला भाता
बलात्कारी, खुनी की दंगली
घडवून बनलेला पुजेला कोणता
नेता हवा रे पंढरीनाथा? कधी ना
वाटले मुकलो भुईला जन्म
देणार्या जिथे मी टेकला माथा
तिथे ती भेटली माता परीक्षा
घेउनी तर भेटीला येतोस की देवा
करावी सावकारी तू म्हणावे मी
तुला दाता? - ह. बा. शिंदे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
पाण्यातुनी गाथा सुखी जातीत
होते ते, सुखी जातीत ते आता
तुझ्या जोडीस घे तिजला अता
घनघाव घालूदे जिच्या नाजूक
हाताने जगाचा चालला भाता
बलात्कारी, खुनी की दंगली
घडवून बनलेला पुजेला कोणता
नेता हवा रे पंढरीनाथा? कधी ना
वाटले मुकलो भुईला जन्म
देणार्या जिथे मी टेकला माथा
तिथे ती भेटली माता परीक्षा
घेउनी तर भेटीला येतोस की देवा
करावी सावकारी तू म्हणावे मी
तुला दाता? - ह. बा. शिंदे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे.. : विसोबा खेचर
माझे किती क्षण राहिले.. (*येथे
ऐका, येथे अनुभवा!)* [1] दूर
कुठेतरी आमिरखासाहेब मारवा
आळवताहेत.. दूर कुठेतरी सुरेश
भट मारवा उलगडून सांगताहेत..!
'माझे किती क्षण राहिले.. ' हा
सुरेश भटांचा मारवा केवळ
शब्दातीत आहे, अप्रतिम आहे! ते
लोक होते वेगळे घाईत जे गेले
पुढे मी मात्र थांबून पाहतो
मागे कितीजण राहिले.! स्वरांचं
बॅलन्सिंग, स्वरांचं बेअरिंग
जबरदस्त! अचूक स्वर लागले
आहेत, नेमके लागले आहेत..!
भटसाहेबांचा हा मारवा ऐकताना
त्यांनी गाण्याची कुठे रीतसर
तालीम घेतली आहे की काय, असं
वाटतं अशी विलक्षण एकतानता,
एकाग्रता..! सारं राज्य
शब्दांचं, सारा अंमल
सुरालयीचा! भटसाहेबांचा कोमल
रिषभ अंगावर येतो! होता न साधा
एवढा जो शब्द मी तुजला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण
राहिले.. मारव्याच्या
सुरावटीकरताच केवळ हे शब्द
जन्माला आले.. आणि म्हणूनच
भटसाहेबांनी हे शब्द
मारव्यात गुंफले.. हे विलक्षण
अद्वैत आहे.. शब्दांचं आणि
मारव्याच्या सुरांचं!
गझल-गायकी म्हणजे काय ते इथे
कळतं.. हो, गायकीच ही.. हे फुटकळ
गझल वाचन नव्हे.. आज मराठी
गझलांच्या
वाचनाचे/सादरीकरणाचे अनेक
कार्यक्रम होतात.. या सगळ्या
नवख्यांनी शिकावं की गझल कशी
वाचावी, कशी मांडावी.! पण त्या
करता जाण असावी लागते
स्वरांची. स्वर जगावे लागतात,
अनुभवावे लागतात! त्याशिवाय
मुशायरा-गायकीची पेशकारी येत
नाही! ह्या गझल गायकीला ताल
नाही की ठेका नाही, परंतु लय
कशी घट्ट पकडली आहे ते पाहा.. एक
अदृश्य लय! लय- शब्दसुरांचा
श्वासोश्वास! उदाहरणार्थ -
एकाच शब्दाला उभे, आयुष्य तारण
राहिले! 'उभे' शब्दानंतरचा
लयदार पॉज.. "ष्य' अक्षरावरचा
लयदार आधात.. आणि 'ष्य' - 'तारण'
वरचा म'गरेसा चा मारव्यातला
भन्नाट अवरोह..! याला म्हणतात
गाणं, याला म्हणतात लय, याला
म्हणतात गायकी! हे केवळ
गझल-गायन वा वाचन नव्हे, हा तर
मारव्याचा भन्नाट जमलेला
विलंबित ख्याल! भटांची हा
मारवा अन् त्याची गायकी भिनते
सिस्टिममध्ये! काळवंडलेलं
आकाश.. तीन सांजा झालेल्या..
भयाण तीन सांजा आणि अंगावर
सरसरून येणारी कातरवेळ..! हा
मारवा नाही, हे स्वगत आहे..
भटसाहेबांचं स्वगत! 'मागे
कितीजण राहिले हा हिशेब मागतो
आहे हा मारवा! पण हिशेब द्या
किंवा नका देऊ.. दुनियेला
फाट्यावर मारतो हा मारवा आणि
म्हणतो.. ओसाड माझे घर मुळी
नाही बघायासारखे हे आसवांचे
तेवढे तोरण अद्याप राहिले..!
गेंद्याच्या फुलांचं तोरण
काय, कुणीही बांधतो हो.. पण
आसवांचं तोरण केवळ भटसाहेबच
बांधू शकतात, त्यांच्या
मारव्याचे सूर हीच त्या
तोरणाची पानं-फुलं! आकाशातले
सारे ग्रह उच्चीचे होतात आणि
सुरेश भटांसारखा एक अवलिया
गझल लिहून जातो, मारवा गाऊन
जातो..! -- तात्या अभ्यंकर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2185
ऐका, येथे अनुभवा!)* [1] दूर
कुठेतरी आमिरखासाहेब मारवा
आळवताहेत.. दूर कुठेतरी सुरेश
भट मारवा उलगडून सांगताहेत..!
'माझे किती क्षण राहिले.. ' हा
सुरेश भटांचा मारवा केवळ
शब्दातीत आहे, अप्रतिम आहे! ते
लोक होते वेगळे घाईत जे गेले
पुढे मी मात्र थांबून पाहतो
मागे कितीजण राहिले.! स्वरांचं
बॅलन्सिंग, स्वरांचं बेअरिंग
जबरदस्त! अचूक स्वर लागले
आहेत, नेमके लागले आहेत..!
भटसाहेबांचा हा मारवा ऐकताना
त्यांनी गाण्याची कुठे रीतसर
तालीम घेतली आहे की काय, असं
वाटतं अशी विलक्षण एकतानता,
एकाग्रता..! सारं राज्य
शब्दांचं, सारा अंमल
सुरालयीचा! भटसाहेबांचा कोमल
रिषभ अंगावर येतो! होता न साधा
एवढा जो शब्द मी तुजला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण
राहिले.. मारव्याच्या
सुरावटीकरताच केवळ हे शब्द
जन्माला आले.. आणि म्हणूनच
भटसाहेबांनी हे शब्द
मारव्यात गुंफले.. हे विलक्षण
अद्वैत आहे.. शब्दांचं आणि
मारव्याच्या सुरांचं!
गझल-गायकी म्हणजे काय ते इथे
कळतं.. हो, गायकीच ही.. हे फुटकळ
गझल वाचन नव्हे.. आज मराठी
गझलांच्या
वाचनाचे/सादरीकरणाचे अनेक
कार्यक्रम होतात.. या सगळ्या
नवख्यांनी शिकावं की गझल कशी
वाचावी, कशी मांडावी.! पण त्या
करता जाण असावी लागते
स्वरांची. स्वर जगावे लागतात,
अनुभवावे लागतात! त्याशिवाय
मुशायरा-गायकीची पेशकारी येत
नाही! ह्या गझल गायकीला ताल
नाही की ठेका नाही, परंतु लय
कशी घट्ट पकडली आहे ते पाहा.. एक
अदृश्य लय! लय- शब्दसुरांचा
श्वासोश्वास! उदाहरणार्थ -
एकाच शब्दाला उभे, आयुष्य तारण
राहिले! 'उभे' शब्दानंतरचा
लयदार पॉज.. "ष्य' अक्षरावरचा
लयदार आधात.. आणि 'ष्य' - 'तारण'
वरचा म'गरेसा चा मारव्यातला
भन्नाट अवरोह..! याला म्हणतात
गाणं, याला म्हणतात लय, याला
म्हणतात गायकी! हे केवळ
गझल-गायन वा वाचन नव्हे, हा तर
मारव्याचा भन्नाट जमलेला
विलंबित ख्याल! भटांची हा
मारवा अन् त्याची गायकी भिनते
सिस्टिममध्ये! काळवंडलेलं
आकाश.. तीन सांजा झालेल्या..
भयाण तीन सांजा आणि अंगावर
सरसरून येणारी कातरवेळ..! हा
मारवा नाही, हे स्वगत आहे..
भटसाहेबांचं स्वगत! 'मागे
कितीजण राहिले हा हिशेब मागतो
आहे हा मारवा! पण हिशेब द्या
किंवा नका देऊ.. दुनियेला
फाट्यावर मारतो हा मारवा आणि
म्हणतो.. ओसाड माझे घर मुळी
नाही बघायासारखे हे आसवांचे
तेवढे तोरण अद्याप राहिले..!
गेंद्याच्या फुलांचं तोरण
काय, कुणीही बांधतो हो.. पण
आसवांचं तोरण केवळ भटसाहेबच
बांधू शकतात, त्यांच्या
मारव्याचे सूर हीच त्या
तोरणाची पानं-फुलं! आकाशातले
सारे ग्रह उच्चीचे होतात आणि
सुरेश भटांसारखा एक अवलिया
गझल लिहून जातो, मारवा गाऊन
जातो..! -- तात्या अभ्यंकर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2185
Tuesday, June 29, 2010
वस्ती..! : विसोबा खेचर
मी जी दुनिया पाहिली, ज्या
दुनियेत राहिलो त्या 'वस्ती'त
मला रौशनी नावाची एक घरवाली
मावशी भेटली.. त्या वस्तीला,
त्या रौशनीला या काही ओळी
समर्पित.. वस्ती पाखरांची
झळाललेली होती मस्ती
कामांधांची उफाळलेली होती!
मद्याचे प्याले नाचत होते भूक
विश्वामित्राची चाळवलेली
होती! गेलो कराया सांत्वन
पाखरांचे गात्रे तयांची
जळालेली होती! दिले धडे मी
शुचिर्भूततेचे यौवंने
पाखरांची पोळलेली होती! आला
थवा हा नवा पाखरांचा
सात्त्विकता तेथे हारलेली
होती! --तात्या अभ्यंकर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2191
दुनियेत राहिलो त्या 'वस्ती'त
मला रौशनी नावाची एक घरवाली
मावशी भेटली.. त्या वस्तीला,
त्या रौशनीला या काही ओळी
समर्पित.. वस्ती पाखरांची
झळाललेली होती मस्ती
कामांधांची उफाळलेली होती!
मद्याचे प्याले नाचत होते भूक
विश्वामित्राची चाळवलेली
होती! गेलो कराया सांत्वन
पाखरांचे गात्रे तयांची
जळालेली होती! दिले धडे मी
शुचिर्भूततेचे यौवंने
पाखरांची पोळलेली होती! आला
थवा हा नवा पाखरांचा
सात्त्विकता तेथे हारलेली
होती! --तात्या अभ्यंकर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2191
वस्ती..! : विसोबा खेचर
मी जी दुनिया पाहिली, ज्या
दुनियेत राहिलो त्या 'वस्ती'त
मला रौशनी नावाची एक घरवाली
मावशी भेटली.. त्या वस्तीला,
त्या रौशनीला या काही ओळी
समर्पित.. वस्ती पाखरांची
झळाललेली होती मस्ती
कामांधांची उफाळलेली होती!
मद्याचे प्याले नाचत होते भूक
विश्वामित्राची चाळवलेली
होती! गेलो कराया सांत्वन
पाखरांचे गात्रे तयांची
जळालेली होती! दिले धडे मी
शुचिर्भूततेचे यौवंने
पाखरांची पोळलेली होती! आला
थवा हा नवा पाखरांचा
सात्त्विकता तेथे हारलेली
होती! --तात्या अभ्यंकर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
दुनियेत राहिलो त्या 'वस्ती'त
मला रौशनी नावाची एक घरवाली
मावशी भेटली.. त्या वस्तीला,
त्या रौशनीला या काही ओळी
समर्पित.. वस्ती पाखरांची
झळाललेली होती मस्ती
कामांधांची उफाळलेली होती!
मद्याचे प्याले नाचत होते भूक
विश्वामित्राची चाळवलेली
होती! गेलो कराया सांत्वन
पाखरांचे गात्रे तयांची
जळालेली होती! दिले धडे मी
शुचिर्भूततेचे यौवंने
पाखरांची पोळलेली होती! आला
थवा हा नवा पाखरांचा
सात्त्विकता तेथे हारलेली
होती! --तात्या अभ्यंकर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
देखावे.. : विसोबा खेचर
ओळखीचे होते सारे तिथे
देखावेच होते न्यारे तिथे!
गाईन गीत आता खुशीने वाहतील
मोकळे वारे तिथे! लाभेल शांती
तिच्या जिवाला आनंदे वाहीन
भारे तिथे! फेसाळेल मद्य
प्याल्यात आता कोंडाळतील
हावरे सारे तिथे! मी आस्तिक, मी
नास्तिक उघडीने सारी दारे
तिथे! -- तात्या अभ्यंकर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2190
देखावेच होते न्यारे तिथे!
गाईन गीत आता खुशीने वाहतील
मोकळे वारे तिथे! लाभेल शांती
तिच्या जिवाला आनंदे वाहीन
भारे तिथे! फेसाळेल मद्य
प्याल्यात आता कोंडाळतील
हावरे सारे तिथे! मी आस्तिक, मी
नास्तिक उघडीने सारी दारे
तिथे! -- तात्या अभ्यंकर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2190
देखावे.. : विसोबा खेचर
ओळखीचे होते सारे तिथे
देखावेच होते न्यारे तिथे!
गाईन गीत आता खुशीने वाहतील
मोकळे वारे तिथे! लाभेल शांती
तिच्या जिवाला आनंदे वाहीन
भारे तिथे! फेसाळेल मद्य
प्याल्यात आता कोंडाळतील
हावरे सारे तिथे! मी आस्तिक, मी
नास्तिक उघडीने सारी दारे
तिथे! -- तात्या अभ्यंकर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2190
देखावेच होते न्यारे तिथे!
गाईन गीत आता खुशीने वाहतील
मोकळे वारे तिथे! लाभेल शांती
तिच्या जिवाला आनंदे वाहीन
भारे तिथे! फेसाळेल मद्य
प्याल्यात आता कोंडाळतील
हावरे सारे तिथे! मी आस्तिक, मी
नास्तिक उघडीने सारी दारे
तिथे! -- तात्या अभ्यंकर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2190
देखावे.. : विसोबा खेचर
ओळखीचे होते सारे तिथे
देखावेच होते न्यारे तिथे!
गाईन गीत आता खुशीने वाहतील
मोकळे वारे तिथे! लाभेल शांती
तिच्या जिवाला आनंदे वाहीन
भारे तिथे! फेसाळेल मद्य
प्याल्यात आता कोंडाळतील
हावरे सारे तिथे! मी आस्तिक, मी
नास्तिक उघडीने सारी दारे
तिथे! -- तात्या अभ्यंकर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
देखावेच होते न्यारे तिथे!
गाईन गीत आता खुशीने वाहतील
मोकळे वारे तिथे! लाभेल शांती
तिच्या जिवाला आनंदे वाहीन
भारे तिथे! फेसाळेल मद्य
प्याल्यात आता कोंडाळतील
हावरे सारे तिथे! मी आस्तिक, मी
नास्तिक उघडीने सारी दारे
तिथे! -- तात्या अभ्यंकर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
ती काळजीत असते... : ह बा
गार्हाण साठल्यावर ती
काळजीत असते आईस भेटल्यावर ती
काळजीत असते भिजवीत अंग नाही
पाऊस पाहताना रस्त्यात
गाठल्यावर ती काळजीत असते
पसरून कुंतलाना ज्याच्यावरी
सुखी, तो वारा पिसाटल्यावर ती
काळजीत असते अंधार भोगण्याची
नसते सवड चिउला चोची
पहाटल्यावर...? ती काळजीत असते
तुटली कितेक झाडे झाली सवय
तरीही फांद्या तटाटल्यावर ती
काळजीत असते ह. बा. शिंदे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2189
काळजीत असते आईस भेटल्यावर ती
काळजीत असते भिजवीत अंग नाही
पाऊस पाहताना रस्त्यात
गाठल्यावर ती काळजीत असते
पसरून कुंतलाना ज्याच्यावरी
सुखी, तो वारा पिसाटल्यावर ती
काळजीत असते अंधार भोगण्याची
नसते सवड चिउला चोची
पहाटल्यावर...? ती काळजीत असते
तुटली कितेक झाडे झाली सवय
तरीही फांद्या तटाटल्यावर ती
काळजीत असते ह. बा. शिंदे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2189
ती काळजीत असते... : ह बा
गार्हाण साठल्यावर ती
काळजीत असते आईस भेटल्यावर ती
काळजीत असते भिजवीत अंग नाही
पाऊस पाहताना रस्त्यात
गाठल्यावर ती काळजीत असते
पसरून कुंतलाना ज्याच्यावरी
सुखी, तो वारा पिसाटल्यावर ती
काळजीत असते अंधार भोगण्याची
नसते सवड चिउला चोची
पहाटल्यावर...? ती काळजीत असते
तुटली कितेक झाडे झाली सवय
तरीही फांद्या तटाटल्यावर ती
काळजीत असते ह. बा. शिंदे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
काळजीत असते आईस भेटल्यावर ती
काळजीत असते भिजवीत अंग नाही
पाऊस पाहताना रस्त्यात
गाठल्यावर ती काळजीत असते
पसरून कुंतलाना ज्याच्यावरी
सुखी, तो वारा पिसाटल्यावर ती
काळजीत असते अंधार भोगण्याची
नसते सवड चिउला चोची
पहाटल्यावर...? ती काळजीत असते
तुटली कितेक झाडे झाली सवय
तरीही फांद्या तटाटल्यावर ती
काळजीत असते ह. बा. शिंदे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
मुलगी : बापू दासरी
मुलगी असे अपुली माय दुधावरची
आपुट साय तळमळीने जपे घरास
परसातली व्याकुळ गाय उमजे
तिला दु:ख आधी अपंगाचा होते
पाय उडे गोंधळ पडे प्रश्न उकल
शोधुन देते राय जवळ नसते
जेव्हा कधी माझ्यापाशी उरते
काय
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2186
आपुट साय तळमळीने जपे घरास
परसातली व्याकुळ गाय उमजे
तिला दु:ख आधी अपंगाचा होते
पाय उडे गोंधळ पडे प्रश्न उकल
शोधुन देते राय जवळ नसते
जेव्हा कधी माझ्यापाशी उरते
काय
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2186
Monday, June 28, 2010
गझलेची बाराखडी : विश्वस्त
कविवर्य सुरेश भटांनी
गझलकारांना गझलेच्या
तंत्रावर, व्याकरणावर माहिती
म्हणून 'गझलेची बाराखडी'
नावाची एक पुस्तिका लिहिली
होती... ...वाचक-रसिक, सगळ्यांनीच
ही पुस्तिका वाचावी,
संदर्भासाठी जवळ बाळगावी अशी
आहे.कविवर्य सुरेश भटांनी
गझलकारांना गझलेच्या
तंत्रावर, व्याकरणावर माहिती
म्हणून 'गझलेची बाराखडी'
नावाची एक पुस्तिका लिहिली
होती. नवोदित कवींना गझल कळावी
म्हणून ते ही
पुस्तिका त्यांना
स्वखर्चाने पत्रासोबत पाठवीत
असत. नवे-जुने गझलकार असोत वा
गझलेबद्दल जाणून घ्यायची
इच्छा बाळगणारे वाचक-रसिक,
सगळ्यांनीच ही पुस्तिका
वाचावी, संदर्भासाठी जवळ
बाळगावी अशी आहे. लाभ घ्यावा.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/gazalechibarakhadi
गझलकारांना गझलेच्या
तंत्रावर, व्याकरणावर माहिती
म्हणून 'गझलेची बाराखडी'
नावाची एक पुस्तिका लिहिली
होती... ...वाचक-रसिक, सगळ्यांनीच
ही पुस्तिका वाचावी,
संदर्भासाठी जवळ बाळगावी अशी
आहे.कविवर्य सुरेश भटांनी
गझलकारांना गझलेच्या
तंत्रावर, व्याकरणावर माहिती
म्हणून 'गझलेची बाराखडी'
नावाची एक पुस्तिका लिहिली
होती. नवोदित कवींना गझल कळावी
म्हणून ते ही
पुस्तिका त्यांना
स्वखर्चाने पत्रासोबत पाठवीत
असत. नवे-जुने गझलकार असोत वा
गझलेबद्दल जाणून घ्यायची
इच्छा बाळगणारे वाचक-रसिक,
सगळ्यांनीच ही पुस्तिका
वाचावी, संदर्भासाठी जवळ
बाळगावी अशी आहे. लाभ घ्यावा.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/gazalechibarakhadi
~ या दिलाचे .... ~ : Ramesh Thombre
या दिलाचे हाल झाले जे हवे ते
काल झाले वादळे झेलीत गेलो ते
कसे बेहाल झाले आर्जवे केली
किती मी, का तयांचे जाल झाले ?
छेडताना स्वर सारे ताल ते
बेताल झाले. पहिले ईश्कास
जेंव्हा वाटते कि साल झाले.
स्पर्शिले डाळींब जेंव्हा ओठ
का ते लाल झाले ? - रमेश ठोंबरे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2187
काल झाले वादळे झेलीत गेलो ते
कसे बेहाल झाले आर्जवे केली
किती मी, का तयांचे जाल झाले ?
छेडताना स्वर सारे ताल ते
बेताल झाले. पहिले ईश्कास
जेंव्हा वाटते कि साल झाले.
स्पर्शिले डाळींब जेंव्हा ओठ
का ते लाल झाले ? - रमेश ठोंबरे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2187
~ प्रेम माझे साफ झाले ~ : Ramesh Thombre
प्रेम माझे साफ झाले जे तुझे
ते माफ झाले काळजाच्या
भावनांना मारण्याचे पाप झाले
राहिले ते दूर आता नाव ज्याचे
जाप झाले सोडिले मी भूत मागे
वेदनेचे साप झाले प्रेम
व्याधी सांगताना कालचेते बाप
झाले गंजला खंजीर आता ध्येय
सारे साफ झाले - रमेश ठोंबरे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2188
ते माफ झाले काळजाच्या
भावनांना मारण्याचे पाप झाले
राहिले ते दूर आता नाव ज्याचे
जाप झाले सोडिले मी भूत मागे
वेदनेचे साप झाले प्रेम
व्याधी सांगताना कालचेते बाप
झाले गंजला खंजीर आता ध्येय
सारे साफ झाले - रमेश ठोंबरे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2188
~ प्रेम माझे साफ झाले ~ : Ramesh Thombre
प्रेम माझे साफ झाले जे तुझे
ते माफ झाले काळजाच्या
भावनांना मारण्याचे पाप झाले
राहिले ते दूर आता नाव ज्याचे
जाप झाले सोडिले मी भूत मागे
वेदनेचे साप झाले प्रेम
व्याधी सांगताना कालचेते बाप
झाले गंजला खंजीर आता ध्येय
सारे साफ झाले - रमेश ठोंबरे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2188
ते माफ झाले काळजाच्या
भावनांना मारण्याचे पाप झाले
राहिले ते दूर आता नाव ज्याचे
जाप झाले सोडिले मी भूत मागे
वेदनेचे साप झाले प्रेम
व्याधी सांगताना कालचेते बाप
झाले गंजला खंजीर आता ध्येय
सारे साफ झाले - रमेश ठोंबरे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2188
Sunday, June 27, 2010
~ प्रेम माझे साफ झाले ~ : Ramesh Thombre
प्रेम माझे साफ झाले जे तुझे
ते माफ झाले काळजाच्या
भावनांना मारण्याचे पाप झाले
राहिले ते दूर आता नाव ज्याचे
जाप झाले सोडिले मी भूत मागे
वेदनेचे साप झाले प्रेम
व्याधी सांगताना कालचेते बाप
झाले गंजला खंजीर आता ध्येय
सारे साफ झाले - रमेश ठोंबरे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
ते माफ झाले काळजाच्या
भावनांना मारण्याचे पाप झाले
राहिले ते दूर आता नाव ज्याचे
जाप झाले सोडिले मी भूत मागे
वेदनेचे साप झाले प्रेम
व्याधी सांगताना कालचेते बाप
झाले गंजला खंजीर आता ध्येय
सारे साफ झाले - रमेश ठोंबरे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
~ या दिलाचे .... ~ : Ramesh Thombre
या दिलाचे हाल झाले जे हवे ते
काल झाले वादळे झेलीत गेलो ते
कसे बेहाल झाले आर्जवे केली
किती मी, का तयांचे जाल झाले ?
छेडताना स्वर सारे ताल ते
बेताल झाले. पहिले ईश्कास
जेंव्हा वाटते कि साल झाले.
स्पर्शिले डाळींब जेंव्हा ओठ
का ते लाल झाले ? - रमेश ठोंबरे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
काल झाले वादळे झेलीत गेलो ते
कसे बेहाल झाले आर्जवे केली
किती मी, का तयांचे जाल झाले ?
छेडताना स्वर सारे ताल ते
बेताल झाले. पहिले ईश्कास
जेंव्हा वाटते कि साल झाले.
स्पर्शिले डाळींब जेंव्हा ओठ
का ते लाल झाले ? - रमेश ठोंबरे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे.. : विसोबा खेचर
माझे किती क्षण राहिले.. (*येथे
ऐका, येथे अनुभवा!)* [1] दूर
कुठेतरी आमिरखासाहेब मारवा
आळवताहेत.. दूर कुठेतरी सुरेश
भट मारवा उलगडून सांगताहेत..!
'माझे किती क्षण राहिले.. ' हा
सुरेश भटांचा मारवा केवळ
शब्दातीत आहे, अप्रतिम आहे! ते
लोक होते वेगळे घाईत जे गेले
पुढे मी मात्र थांबून पाहतो
मागे कितीजण राहिले.! स्वरांचं
बॅलन्सिंग, स्वरांचं बेअरिंग
जबरदस्त! अचूक स्वर लागले
आहेत, नेमके लागले आहेत..!
भटसाहेबांचा हा मारवा ऐकताना
त्यांनी गाण्याची कुठे रीतसर
तालीम घेतली आहे की काय, असं
वाटतं अशी विलक्षण एकतानता,
एकाग्रता..! सारं राज्य
शब्दांचं, सारा अंमल
सुरालयीचा! भटसाहेबांचा कोमल
रिषभ अंगावर येतो! होता न साधा
एवढा जो शब्द मी तुजला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण
राहिले.. मारव्याच्या
सुरावटीकरताच केवळ हे शब्द
जन्माला आले.. आणि म्हणूनच
भटसाहेबांनी हे शब्द
मारव्यात गुंफले.. हे विलक्षण
अद्वैत आहे.. शब्दांचं आणि
मारव्याच्या सुरांचं!
गझल-गायकी म्हणजे काय ते इथे
कळतं.. हो, गायकीच ही.. हे फुटकळ
गझल वाचन नव्हे.. आज मराठी
गझलांच्या
वाचनाचे/सादरीकरणाचे अनेक
कार्यक्रम होतात.. या सगळ्या
नवख्यांनी शिकावं की गझल कशी
वाचावी, कशी मांडावी.! पण त्या
करता जाण असावी लागते
स्वरांची. स्वर जगावे लागतात,
अनुभवावे लागतात! त्याशिवाय
मुशायरा-गायकीची पेशकारी येत
नाही! ह्या गझल गायकीला ताल
नाही की ठेका नाही, परंतु लय
कशी घट्ट पकडली आहे ते पाहा.. एक
अदृश्य लय! लय- शब्दसुरांचा
श्वासोश्वास! उदाहरणार्थ -
एकाच शब्दाला उभे, आयुष्य तारण
राहिले! 'उभे' शब्दानंतरचा
लयदार पॉज.. "ष्य' अक्षरावरचा
लयदार आधात.. आणि 'ष्य' - 'तारण'
वरचा म'गरेसा चा मारव्यातला
भन्नाट अवरोह..! याला म्हणतात
गाणं, याला म्हणतात लय, याला
म्हणतात गायकी! हे केवळ
गझल-गायन वा वाचन नव्हे, हा तर
मारव्याचा भन्नाट जमलेला
विलंबित ख्याल! भटांची हा
मारवा अन् त्याची गायकी भिनते
सिस्टिममध्ये! काळवंडलेलं
आकाश.. तीन सांजा झालेल्या..
भयाण तीन सांजा आणि अंगावर
सरसरून येणारी कातरवेळ..! हा
मारवा नाही, हे स्वगत आहे..
भटसाहेबांचं स्वगत! 'मागे
कितीजण राहिले हा हिशेब मागतो
आहे हा मारवा! पण हिशेब द्या
किंवा नका देऊ.. दुनियेला
फाट्यावर मारतो हा मारवा आणि
म्हणतो.. ओसाड माझे घर मुळी
नाही बघायासारखे हे आसवांचे
तेवढे तोरण अद्याप राहिले..!
गेंद्याच्या फुलांचं तोरण
काय, कुणीही बांधतो हो.. पण
आसवांचं तोरण केवळ भटसाहेबच
बांधू शकतात, त्यांच्या
मारव्याचे सूर हीच त्या
तोरणाची पानं-फुलं! आकाशातले
सारे ग्रह उच्चीचे होतात आणि
सुरेश भटांसारखा एक अवलिया
गझल लिहून जातो, मारवा गाऊन
जातो..! -- तात्या अभ्यंकर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2185
ऐका, येथे अनुभवा!)* [1] दूर
कुठेतरी आमिरखासाहेब मारवा
आळवताहेत.. दूर कुठेतरी सुरेश
भट मारवा उलगडून सांगताहेत..!
'माझे किती क्षण राहिले.. ' हा
सुरेश भटांचा मारवा केवळ
शब्दातीत आहे, अप्रतिम आहे! ते
लोक होते वेगळे घाईत जे गेले
पुढे मी मात्र थांबून पाहतो
मागे कितीजण राहिले.! स्वरांचं
बॅलन्सिंग, स्वरांचं बेअरिंग
जबरदस्त! अचूक स्वर लागले
आहेत, नेमके लागले आहेत..!
भटसाहेबांचा हा मारवा ऐकताना
त्यांनी गाण्याची कुठे रीतसर
तालीम घेतली आहे की काय, असं
वाटतं अशी विलक्षण एकतानता,
एकाग्रता..! सारं राज्य
शब्दांचं, सारा अंमल
सुरालयीचा! भटसाहेबांचा कोमल
रिषभ अंगावर येतो! होता न साधा
एवढा जो शब्द मी तुजला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण
राहिले.. मारव्याच्या
सुरावटीकरताच केवळ हे शब्द
जन्माला आले.. आणि म्हणूनच
भटसाहेबांनी हे शब्द
मारव्यात गुंफले.. हे विलक्षण
अद्वैत आहे.. शब्दांचं आणि
मारव्याच्या सुरांचं!
गझल-गायकी म्हणजे काय ते इथे
कळतं.. हो, गायकीच ही.. हे फुटकळ
गझल वाचन नव्हे.. आज मराठी
गझलांच्या
वाचनाचे/सादरीकरणाचे अनेक
कार्यक्रम होतात.. या सगळ्या
नवख्यांनी शिकावं की गझल कशी
वाचावी, कशी मांडावी.! पण त्या
करता जाण असावी लागते
स्वरांची. स्वर जगावे लागतात,
अनुभवावे लागतात! त्याशिवाय
मुशायरा-गायकीची पेशकारी येत
नाही! ह्या गझल गायकीला ताल
नाही की ठेका नाही, परंतु लय
कशी घट्ट पकडली आहे ते पाहा.. एक
अदृश्य लय! लय- शब्दसुरांचा
श्वासोश्वास! उदाहरणार्थ -
एकाच शब्दाला उभे, आयुष्य तारण
राहिले! 'उभे' शब्दानंतरचा
लयदार पॉज.. "ष्य' अक्षरावरचा
लयदार आधात.. आणि 'ष्य' - 'तारण'
वरचा म'गरेसा चा मारव्यातला
भन्नाट अवरोह..! याला म्हणतात
गाणं, याला म्हणतात लय, याला
म्हणतात गायकी! हे केवळ
गझल-गायन वा वाचन नव्हे, हा तर
मारव्याचा भन्नाट जमलेला
विलंबित ख्याल! भटांची हा
मारवा अन् त्याची गायकी भिनते
सिस्टिममध्ये! काळवंडलेलं
आकाश.. तीन सांजा झालेल्या..
भयाण तीन सांजा आणि अंगावर
सरसरून येणारी कातरवेळ..! हा
मारवा नाही, हे स्वगत आहे..
भटसाहेबांचं स्वगत! 'मागे
कितीजण राहिले हा हिशेब मागतो
आहे हा मारवा! पण हिशेब द्या
किंवा नका देऊ.. दुनियेला
फाट्यावर मारतो हा मारवा आणि
म्हणतो.. ओसाड माझे घर मुळी
नाही बघायासारखे हे आसवांचे
तेवढे तोरण अद्याप राहिले..!
गेंद्याच्या फुलांचं तोरण
काय, कुणीही बांधतो हो.. पण
आसवांचं तोरण केवळ भटसाहेबच
बांधू शकतात, त्यांच्या
मारव्याचे सूर हीच त्या
तोरणाची पानं-फुलं! आकाशातले
सारे ग्रह उच्चीचे होतात आणि
सुरेश भटांसारखा एक अवलिया
गझल लिहून जातो, मारवा गाऊन
जातो..! -- तात्या अभ्यंकर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2185
मुलगी : बापू दासरी
मुलगी असे अपुली माय दुधावरची
आपुट साय तळमळीने जपे घरास
परसातली व्याकुळ गाय उमजे
तिला दु:ख आधी अपंगाचा होते
पाय उडे गोंधळ पडे प्रश्न उकल
शोधुन देते राय जवळ नसते
जेव्हा कधी माझ्यापाशी उरते
काय
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2186
आपुट साय तळमळीने जपे घरास
परसातली व्याकुळ गाय उमजे
तिला दु:ख आधी अपंगाचा होते
पाय उडे गोंधळ पडे प्रश्न उकल
शोधुन देते राय जवळ नसते
जेव्हा कधी माझ्यापाशी उरते
काय
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2186
ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे.. : विसोबा खेचर
माझे किती क्षण राहिले.. (*येथे
ऐका, येथे अनुभवा!)* [1] दूर
कुठेतरी आमिरखासाहेब मारवा
आळवताहेत.. दूर कुठेतरी सुरेश
भट मारवा उलगडून सांगताहेत..!
'माझे किती क्षण राहिले.. ' हा
सुरेश भटांचा मारवा केवळ
शब्दातीत आहे, अप्रतिम आहे! ते
लोक होते वेगळे घाईत जे गेले
पुढे मी मात्र थांबून पाहतो
मागे कितीजण राहिले.! स्वरांचं
बॅलन्सिंग, स्वरांचं बेअरिंग
जबरदस्त! अचूक स्वर लागले
आहेत, नेमके लागले आहेत..!
भटसाहेबांचा हा मारवा ऐकताना
त्यांनी गाण्याची कुठे रीतसर
तालीम घेतली आहे की काय, असं
वाटतं अशी विलक्षण एकतानता,
एकाग्रता..! सारं राज्य
शब्दांचं, सारा अंमल
सुरालयीचा! भटसाहेबांचा कोमल
रिषभ अंगावर येतो! होता न साधा
एवढा जो शब्द मी तुला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण
राहिले.. मारव्याच्या
सुरावटीकरताच केवळ हे शब्द
जन्माला आले.. आणि म्हणूनच
भटसाहेबांनी हे शब्द
मारव्यात गुंफले.. हे विलक्षण
अद्वैत आहे.. शब्दांचं आणि
मारव्याच्या सुरांचं!
गझल-गायकी म्हणजे काय ते इथे
कळतं.. हो, गायकीच ही.. हे फुटकळ
गझल वाचन नव्हे.. आज मराठी
गझलांच्या
वाचनाचे/सादरीकरणाचे अनेक
कार्यक्रम होतात.. या सगळ्या
नवख्यांनी शिकावं की गझल कशी
वाचावी, कशी मांडावी.! पण त्या
करता जाण असावी लागते
स्वरांची. स्वर जगावे लागतात,
अनुभवावे लागतात! त्याशिवाय
मुशायरा-गायकीची पेशकारी येत
नाही! ह्या गझल गायकीला ताल
नाही की ठेका नाही, परंतु लय
कशी घट्ट पकडली आहे ते पाहा.. एक
अदृश्य लय! लय- शब्दसुरांचा
श्वासोश्वास! उदाहरणार्थ -
एकाच शब्दाला उभे, आयुष्य तारण
राहिले! 'उभे' शब्दानंतरचा
लयदार पॉज.. "ष्य' अक्षरावरचा
लयदार आधात.. आणि 'ष्य' - 'तारण'
वरचा म'गरेसा चा मारव्यातला
भन्नाट अवरोह..! याला म्हणतात
गाणं, याला म्हणतात लय, याला
म्हणतात गायकी! हे केवळ
गझल-गायन वा वाचन नव्हे, हा तर
मारव्याचा भन्नाट जमलेला
विलंबित ख्याल! भटांची हा
मारवा अन् त्याची गायकी भिनते
सिस्टिममध्ये! काळवंडलेलं
आकाश.. तीन सांजा झालेल्या..
भयाण तीन सांजा आणि अंगावर
सरसरून येणारी कातरवेळ..! हा
मारवा नाही, हे स्वगत आहे..
भटसाहेबांचं स्वगत! 'मागे
कितीजण राहिले हा हिशेब मागतो
आहे हा मारवा! पण हिशेब द्या
किंवा नका देऊ.. दुनियेला
फाट्यावर मारतो हा मारवा आणि
म्हणतो.. ओसाड माझे घर मुळी
नाही बघायासारखे हे आसवांचे
तेवढे तोरण अद्याप राहिले..!
गेंद्याच्या फुलांचं तोरण
काय, कुणीही बांधतो हो.. पण
आसवांचं तोरण केवळ भटसाहेबच
बांधू शकतात, त्यांच्या
मारव्याचे सूर हीच त्या
तोरणाची पानं-फुलं! आकाशातले
सारे ग्रह उच्चीचे होतात आणि
सुरेश भटांसारखा एक अवलिया
गझल लिहून जातो, मारवा गाऊन
जातो..! -- तात्या अभ्यंकर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2185
ऐका, येथे अनुभवा!)* [1] दूर
कुठेतरी आमिरखासाहेब मारवा
आळवताहेत.. दूर कुठेतरी सुरेश
भट मारवा उलगडून सांगताहेत..!
'माझे किती क्षण राहिले.. ' हा
सुरेश भटांचा मारवा केवळ
शब्दातीत आहे, अप्रतिम आहे! ते
लोक होते वेगळे घाईत जे गेले
पुढे मी मात्र थांबून पाहतो
मागे कितीजण राहिले.! स्वरांचं
बॅलन्सिंग, स्वरांचं बेअरिंग
जबरदस्त! अचूक स्वर लागले
आहेत, नेमके लागले आहेत..!
भटसाहेबांचा हा मारवा ऐकताना
त्यांनी गाण्याची कुठे रीतसर
तालीम घेतली आहे की काय, असं
वाटतं अशी विलक्षण एकतानता,
एकाग्रता..! सारं राज्य
शब्दांचं, सारा अंमल
सुरालयीचा! भटसाहेबांचा कोमल
रिषभ अंगावर येतो! होता न साधा
एवढा जो शब्द मी तुला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण
राहिले.. मारव्याच्या
सुरावटीकरताच केवळ हे शब्द
जन्माला आले.. आणि म्हणूनच
भटसाहेबांनी हे शब्द
मारव्यात गुंफले.. हे विलक्षण
अद्वैत आहे.. शब्दांचं आणि
मारव्याच्या सुरांचं!
गझल-गायकी म्हणजे काय ते इथे
कळतं.. हो, गायकीच ही.. हे फुटकळ
गझल वाचन नव्हे.. आज मराठी
गझलांच्या
वाचनाचे/सादरीकरणाचे अनेक
कार्यक्रम होतात.. या सगळ्या
नवख्यांनी शिकावं की गझल कशी
वाचावी, कशी मांडावी.! पण त्या
करता जाण असावी लागते
स्वरांची. स्वर जगावे लागतात,
अनुभवावे लागतात! त्याशिवाय
मुशायरा-गायकीची पेशकारी येत
नाही! ह्या गझल गायकीला ताल
नाही की ठेका नाही, परंतु लय
कशी घट्ट पकडली आहे ते पाहा.. एक
अदृश्य लय! लय- शब्दसुरांचा
श्वासोश्वास! उदाहरणार्थ -
एकाच शब्दाला उभे, आयुष्य तारण
राहिले! 'उभे' शब्दानंतरचा
लयदार पॉज.. "ष्य' अक्षरावरचा
लयदार आधात.. आणि 'ष्य' - 'तारण'
वरचा म'गरेसा चा मारव्यातला
भन्नाट अवरोह..! याला म्हणतात
गाणं, याला म्हणतात लय, याला
म्हणतात गायकी! हे केवळ
गझल-गायन वा वाचन नव्हे, हा तर
मारव्याचा भन्नाट जमलेला
विलंबित ख्याल! भटांची हा
मारवा अन् त्याची गायकी भिनते
सिस्टिममध्ये! काळवंडलेलं
आकाश.. तीन सांजा झालेल्या..
भयाण तीन सांजा आणि अंगावर
सरसरून येणारी कातरवेळ..! हा
मारवा नाही, हे स्वगत आहे..
भटसाहेबांचं स्वगत! 'मागे
कितीजण राहिले हा हिशेब मागतो
आहे हा मारवा! पण हिशेब द्या
किंवा नका देऊ.. दुनियेला
फाट्यावर मारतो हा मारवा आणि
म्हणतो.. ओसाड माझे घर मुळी
नाही बघायासारखे हे आसवांचे
तेवढे तोरण अद्याप राहिले..!
गेंद्याच्या फुलांचं तोरण
काय, कुणीही बांधतो हो.. पण
आसवांचं तोरण केवळ भटसाहेबच
बांधू शकतात, त्यांच्या
मारव्याचे सूर हीच त्या
तोरणाची पानं-फुलं! आकाशातले
सारे ग्रह उच्चीचे होतात आणि
सुरेश भटांसारखा एक अवलिया
गझल लिहून जातो, मारवा गाऊन
जातो..! -- तात्या अभ्यंकर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2185
मुलगी : बापू दासरी
मुलगी असे अपुली माय दुधावरची
आपुट साय तळमळीने जपे घरास
परसातली व्याकुळ गाय उमजे
तिला दु:ख आधी अपंगाचा होते
पाय उडे गोंधळ पडे प्रश्न उकल
शोधुन देते राय जवळ नसते
जेव्हा कधी माझ्यापाशी उरते
काय
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
आपुट साय तळमळीने जपे घरास
परसातली व्याकुळ गाय उमजे
तिला दु:ख आधी अपंगाचा होते
पाय उडे गोंधळ पडे प्रश्न उकल
शोधुन देते राय जवळ नसते
जेव्हा कधी माझ्यापाशी उरते
काय
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे.. : विसोबा खेचर
माझे किती क्षण राहिले.. (*येथे
ऐका, येथे अनुभवा!)* [1] दूर
कुठेतरी आमिरखासाहेब मारवा
आळवताहेत.. दूर कुठेतरी सुरेश
भट मारवा उलगडून सांगताहेत..!
'माझे किती क्षण राहिले.. ' हा
सुरेश भटांचा मारवा केवळ
शब्दातीत आहे, अप्रतिम आहे! ते
लोक होते वेगळे घाईत जे गेले
पुढे मी मात्र थांबून पाहतो
मागे कितीजण राहिले.! स्वरांचं
बॅलन्सिंग, स्वरांचं बेअरिंग
जबरदस्त! अचूक स्वर लागले
आहेत, नेमके लागले आहेत..!
भटसाहेबांचा हा मारवा ऐकताना
त्यांनी गाण्याची कुठे रीतसर
तालीम घेतली आहे की काय, असं
वाटतं अशी विलक्षण एकतानता,
एकाग्रता..! सारं राज्य
शब्दांचं, सारा अंमल
सुरालयीचा! भटसाहेबांचा कोमल
रिषभ अंगावर येतो! होता न साधा
एवढा जो शब्द मी तुला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण
राहिले.. मारव्याच्या
सुरावटीकरताच केवळ हे शब्द
जन्माला आले.. आणि म्हणूनच
भटसाहेबांनी हे शब्द
मारव्यात गुंफले.. हे विलक्षण
अद्वैत आहे.. शब्दांचं आणि
मारव्याच्या सुरांचं!
गझल-गायकी म्हणजे काय ते इथे
कळतं.. हो, गायकीच ही.. हे फुटकळ
गझल वाचन नव्हे.. आज मराठी
गझलांच्या
वाचनाचे/सादरीकरणाचे अनेक
कार्यक्रम होतात.. या सगळ्या
नवख्यांनी शिकावं की गझल कशी
वाचावी, कशी मांडावी.! पण त्या
करता जाण असावी लागते
स्वरांची. स्वर जगावे लागतात,
अनुभवावे लागतात! त्याशिवाय
मुशायरा-गायकीची पेशकारी येत
नाही! ह्या गझल गायकीला ताल
नाही की ठेका नाही, परंतु लय
कशी घट्ट पकडली आहे ते पाहा.. एक
अदृश्य लय! लय- शब्दसुरांचा
श्वासोश्वास! उदाहरणार्थ -
एकाच शब्दाला उभे, आयुष्य तारण
राहिले! 'उभे' शब्दानंतरचा
लयदार पॉज.. "ष्य' अक्षरावरचा
लयदार आधात.. आणि 'ष्य' - 'तारण'
वरचा म'गरेसा चा मारव्यातला
भन्नाट अवरोह..! याला म्हणतात
गाणं, याला म्हणतात लय, याला
म्हणतात गायकी! हे केवळ
गझल-गायन वा वाचन नव्हे, हा तर
मारव्याचा भन्नाट जमलेला
विलंबित ख्याल! भटांची हा
मारवा अन् त्याची गायकी भिनते
सिस्टिममध्ये! काळवंडलेलं
आकाश.. तीन सांजा झालेल्या..
भयाण तीन सांजा आणि अंगावर
सरसरून येणारी कातरवेळ..! हा
मारवा नाही, हे स्वगत आहे..
भटसाहेबांचं स्वगत! 'मागे
कितीजण राहिले हा हिशेब मागतो
आहे हा मारवा! पण हिशेब द्या
किंवा नका देऊ.. दुनियेला
फाट्यावर मारतो हा मारवा आणि
म्हणतो.. ओसाड माझे घर मुळी
नाही बघायासारखे हे आसवांचे
तेवढे तोरण अद्याप राहिले..!
गेंद्याच्या फुलांचं तोरण
काय, कुणीही बांधतो हो.. पण
आसवांचं तोरण केवळ भटसाहेबच
बांधू शकतात, त्यांच्या
मारव्याचे सूर हीच त्या
तोरणाची पानं-फुलं! आकाशातले
सारे ग्रह उच्चीचे होतात आणि
सुरेश भटांसारखा एक अवलिया
गझल लिहून जातो, मारवा गाऊन
जातो..! -- तात्या अभ्यंकर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2185
ऐका, येथे अनुभवा!)* [1] दूर
कुठेतरी आमिरखासाहेब मारवा
आळवताहेत.. दूर कुठेतरी सुरेश
भट मारवा उलगडून सांगताहेत..!
'माझे किती क्षण राहिले.. ' हा
सुरेश भटांचा मारवा केवळ
शब्दातीत आहे, अप्रतिम आहे! ते
लोक होते वेगळे घाईत जे गेले
पुढे मी मात्र थांबून पाहतो
मागे कितीजण राहिले.! स्वरांचं
बॅलन्सिंग, स्वरांचं बेअरिंग
जबरदस्त! अचूक स्वर लागले
आहेत, नेमके लागले आहेत..!
भटसाहेबांचा हा मारवा ऐकताना
त्यांनी गाण्याची कुठे रीतसर
तालीम घेतली आहे की काय, असं
वाटतं अशी विलक्षण एकतानता,
एकाग्रता..! सारं राज्य
शब्दांचं, सारा अंमल
सुरालयीचा! भटसाहेबांचा कोमल
रिषभ अंगावर येतो! होता न साधा
एवढा जो शब्द मी तुला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण
राहिले.. मारव्याच्या
सुरावटीकरताच केवळ हे शब्द
जन्माला आले.. आणि म्हणूनच
भटसाहेबांनी हे शब्द
मारव्यात गुंफले.. हे विलक्षण
अद्वैत आहे.. शब्दांचं आणि
मारव्याच्या सुरांचं!
गझल-गायकी म्हणजे काय ते इथे
कळतं.. हो, गायकीच ही.. हे फुटकळ
गझल वाचन नव्हे.. आज मराठी
गझलांच्या
वाचनाचे/सादरीकरणाचे अनेक
कार्यक्रम होतात.. या सगळ्या
नवख्यांनी शिकावं की गझल कशी
वाचावी, कशी मांडावी.! पण त्या
करता जाण असावी लागते
स्वरांची. स्वर जगावे लागतात,
अनुभवावे लागतात! त्याशिवाय
मुशायरा-गायकीची पेशकारी येत
नाही! ह्या गझल गायकीला ताल
नाही की ठेका नाही, परंतु लय
कशी घट्ट पकडली आहे ते पाहा.. एक
अदृश्य लय! लय- शब्दसुरांचा
श्वासोश्वास! उदाहरणार्थ -
एकाच शब्दाला उभे, आयुष्य तारण
राहिले! 'उभे' शब्दानंतरचा
लयदार पॉज.. "ष्य' अक्षरावरचा
लयदार आधात.. आणि 'ष्य' - 'तारण'
वरचा म'गरेसा चा मारव्यातला
भन्नाट अवरोह..! याला म्हणतात
गाणं, याला म्हणतात लय, याला
म्हणतात गायकी! हे केवळ
गझल-गायन वा वाचन नव्हे, हा तर
मारव्याचा भन्नाट जमलेला
विलंबित ख्याल! भटांची हा
मारवा अन् त्याची गायकी भिनते
सिस्टिममध्ये! काळवंडलेलं
आकाश.. तीन सांजा झालेल्या..
भयाण तीन सांजा आणि अंगावर
सरसरून येणारी कातरवेळ..! हा
मारवा नाही, हे स्वगत आहे..
भटसाहेबांचं स्वगत! 'मागे
कितीजण राहिले हा हिशेब मागतो
आहे हा मारवा! पण हिशेब द्या
किंवा नका देऊ.. दुनियेला
फाट्यावर मारतो हा मारवा आणि
म्हणतो.. ओसाड माझे घर मुळी
नाही बघायासारखे हे आसवांचे
तेवढे तोरण अद्याप राहिले..!
गेंद्याच्या फुलांचं तोरण
काय, कुणीही बांधतो हो.. पण
आसवांचं तोरण केवळ भटसाहेबच
बांधू शकतात, त्यांच्या
मारव्याचे सूर हीच त्या
तोरणाची पानं-फुलं! आकाशातले
सारे ग्रह उच्चीचे होतात आणि
सुरेश भटांसारखा एक अवलिया
गझल लिहून जातो, मारवा गाऊन
जातो..! -- तात्या अभ्यंकर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2185
ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे.. : विसोबा खेचर
माझे किती क्षण राहिले.. (*येथे
ऐका, येथे अनुभवा!)* [1] दूर
कुठेतरी आमिरखासाहेब मारवा
आळवताहेत.. दूर कुठेतरी सुरेश
भट मारवा उलगडून सांगताहेत..!
'माझे किती क्षण राहिले.. ' हा
सुरेश भटांचा मारवा केवळ
शब्दातीत आहे, अप्रतिम आहे! ते
लोक होते वेगळे घाईत जे गेले
पुढे मी मात्र थांबून पाहतो
मागे कितीजण राहिले.! स्वरांचं
बॅलन्सिंग, स्वरांचं बेअरिंग
जबरदस्त! अचूक स्वर लागले
आहेत, नेमके लागले आहेत..!
भटसाहेबांचा हा मारवा ऐकताना
त्यांनी गाण्याची कुठे रीतसर
तालीम घेतली आहे की काय, असं
वाटतं अशी विलक्षण एकतानता,
एकाग्रता..! सारं राज्य
शब्दांचं, सारा अंमल
सुरालयीचा! भटसाहेबांचा कोमल
रिषभ अंगावर येतो! होता न साधा
एवढा जो शब्द मी तुला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण
राहिले.. मारव्याच्या
सुरावटीकरताच केवळ हे शब्द
जन्माला आले.. आणि म्हणूनच
भटसाहेबांनी हे शब्द
मारव्यात गुंफले.. हे विलक्षण
अद्वैत आहे.. शब्दांचं आणि
मारव्याच्या सुरांचं!
गझल-गायकी म्हणजे काय ते इथे
कळतं.. हो, गायकीच ही.. हे फुटकळ
गझल वाचन नव्हे.. आज मराठी
गझलांच्या
वाचनाचे/सादरीकरणाचे अनेक
कार्यक्रम होतात.. या सगळ्या
नवख्यांनी शिकावं की गझल कशी
वाचावी, कशी मांडावी.! पण त्या
करता जाण असावी लागते
स्वरांची. स्वर जगावे लागतात,
अनुभवावे लागतात! त्याशिवाय
मुशायरा-गायकीची पेशकारी येत
नाही! ह्या गझल गायकीला ताल
नाही की ठेका नाही, परंतु लय
कशी घट्ट पकडली आहे ते पाहा.. एक
अदृश्य लय! लय- शब्दसुरांचा
श्वासोश्वास! उदाहरणार्थ -
एकाच शब्दाला उभे, आयुष्य तारण
राहिले! 'उभे' शब्दानंतरचा
लयदार पॉज.. "ष्य' अक्षरावरचा
लयदार आधात.. आणि 'ष्य' - 'तारण'
वरचा म'गरेसा चा मारव्यातला
भन्नाट अवरोह..! याला म्हणतात
गाणं, याला म्हणतात लय, याला
म्हणतात गायकी! हे केवळ
गझल-गायन वा वाचन नव्हे, हा तर
मारव्याचा भन्नाट जमलेला
विलंबित ख्याल! भटांची हा
मारवा अन् त्याची गायकी भिनते
सिस्टिममध्ये! काळवंडलेलं
आकाश.. तीन सांजा झालेल्या..
भयाण तीन सांजा आणि अंगावर
सरसरून येणारी कातरवेळ..! हा
मारवा नाही, हे स्वगत आहे..
भटसाहेबांचं स्वगत! 'मागे
कितीजण राहिले हा हिशेब मागतो
आहे हा मारवा! पण हिशेब द्या
किंवा नका देऊ.. दुनियेला
फाट्यावर मारतो हा मारवा आणि
म्हणतो.. ओसाड माझे घर मुळी
नाही बघायासारखे हे आसवांचे
तेवढे तोरण अद्याप राहिले..!
गेंद्याच्या फुलांचं तोरण
काय, कुणीही बांधतो हो.. पण
आसवांचं तोरण केवळ भटसाहेबच
बांधू शकतात, त्यांच्या
मारव्याचे सूर हीच त्या
तोरणाची पानं-फुलं! आकाशातले
सारे ग्रह उच्चीचे होतात आणि
सुरेश भटांसारखा एक अवलिया
गझल लिहून जातो, मारवा गाऊन
जातो..! -- तात्या अभ्यंकर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2185
ऐका, येथे अनुभवा!)* [1] दूर
कुठेतरी आमिरखासाहेब मारवा
आळवताहेत.. दूर कुठेतरी सुरेश
भट मारवा उलगडून सांगताहेत..!
'माझे किती क्षण राहिले.. ' हा
सुरेश भटांचा मारवा केवळ
शब्दातीत आहे, अप्रतिम आहे! ते
लोक होते वेगळे घाईत जे गेले
पुढे मी मात्र थांबून पाहतो
मागे कितीजण राहिले.! स्वरांचं
बॅलन्सिंग, स्वरांचं बेअरिंग
जबरदस्त! अचूक स्वर लागले
आहेत, नेमके लागले आहेत..!
भटसाहेबांचा हा मारवा ऐकताना
त्यांनी गाण्याची कुठे रीतसर
तालीम घेतली आहे की काय, असं
वाटतं अशी विलक्षण एकतानता,
एकाग्रता..! सारं राज्य
शब्दांचं, सारा अंमल
सुरालयीचा! भटसाहेबांचा कोमल
रिषभ अंगावर येतो! होता न साधा
एवढा जो शब्द मी तुला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण
राहिले.. मारव्याच्या
सुरावटीकरताच केवळ हे शब्द
जन्माला आले.. आणि म्हणूनच
भटसाहेबांनी हे शब्द
मारव्यात गुंफले.. हे विलक्षण
अद्वैत आहे.. शब्दांचं आणि
मारव्याच्या सुरांचं!
गझल-गायकी म्हणजे काय ते इथे
कळतं.. हो, गायकीच ही.. हे फुटकळ
गझल वाचन नव्हे.. आज मराठी
गझलांच्या
वाचनाचे/सादरीकरणाचे अनेक
कार्यक्रम होतात.. या सगळ्या
नवख्यांनी शिकावं की गझल कशी
वाचावी, कशी मांडावी.! पण त्या
करता जाण असावी लागते
स्वरांची. स्वर जगावे लागतात,
अनुभवावे लागतात! त्याशिवाय
मुशायरा-गायकीची पेशकारी येत
नाही! ह्या गझल गायकीला ताल
नाही की ठेका नाही, परंतु लय
कशी घट्ट पकडली आहे ते पाहा.. एक
अदृश्य लय! लय- शब्दसुरांचा
श्वासोश्वास! उदाहरणार्थ -
एकाच शब्दाला उभे, आयुष्य तारण
राहिले! 'उभे' शब्दानंतरचा
लयदार पॉज.. "ष्य' अक्षरावरचा
लयदार आधात.. आणि 'ष्य' - 'तारण'
वरचा म'गरेसा चा मारव्यातला
भन्नाट अवरोह..! याला म्हणतात
गाणं, याला म्हणतात लय, याला
म्हणतात गायकी! हे केवळ
गझल-गायन वा वाचन नव्हे, हा तर
मारव्याचा भन्नाट जमलेला
विलंबित ख्याल! भटांची हा
मारवा अन् त्याची गायकी भिनते
सिस्टिममध्ये! काळवंडलेलं
आकाश.. तीन सांजा झालेल्या..
भयाण तीन सांजा आणि अंगावर
सरसरून येणारी कातरवेळ..! हा
मारवा नाही, हे स्वगत आहे..
भटसाहेबांचं स्वगत! 'मागे
कितीजण राहिले हा हिशेब मागतो
आहे हा मारवा! पण हिशेब द्या
किंवा नका देऊ.. दुनियेला
फाट्यावर मारतो हा मारवा आणि
म्हणतो.. ओसाड माझे घर मुळी
नाही बघायासारखे हे आसवांचे
तेवढे तोरण अद्याप राहिले..!
गेंद्याच्या फुलांचं तोरण
काय, कुणीही बांधतो हो.. पण
आसवांचं तोरण केवळ भटसाहेबच
बांधू शकतात, त्यांच्या
मारव्याचे सूर हीच त्या
तोरणाची पानं-फुलं! आकाशातले
सारे ग्रह उच्चीचे होतात आणि
सुरेश भटांसारखा एक अवलिया
गझल लिहून जातो, मारवा गाऊन
जातो..! -- तात्या अभ्यंकर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2185
ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे.. : विसोबा खेचर
माझे किती क्षण राहिले.. (*येथे
ऐका, येथे अनुभवा!)* [1] दूर
कुठेतरी आमिरखासाहेब मारवा
आळवताहेत.. दूर कुठेतरी सुरेश
भट मारवा उलगडून सांगताहेत..!
'माझे किती क्षण राहिले.. ' हा
सुरेश भटांचा मारवा केवळ
शब्दातीत आहे, अप्रतिम आहे! ते
लोक होते वेगळे घाईत जे गेले
पुढे मी मात्र थांबून पाहतो
मागे कितीजण राहिले.! स्वरांचं
बॅलन्सिंग, स्वरांचं बेअरिंग
जबरदस्त! अचूक स्वर लागले
आहेत, नेमके लागले आहेत..!
भटसाहेबांचा हा मारवा ऐकताना
त्यांनी गाण्याची कुठे रीतसर
तालीम घेतली आहे की काय, असं
वाटतं अशी विलक्षण एकतानता,
एकाग्रता..! सारं राज्य
शब्दांचं, सारा अंमल
सुरालयीचा! भटसाहेबांचा कोमल
रिषभ अंगावर येतो! होता न साधा
एवढा जो शब्द मी तुला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण
राहिले.. मारव्याच्या
सुरावटीकरताच केवळ हे शब्द
जन्माला आले.. आणि म्हणूनच
भटसाहेबांनी हे शब्द
मारव्यात गुंफले.. हे विलक्षण
अद्वैत आहे.. शब्दांचं आणि
मारव्याच्या सुरांचं!
गझल-गायकी म्हणजे काय ते इथे
कळतं.. हो, गायकीच ही.. हे फुटकळ
गझल वाचन नव्हे.. आज मराठी
गझलांच्या
वाचनाचे/सादरीकरणाचे अनेक
कार्यक्रम होतात.. या सगळ्या
नवख्यांनी शिकावं की गझल कशी
वाचावी, कशी मांडावी.! पण त्या
करता जाण असावी लागते
स्वरांची. स्वर जगावे लागतात,
अनुभवावे लागतात! त्याशिवाय
मुशायरा-गायकीची पेशकारी येत
नाही! ह्या गझल गायकीला ताल
नाही की ठेका नाही, परंतु लय
कशी घट्ट पकडली आहे ते पाहा.. एक
अदृश्य लय! लय- शब्दसुरांचा
श्वासोश्वास! उदाहरणार्थ -
एकाच शब्दाला उभे, आयुष्य तारण
राहिले! 'उभे' शब्दानंतरचा
लयदार पॉज.. "ष्य' अक्षरावरचा
लयदार आधात.. आणि 'ष्य' - 'तारण'
वरचा म'गरेसा चा मारव्यातला
भन्नाट अवरोह..! याला म्हणतात
गाणं, याला म्हणतात लय, याला
म्हणतात गायकी! हे केवळ
गझल-गायन वा वाचन नव्हे, हा तर
मारव्याचा भन्नाट जमलेला
विलंबित ख्याल! भटांची हा
मारवा अन् त्याची गायकी भिनते
सिस्टिममध्ये! काळवंडलेलं
आकाश.. तीन सांजा झालेल्या..
भयाण तीन सांजा आणि अंगावर
सरसरून येणारी कातरवेळ..! हा
मारवा नाही, हे स्वगत आहे..
भटसाहेबांचं स्वगत! 'मागे
कितीजण राहिले हा हिशेब मागतो
आहे हा मारवा! पण हिशेब द्या
किंवा नका देऊ.. दुनियेला
फाट्यावर मारतो हा मारवा आणि
म्हणतो.. ओसाड माझे घर मुळी
नाही बघायासारखे हे आसवांचे
तेवढे तोरण अद्याप राहिले..!
गेंद्याच्या फुलांचं तोरण
काय, कुणीही बांधतो हो.. पण
आसवांचं तोरण केवळ भटसाहेबच
बांधू शकतात, त्यांच्या
मारव्याचे सूर हीच त्या
तोरणाची पानं-फुलं! आकाशातले
सारे ग्रह उच्चीचे होतात आणि
सुरेश भटांसारखा एक अवलिया
गझल लिहून जातो, मारवा गाऊन
जातो..! -- तात्या अभ्यंकर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2185
ऐका, येथे अनुभवा!)* [1] दूर
कुठेतरी आमिरखासाहेब मारवा
आळवताहेत.. दूर कुठेतरी सुरेश
भट मारवा उलगडून सांगताहेत..!
'माझे किती क्षण राहिले.. ' हा
सुरेश भटांचा मारवा केवळ
शब्दातीत आहे, अप्रतिम आहे! ते
लोक होते वेगळे घाईत जे गेले
पुढे मी मात्र थांबून पाहतो
मागे कितीजण राहिले.! स्वरांचं
बॅलन्सिंग, स्वरांचं बेअरिंग
जबरदस्त! अचूक स्वर लागले
आहेत, नेमके लागले आहेत..!
भटसाहेबांचा हा मारवा ऐकताना
त्यांनी गाण्याची कुठे रीतसर
तालीम घेतली आहे की काय, असं
वाटतं अशी विलक्षण एकतानता,
एकाग्रता..! सारं राज्य
शब्दांचं, सारा अंमल
सुरालयीचा! भटसाहेबांचा कोमल
रिषभ अंगावर येतो! होता न साधा
एवढा जो शब्द मी तुला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण
राहिले.. मारव्याच्या
सुरावटीकरताच केवळ हे शब्द
जन्माला आले.. आणि म्हणूनच
भटसाहेबांनी हे शब्द
मारव्यात गुंफले.. हे विलक्षण
अद्वैत आहे.. शब्दांचं आणि
मारव्याच्या सुरांचं!
गझल-गायकी म्हणजे काय ते इथे
कळतं.. हो, गायकीच ही.. हे फुटकळ
गझल वाचन नव्हे.. आज मराठी
गझलांच्या
वाचनाचे/सादरीकरणाचे अनेक
कार्यक्रम होतात.. या सगळ्या
नवख्यांनी शिकावं की गझल कशी
वाचावी, कशी मांडावी.! पण त्या
करता जाण असावी लागते
स्वरांची. स्वर जगावे लागतात,
अनुभवावे लागतात! त्याशिवाय
मुशायरा-गायकीची पेशकारी येत
नाही! ह्या गझल गायकीला ताल
नाही की ठेका नाही, परंतु लय
कशी घट्ट पकडली आहे ते पाहा.. एक
अदृश्य लय! लय- शब्दसुरांचा
श्वासोश्वास! उदाहरणार्थ -
एकाच शब्दाला उभे, आयुष्य तारण
राहिले! 'उभे' शब्दानंतरचा
लयदार पॉज.. "ष्य' अक्षरावरचा
लयदार आधात.. आणि 'ष्य' - 'तारण'
वरचा म'गरेसा चा मारव्यातला
भन्नाट अवरोह..! याला म्हणतात
गाणं, याला म्हणतात लय, याला
म्हणतात गायकी! हे केवळ
गझल-गायन वा वाचन नव्हे, हा तर
मारव्याचा भन्नाट जमलेला
विलंबित ख्याल! भटांची हा
मारवा अन् त्याची गायकी भिनते
सिस्टिममध्ये! काळवंडलेलं
आकाश.. तीन सांजा झालेल्या..
भयाण तीन सांजा आणि अंगावर
सरसरून येणारी कातरवेळ..! हा
मारवा नाही, हे स्वगत आहे..
भटसाहेबांचं स्वगत! 'मागे
कितीजण राहिले हा हिशेब मागतो
आहे हा मारवा! पण हिशेब द्या
किंवा नका देऊ.. दुनियेला
फाट्यावर मारतो हा मारवा आणि
म्हणतो.. ओसाड माझे घर मुळी
नाही बघायासारखे हे आसवांचे
तेवढे तोरण अद्याप राहिले..!
गेंद्याच्या फुलांचं तोरण
काय, कुणीही बांधतो हो.. पण
आसवांचं तोरण केवळ भटसाहेबच
बांधू शकतात, त्यांच्या
मारव्याचे सूर हीच त्या
तोरणाची पानं-फुलं! आकाशातले
सारे ग्रह उच्चीचे होतात आणि
सुरेश भटांसारखा एक अवलिया
गझल लिहून जातो, मारवा गाऊन
जातो..! -- तात्या अभ्यंकर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2185
ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे.. : विसोबा खेचर
माझे किती क्षण राहिले.. (*येथे
ऐका, येथे अनुभवा!)* [1] दूर
कुठेतरी आमिरखासाहेब मारवा
आळवताहेत.. दूर कुठेतरी सुरेश
भट मारवा उलगडून सांगताहेत..!
'माझे किती क्षण राहिले.. ' हा
सुरेश भटांचा मारवा केवळ
शब्दातीत आहे, अप्रतिम आहे! ते
लोक होते वेगळे घाईत जे गेले
पुढे मी मात्र थांबून पाहतो
मागे कितीजण राहिले.! स्वरांचं
बॅलन्सिंग, स्वरांचं बेअरिंग
जबरदस्त! अचूक स्वर लागले
आहेत, नेमके लागले आहेत..!
भटसाहेबांचा हा मारवा ऐकताना
त्यांनी गाण्याची कुठे रीतसर
तालीम घेतली आहे की काय, असं
वाटतं अशी विलक्षण एकतानता,
एकाग्रता..! सारं राज्य
शब्दांचं, सारा अंमल
सुरालयीचा! भटसाहेबांचा कोमल
रिषभ अंगावर येतो! होता न साधा
एवढा जो शब्द मी तुला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण
राहिले.. मारव्याच्या
सुरावटीकरताच केवळ हे शब्द
जन्माला आले.. आणि म्हणूनच
भटसाहेबांनी हे शब्द
मारव्यात गुंफले.. हे विलक्षण
अद्वैत आहे.. शब्दांचं आणि
मारव्याच्या सुरांचं!
गझल-गायकी म्हणजे काय ते इथे
कळतं.. हो, गायकीच ही.. हे फुटकळ
गझल वाचन नव्हे.. आज मराठी
गझलांच्या
वाचनाचे/सादरीकरणाचे अनेक
कार्यक्रम होतात.. या सगळ्या
नवख्यांनी शिकावं की गझल कशी
वाचावी, कशी मांडावी.! पण त्या
करता जाण असावी लागते
स्वरांची. स्वर जगावे लागतात,
अनुभवावे लागतात! त्याशिवाय
मुशायरा-गायकीची पेशकारी येत
नाही! ह्या गझल गायकीला ताल
नाही की ठेका नाही, परंतु लय
कशी घट्ट पकडली आहे ते पाहा.. एक
अदृश्य लय! लय- शब्दसुरांचा
श्वासोश्वास! उदाहरणार्थ -
एकाच शब्दाला उभे, आयुष्य तारण
राहिले! 'उभे' शब्दानंतरचा
लयदार पॉज.. "ष्य' अक्षरावरचा
लयदार आधात.. आणि 'ष्य' - 'तारण'
वरचा म'गरेसा चा मारव्यातला
भन्नाट अवरोह..! याला म्हणतात
गाणं, याला म्हणतात लय, याला
म्हणतात गायकी! हे केवळ
गझल-गायन वा वाचन नव्हे, हा तर
मारव्याचा भन्नाट जमलेला
विलंबित ख्याल! भटांची हा
मारवा अन् त्याची गायकी भिनते
सिस्टिममध्ये! काळवंडलेलं
आकाश.. तीन सांजा झालेल्या..
भयाण तीन सांजा आणि अंगावर
सरसरून येणारी कातरवेळ..! हा
मारवा नाही, हे स्वगत आहे..
भटसाहेबांचं स्वगत! 'मागे
कितीजण राहिले हा हिशेब मागतो
आहे हा मारवा! पण हिशेब द्या
किंवा नका देऊ.. दुनियेला
फाट्यावर मारतो हा मारवा आणि
म्हणतो.. ओसाड माझे घर मुळी
नाही बघायासारखे हे आसवांचे
तेवढे तोरण अद्याप राहिले..!
गेंद्याच्या फुलांचं तोरण
काय, कुणीही बांधतो हो.. पण
आसवांचं तोरण केवळ भटसाहेबच
बांधू शकतात, त्यांच्या
मारव्याचे सूर हीच त्या
तोरणाची पानं-फुलं! आकाशातले
सारे ग्रह उच्चीचे होतात आणि
सुरेश भटांसारखा एक अवलिया
गझल लिहून जातो, मारवा गाऊन
जातो..! -- तात्या अभ्यंकर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2185
ऐका, येथे अनुभवा!)* [1] दूर
कुठेतरी आमिरखासाहेब मारवा
आळवताहेत.. दूर कुठेतरी सुरेश
भट मारवा उलगडून सांगताहेत..!
'माझे किती क्षण राहिले.. ' हा
सुरेश भटांचा मारवा केवळ
शब्दातीत आहे, अप्रतिम आहे! ते
लोक होते वेगळे घाईत जे गेले
पुढे मी मात्र थांबून पाहतो
मागे कितीजण राहिले.! स्वरांचं
बॅलन्सिंग, स्वरांचं बेअरिंग
जबरदस्त! अचूक स्वर लागले
आहेत, नेमके लागले आहेत..!
भटसाहेबांचा हा मारवा ऐकताना
त्यांनी गाण्याची कुठे रीतसर
तालीम घेतली आहे की काय, असं
वाटतं अशी विलक्षण एकतानता,
एकाग्रता..! सारं राज्य
शब्दांचं, सारा अंमल
सुरालयीचा! भटसाहेबांचा कोमल
रिषभ अंगावर येतो! होता न साधा
एवढा जो शब्द मी तुला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण
राहिले.. मारव्याच्या
सुरावटीकरताच केवळ हे शब्द
जन्माला आले.. आणि म्हणूनच
भटसाहेबांनी हे शब्द
मारव्यात गुंफले.. हे विलक्षण
अद्वैत आहे.. शब्दांचं आणि
मारव्याच्या सुरांचं!
गझल-गायकी म्हणजे काय ते इथे
कळतं.. हो, गायकीच ही.. हे फुटकळ
गझल वाचन नव्हे.. आज मराठी
गझलांच्या
वाचनाचे/सादरीकरणाचे अनेक
कार्यक्रम होतात.. या सगळ्या
नवख्यांनी शिकावं की गझल कशी
वाचावी, कशी मांडावी.! पण त्या
करता जाण असावी लागते
स्वरांची. स्वर जगावे लागतात,
अनुभवावे लागतात! त्याशिवाय
मुशायरा-गायकीची पेशकारी येत
नाही! ह्या गझल गायकीला ताल
नाही की ठेका नाही, परंतु लय
कशी घट्ट पकडली आहे ते पाहा.. एक
अदृश्य लय! लय- शब्दसुरांचा
श्वासोश्वास! उदाहरणार्थ -
एकाच शब्दाला उभे, आयुष्य तारण
राहिले! 'उभे' शब्दानंतरचा
लयदार पॉज.. "ष्य' अक्षरावरचा
लयदार आधात.. आणि 'ष्य' - 'तारण'
वरचा म'गरेसा चा मारव्यातला
भन्नाट अवरोह..! याला म्हणतात
गाणं, याला म्हणतात लय, याला
म्हणतात गायकी! हे केवळ
गझल-गायन वा वाचन नव्हे, हा तर
मारव्याचा भन्नाट जमलेला
विलंबित ख्याल! भटांची हा
मारवा अन् त्याची गायकी भिनते
सिस्टिममध्ये! काळवंडलेलं
आकाश.. तीन सांजा झालेल्या..
भयाण तीन सांजा आणि अंगावर
सरसरून येणारी कातरवेळ..! हा
मारवा नाही, हे स्वगत आहे..
भटसाहेबांचं स्वगत! 'मागे
कितीजण राहिले हा हिशेब मागतो
आहे हा मारवा! पण हिशेब द्या
किंवा नका देऊ.. दुनियेला
फाट्यावर मारतो हा मारवा आणि
म्हणतो.. ओसाड माझे घर मुळी
नाही बघायासारखे हे आसवांचे
तेवढे तोरण अद्याप राहिले..!
गेंद्याच्या फुलांचं तोरण
काय, कुणीही बांधतो हो.. पण
आसवांचं तोरण केवळ भटसाहेबच
बांधू शकतात, त्यांच्या
मारव्याचे सूर हीच त्या
तोरणाची पानं-फुलं! आकाशातले
सारे ग्रह उच्चीचे होतात आणि
सुरेश भटांसारखा एक अवलिया
गझल लिहून जातो, मारवा गाऊन
जातो..! -- तात्या अभ्यंकर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2185
ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे.. : विसोबा खेचर
माझे किती क्षण राहिले.. (*येथे
ऐका, येथे अनुभवा!)* [1] दूर
कुठेतरी आमिरखासाहेब मारवा
आळवताहेत.. दूर कुठेतरी सुरेश
भट मारवा उलगडून सांगताहेत..!
'माझे किती क्षण राहिले.. ' हा
सुरेश भटांचा मारवा केवळ
शब्दातीत आहे, अप्रतिम आहे! ते
लोक होते वेगळे घाईत जे गेले
पुढे मी मात्र थांबून पाहतो
मागे कितीजण राहिले.! स्वरांचं
बॅलन्सिंग, स्वरांचं बेअरिंग
जबरदस्त! अचूक स्वर लागले
आहेत, नेमके लागले आहेत..!
भटसाहेबांचा हा मारवा ऐकताना
त्यांनी गाण्याची कुठे रीतसर
तालीम घेतली आहे की काय, असं
वाटतं अशी विलक्षण एकतानता,
एकाग्रता..! सारं राज्य
शब्दांचं, सारा अंमल
सुरालयीचा! भटसाहेबांचा कोमल
रिषभ अंगावर येतो! होता न साधा
एवढा जो शब्द मी तुला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण
राहिले.. मारव्याच्या
सुरावटीकरताच केवळ हे शब्द
जन्माला आले.. आणि म्हणूनच
भटसाहेबांनी हे शब्द
मारव्यात गुंफले.. हे विलक्षण
अद्वैत आहे.. शब्दांचं आणि
मारव्याच्या सुरांचं!
गझल-गायकी म्हणजे काय ते इथे
कळतं.. हो, गायकीच ही.. हे फुटकळ
गझल वाचन नव्हे.. आज मराठी
गझलांच्या
वाचनाचे/सादरीकरणाचे अनेक
कार्यक्रम होतात.. या सगळ्या
नवख्यांनी शिकावं की गझल कशी
वाचावी, कशी मांडावी.! पण त्या
करता जाण असावी लागते
स्वरांची. स्वर जगावे लागतात,
अनुभवावे लागतात! त्याशिवाय
मुशायरा-गायकीची पेशकारी येत
नाही! ह्या गझल गायकीला ताल
नाही की ठेका नाही, परंतु लय
कशी घट्ट पकडली आहे ते पाहा.. एक
अदृश्य लय! लय- शब्दसुरांचा
श्वासोश्वास! उदाहरणार्थ -
एकाच शब्दाला उभे, आयुष्य तारण
राहिले! 'उभे' शब्दानंतरचा
लयदार पॉज.. "ष्य' अक्षरावरचा
लयदार आधात.. आणि 'ष्य' - 'तारण'
वरचा म'गरेसा चा मारव्यातला
भन्नाट अवरोह..! याला म्हणतात
गाणं, याला म्हणतात लय, याला
म्हणतात गायकी! हे केवळ
गझल-गायन वा वाचन नव्हे, हा तर
मारव्याचा भन्नाट जमलेला
विलंबित ख्याल! भटांची हा
मारवा अन् त्याची गायकी भिनते
सिस्टिममध्ये! काळवंडलेलं
आकाश.. तीन सांजा झालेल्या..
भयाण तीन सांजा आणि अंगावर
सरसरून येणारी कातरवेळ..! हा
मारवा नाही, हे स्वगत आहे..
भटसाहेबांचं स्वगत! 'मागे
कितीजण राहिले हा हिशेब मागतो
आहे हा मारवा! पण हिशेब द्या
किंवा नका देऊ.. दुनियेला
फाट्यावर मारतो हा मारवा आणि
म्हणतो.. ओसाड माझे घर मुळी
नाही बघायासारखे हे आसवांचे
तेवढे तोरण अद्याप राहिले..!
गेंद्याच्या फुलांचं तोरण
काय, कुणीही बांधतो हो.. पण
आसवांचं तोरण केवळ भटसाहेबच
बांधू शकतात, त्यांच्या
मारव्याचे सूर हीच त्या
तोरणाची पानं-फुलं! आकाशातले
सारे ग्रह उच्चीचे होतात आणि
सुरेश भटांसारखा एक अवलिया
गझल लिहून जातो, मारवा गाऊन
जातो..! -- तात्या अभ्यंकर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
ऐका, येथे अनुभवा!)* [1] दूर
कुठेतरी आमिरखासाहेब मारवा
आळवताहेत.. दूर कुठेतरी सुरेश
भट मारवा उलगडून सांगताहेत..!
'माझे किती क्षण राहिले.. ' हा
सुरेश भटांचा मारवा केवळ
शब्दातीत आहे, अप्रतिम आहे! ते
लोक होते वेगळे घाईत जे गेले
पुढे मी मात्र थांबून पाहतो
मागे कितीजण राहिले.! स्वरांचं
बॅलन्सिंग, स्वरांचं बेअरिंग
जबरदस्त! अचूक स्वर लागले
आहेत, नेमके लागले आहेत..!
भटसाहेबांचा हा मारवा ऐकताना
त्यांनी गाण्याची कुठे रीतसर
तालीम घेतली आहे की काय, असं
वाटतं अशी विलक्षण एकतानता,
एकाग्रता..! सारं राज्य
शब्दांचं, सारा अंमल
सुरालयीचा! भटसाहेबांचा कोमल
रिषभ अंगावर येतो! होता न साधा
एवढा जो शब्द मी तुला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण
राहिले.. मारव्याच्या
सुरावटीकरताच केवळ हे शब्द
जन्माला आले.. आणि म्हणूनच
भटसाहेबांनी हे शब्द
मारव्यात गुंफले.. हे विलक्षण
अद्वैत आहे.. शब्दांचं आणि
मारव्याच्या सुरांचं!
गझल-गायकी म्हणजे काय ते इथे
कळतं.. हो, गायकीच ही.. हे फुटकळ
गझल वाचन नव्हे.. आज मराठी
गझलांच्या
वाचनाचे/सादरीकरणाचे अनेक
कार्यक्रम होतात.. या सगळ्या
नवख्यांनी शिकावं की गझल कशी
वाचावी, कशी मांडावी.! पण त्या
करता जाण असावी लागते
स्वरांची. स्वर जगावे लागतात,
अनुभवावे लागतात! त्याशिवाय
मुशायरा-गायकीची पेशकारी येत
नाही! ह्या गझल गायकीला ताल
नाही की ठेका नाही, परंतु लय
कशी घट्ट पकडली आहे ते पाहा.. एक
अदृश्य लय! लय- शब्दसुरांचा
श्वासोश्वास! उदाहरणार्थ -
एकाच शब्दाला उभे, आयुष्य तारण
राहिले! 'उभे' शब्दानंतरचा
लयदार पॉज.. "ष्य' अक्षरावरचा
लयदार आधात.. आणि 'ष्य' - 'तारण'
वरचा म'गरेसा चा मारव्यातला
भन्नाट अवरोह..! याला म्हणतात
गाणं, याला म्हणतात लय, याला
म्हणतात गायकी! हे केवळ
गझल-गायन वा वाचन नव्हे, हा तर
मारव्याचा भन्नाट जमलेला
विलंबित ख्याल! भटांची हा
मारवा अन् त्याची गायकी भिनते
सिस्टिममध्ये! काळवंडलेलं
आकाश.. तीन सांजा झालेल्या..
भयाण तीन सांजा आणि अंगावर
सरसरून येणारी कातरवेळ..! हा
मारवा नाही, हे स्वगत आहे..
भटसाहेबांचं स्वगत! 'मागे
कितीजण राहिले हा हिशेब मागतो
आहे हा मारवा! पण हिशेब द्या
किंवा नका देऊ.. दुनियेला
फाट्यावर मारतो हा मारवा आणि
म्हणतो.. ओसाड माझे घर मुळी
नाही बघायासारखे हे आसवांचे
तेवढे तोरण अद्याप राहिले..!
गेंद्याच्या फुलांचं तोरण
काय, कुणीही बांधतो हो.. पण
आसवांचं तोरण केवळ भटसाहेबच
बांधू शकतात, त्यांच्या
मारव्याचे सूर हीच त्या
तोरणाची पानं-फुलं! आकाशातले
सारे ग्रह उच्चीचे होतात आणि
सुरेश भटांसारखा एक अवलिया
गझल लिहून जातो, मारवा गाऊन
जातो..! -- तात्या अभ्यंकर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Saturday, June 26, 2010
तरी हुंदक्यांना गिळावे किती? : गंगाधर मुटे
*तरी हुंदक्यांना गिळावे
किती?* झणी झोत येती तुझ्या
आठवांचे, सयेचे उमाळे छिपावे
किती? बळे रोखतो मी जरी
आसवांना, तरी हुंदक्यांना
गिळावे किती? कधी चाललो मी
तुझ्या पावलांनी, कधी बोट
हातात होते तुझे तशी सांज
येणार परतून कैसी, मनी
प्राक्तनाने झुरावे किती? जरी
देह-काया चिरंजीव नाही, तळे
भावनांचे तरी साचते जरी घालतो
बांध मी या तळ्यांना, हृदय
फ़ाटतांना तुणावे किती? जगी
जीव अब्जो जरी नांदताती,
फ़ुलांच्या-फ़ळांच्या
डहाळ्या दिसे परी शोधताहे नजर
का तुला बा! स्मृतींचे खुमारे
भुलावे किती? 'अभय' विरह येतो
नशीबी कुणाच्या, कुणाचेच
दुर्भाग्य तैसे नसो शिरी
छत्रछाया अखंडीत लाभो,
विधात्या तुला मी पुजावे किती?
गंगाधर मुटे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2184
किती?* झणी झोत येती तुझ्या
आठवांचे, सयेचे उमाळे छिपावे
किती? बळे रोखतो मी जरी
आसवांना, तरी हुंदक्यांना
गिळावे किती? कधी चाललो मी
तुझ्या पावलांनी, कधी बोट
हातात होते तुझे तशी सांज
येणार परतून कैसी, मनी
प्राक्तनाने झुरावे किती? जरी
देह-काया चिरंजीव नाही, तळे
भावनांचे तरी साचते जरी घालतो
बांध मी या तळ्यांना, हृदय
फ़ाटतांना तुणावे किती? जगी
जीव अब्जो जरी नांदताती,
फ़ुलांच्या-फ़ळांच्या
डहाळ्या दिसे परी शोधताहे नजर
का तुला बा! स्मृतींचे खुमारे
भुलावे किती? 'अभय' विरह येतो
नशीबी कुणाच्या, कुणाचेच
दुर्भाग्य तैसे नसो शिरी
छत्रछाया अखंडीत लाभो,
विधात्या तुला मी पुजावे किती?
गंगाधर मुटे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2184
शे(अ)रो-शायरी, भाग-४ : खिलौने नहीं चलते : मानस६
नमस्कार मित्रहो,
शे(अ)रो-शायरी ह्या
लेखमालेच्या ४थ्या भागात
आपले स्वागत करतो. मित्रांनो,
जिथे रोमॅंटीसिझम, रम्य
कल्पना-विलास हे उर्दू
शायरीचे एक मुख्य वैशिष्ठ्य
मानल्या गेले आहे, तिथे, सर्वच
शेर वास्तव-दर्शी असलेली, शकील
जमाली ह्यांची, एक अतिशय
दर्जेदार गझल, अलिकडेच माझ्या
वाचण्यात आली, आणि तीच गझल,
तिच्या ह्या
वैशिष्ठ्यामुळेच, मी
आपणासोबत शेअर करतोय; गझल
समजायला अतिशय सोपी आहे. मतला
असा आहे की- *अब काम दुआओं के
सहारे नहीं चलते चाबी न भरी हो
तो खिलौने नहीं चलते* ह्या
शेरात शायराने बदलत्या
काळाकडे अगदी अचूक
अंगुली-निर्देश केलाय.
यंत्र-युगाच्या वाढत्या
प्रभावामुळे मानवी जीवनातील
भाव-भावनांचे स्थान आणि
पर्यायाने महत्व आता अगदी
नगण्य होत चालले आहे, हे शल्य
कविने अगदी मार्मिक शैलीत
बोलते केलेय. हा शेर लिहिताना
अशी एक काव्यात्म कल्पना
कविच्या मनात कदाचित येऊन
गेली असावी की ,आताचे युगच असे
आले आहे, की जणू परमेश्वर
सुद्धा आपल्यावर रागावला आहे
असेच वाटत राहावे. पूर्वीच्या
काळी(सत्ययुग म्हणा हवे तर),
परमेश्वराला जर मनापासून
प्रार्थना केली की एखाद्या
बिचाऱ्याचा आजार बरा कर, तर
त्याने करुणा येऊन तसे केलेही
असते, पण आता कलीयुगात, काळच
असा आहे की, देवसुद्धा म्हणेल
की,"नाही, मी काही करु शकत नाही,
ह्या खेळण्याला भरलेली चावीच
संपली आहे". आजकालच्या काळात
सद्भावनांचे महत्व आणि
प्रभाव हे नष्टप्राय होत
चालले आहेत, असेच कविला
म्हणायचे असावे; अगदी दैवी
शक्ती सुद्धा ह्याला अपवाद
नसाव्यात. आपल्या अवती-भवती
घडणाऱ्या घटना बघून आपण
सुद्धा नेहमी हाच विचार करत
असतो, नाही का? ('खिलौने नही
चलते' मधे मला आशयाचा आणखी एक
पदर दिसला- तो म्हणजे, जो
पर्यंत स्वार्थ आहे, तो
पर्यंतच एखादी व्यक्ती
कार्यरत राहील, स्वार्थ संपला
की पुढे नाही; अर्थात हे माझे
मत!) पुढील शेर असा आहे की- *अब
खेल के मैदानसे लौटो मेरे
बच्चो ता उम्र बुजुर्गों के
असासे नहीं चलते* [ १) असासे=
संपत्ती, पूंजी (अनेक-वचनी), २)
ता उम्र = आयुष्यभर ] आपला
बहुतेक वेळ खेळाच्या
मैदानावर घालवणाऱ्या तरुण
पिढीला एक बुजुर्ग वडीलकीचा
सल्ला देतोय की, आता खेळणे,
मौज-मजा पुरे करा, आणि आपापली
जवाबदारी संभाळायला लागा,
स्वत:च्या पायावर उभे रहा,
कारण आम्ही जे कमावून ठेवले
आहे, ते तुम्हाला आयुष्यभर
थोडेच पुरणार आहे? तेंव्हा
वेळीच आपली जवाबदारी ओळखून
कामाला लागावे, ह्यातच तुमचे
हित आहे. शेवटी, आम्ही
तुम्हाला किती दिवस पुरणार
आहोत ? हा आशय तर प्रत्येक
घरातील परिस्थीतीला लागू
पडतो, नाही का? आगे कुछ यूँ
फर्माया है- *इक उम्र के
बिछुडो़ का पता पूछ रहे हो, दो
रोज़ यहाँ ख़ून के रिश्ते नहीं
चलते* अगदी कटु सत्य आहे, शायर
म्हणतोय ते! तो म्हणतोय की,
"अहो, इथे दोन-चार दिवस सुद्धा
रक्ताचे संबंध टिकत नाहीत, अन
तुम्ही तर अनेक वर्षांपूर्वी
हारवलेल्या तुमच्या कुणा
नातेवाईकाचा पत्ता विचारताय.
दुनिया इतकी आप-मतलबी झालीय की
लोक, आपल्या स्वार्थासाठी,
आपल्या रक्ताच्या नात्याचा
गळा घोटायला सुद्धा कमी करत
नाहीत. इथे तर सख्खे नाते
सुद्धा दोन दिवसही टिकण्याची
मारामार आहे, आणि तुम्ही काही
वर्षांपूर्वी धूसर झालेल्या,
काळाच्या पडद्याआड जाऊ
बघणाऱ्या नात्याविषयी
विचारता आहात! पुढील शेर असा
आहे की- *ग़ीबत मे निकल जाते है
तफ़रीह के लम्हे अब
महफ़िल-ए-याराँ में लतीफ़ें नहीं
चलते * [ १) ग़ीबत= कुचाळक्या,
चुगली, चहाडी, २) तफ़रीह= फुरसत,
मनोरंजन, ३) लतीफ़े= विनोद (
अनेक-वचन) ] शकील म्हणतात की आता
महफिलीची संस्कृतीच बदलत
चालली आहे, चार मित्र एकत्र
जमले तर दुसऱ्यांच्या
चुगल्या, चहाडी करण्यातच
लोकांचा वेळ जातो. एकमेकांना
विनोद सांगून हसविणे, चार घटका
एकमेकांची करमणूक करणे, हा
प्रकारच आता राहिला नाहीय.
मित्रांच्या महफिलीत आता
एकमेकांची निखळ करमणूक
करणाऱ्या गप्पा-विनोद
ह्यांना स्थानच राहिलेले
नाही. (आज-कालच्या सिरीयल्स
मधे तरी काय दाखवितात?
प्रत्येक पात्र
एक-दुसऱ्याच्या कुचाळक्या,
चुगल्या करत असतानाच आपण बघत
असतो.) हे सांस्कृतीक अध:पतनच
म्हणायचे नाही, तर दुसरे काय?
ह्या पुढचा शेर तर ह्या
गझलेतील मला अत्याधिक
आवडलेला शेर आहे. तो असा की- *यह
विल्स का पॅकेट , ये सफ़ारी, ये
नगीने हुज़रो में मेरे भाई ये
नक़्शे नहीं चलते* [ १) नगीना=
दागिना, २) हुज़रा= फकीराची,
किंवा पुजाऱ्याची खोली;
हुज़रो-अनेकवचन, ३) नक़्शा= ढब,
शैली, ढंग; नक़्शे-अनेकवचन ]
प्रसंग असा आहे की, कुणीसा एका
पुजाऱ्याच्या किंवा
संन्यास्याच्या खोलीत आलाय,
आणि तो ही कसा तर, अगदी आपला
बडेजाव मिरवित; एका हातात
विल्स सिगारेटचे पाकीट,
अंगामधे सफ़ारी ड्रेस, गळ्यात
सोन्याच्या साखळीसारखा एखादा
दागिना! म्हणून तो फकीरच बहुदा
त्या वल्लीला उद्देशून
म्हणतोय की, " अरे बाबा, ही एका
फकीराची- ज्याने सर्व ऐहिक,
भौतिक सुखांचा त्याग केलेला
आहे, त्याची खोली आहे. इथे असे
शान-शौक चालत नाहीत. इथे यायचे
असेल तर एक साधा-सुधा माणूस
म्हणून ये. जरा आठवून बघा;
एखाद्या संताच्या किंवा
देव-देवतांच्या दर्शनासाठी
जाताना सुद्धा लोग अगदी
नटून-थटून जातात, असे कितीतरी
फोटो आपण अनेकदा सर्वच
मिडीयामधे बघत असतो.( पुन्हा
एकदा आजच्या सिरीयल्स आठवा;
त्यात तर झोपायला जातानाही
दागिने घालतात!) ह्या गझलेचा
शेवटचा शेर सुद्धा अतिशय
अर्थवाही असा आहे- *लिखने के
लिये क़ौम का दुख-दर्द बहुत है
अब शेर में महबूब के नखरे नहीं
चलते* [ क़ौम = वर्ण, जाती, वंश,
राष्ट्र ] ह्या गझलेतील
प्रत्येक शेरच वास्तवाचे भान
करुन देणारा आहे. आणि हा शेर
देखील गझलेतील बदलत्या
विषयांवर अगदी यथार्थच
सांगतोय की, पूर्वी प्रेमिका,
तिच्या दिलखेचक अदा हा
गझलांचा प्रमुख विषय असायचा,
पण आता बदलत्या काळाबरोबर
शायरी सुद्धा बदलत चाललीय.
आताच्या काळात भोवतालच्या
समाजातील समस्या, प्रश्न,
दु:खे ह्यांनाच प्राधान्य
दिल्या जातेय किंबहुना
द्यायला हवे. त्यामुळे
गझलसुद्धा 'रिलेव्हंट' होत
चाललीय, तिच्यातील विषय आता
'रोमांस' हा न राहता, त्यात
सामाजिक वास्तवाचे भान येत
चालले आहे. आणि अगदी खरेय ते!
अगदी आज-कालच्या मराठी गझलाच
बघा ना, अतिशय प्रगतीशील होतेय
मराठी गझल. दलित काव्य हे
सुद्धा ह्या संदर्भातील एक
उत्तम उदाहरण ठरु शकेल. चला तर,
आता निघतो! पुढच्या भागात कतील
शिफ़ाई ह्यांची एक गझल
आपल्याशी 'शेअर' करण्याचा
'मानस' आहे! पुन्हा भेटूच!
-मानस६
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2183
शे(अ)रो-शायरी ह्या
लेखमालेच्या ४थ्या भागात
आपले स्वागत करतो. मित्रांनो,
जिथे रोमॅंटीसिझम, रम्य
कल्पना-विलास हे उर्दू
शायरीचे एक मुख्य वैशिष्ठ्य
मानल्या गेले आहे, तिथे, सर्वच
शेर वास्तव-दर्शी असलेली, शकील
जमाली ह्यांची, एक अतिशय
दर्जेदार गझल, अलिकडेच माझ्या
वाचण्यात आली, आणि तीच गझल,
तिच्या ह्या
वैशिष्ठ्यामुळेच, मी
आपणासोबत शेअर करतोय; गझल
समजायला अतिशय सोपी आहे. मतला
असा आहे की- *अब काम दुआओं के
सहारे नहीं चलते चाबी न भरी हो
तो खिलौने नहीं चलते* ह्या
शेरात शायराने बदलत्या
काळाकडे अगदी अचूक
अंगुली-निर्देश केलाय.
यंत्र-युगाच्या वाढत्या
प्रभावामुळे मानवी जीवनातील
भाव-भावनांचे स्थान आणि
पर्यायाने महत्व आता अगदी
नगण्य होत चालले आहे, हे शल्य
कविने अगदी मार्मिक शैलीत
बोलते केलेय. हा शेर लिहिताना
अशी एक काव्यात्म कल्पना
कविच्या मनात कदाचित येऊन
गेली असावी की ,आताचे युगच असे
आले आहे, की जणू परमेश्वर
सुद्धा आपल्यावर रागावला आहे
असेच वाटत राहावे. पूर्वीच्या
काळी(सत्ययुग म्हणा हवे तर),
परमेश्वराला जर मनापासून
प्रार्थना केली की एखाद्या
बिचाऱ्याचा आजार बरा कर, तर
त्याने करुणा येऊन तसे केलेही
असते, पण आता कलीयुगात, काळच
असा आहे की, देवसुद्धा म्हणेल
की,"नाही, मी काही करु शकत नाही,
ह्या खेळण्याला भरलेली चावीच
संपली आहे". आजकालच्या काळात
सद्भावनांचे महत्व आणि
प्रभाव हे नष्टप्राय होत
चालले आहेत, असेच कविला
म्हणायचे असावे; अगदी दैवी
शक्ती सुद्धा ह्याला अपवाद
नसाव्यात. आपल्या अवती-भवती
घडणाऱ्या घटना बघून आपण
सुद्धा नेहमी हाच विचार करत
असतो, नाही का? ('खिलौने नही
चलते' मधे मला आशयाचा आणखी एक
पदर दिसला- तो म्हणजे, जो
पर्यंत स्वार्थ आहे, तो
पर्यंतच एखादी व्यक्ती
कार्यरत राहील, स्वार्थ संपला
की पुढे नाही; अर्थात हे माझे
मत!) पुढील शेर असा आहे की- *अब
खेल के मैदानसे लौटो मेरे
बच्चो ता उम्र बुजुर्गों के
असासे नहीं चलते* [ १) असासे=
संपत्ती, पूंजी (अनेक-वचनी), २)
ता उम्र = आयुष्यभर ] आपला
बहुतेक वेळ खेळाच्या
मैदानावर घालवणाऱ्या तरुण
पिढीला एक बुजुर्ग वडीलकीचा
सल्ला देतोय की, आता खेळणे,
मौज-मजा पुरे करा, आणि आपापली
जवाबदारी संभाळायला लागा,
स्वत:च्या पायावर उभे रहा,
कारण आम्ही जे कमावून ठेवले
आहे, ते तुम्हाला आयुष्यभर
थोडेच पुरणार आहे? तेंव्हा
वेळीच आपली जवाबदारी ओळखून
कामाला लागावे, ह्यातच तुमचे
हित आहे. शेवटी, आम्ही
तुम्हाला किती दिवस पुरणार
आहोत ? हा आशय तर प्रत्येक
घरातील परिस्थीतीला लागू
पडतो, नाही का? आगे कुछ यूँ
फर्माया है- *इक उम्र के
बिछुडो़ का पता पूछ रहे हो, दो
रोज़ यहाँ ख़ून के रिश्ते नहीं
चलते* अगदी कटु सत्य आहे, शायर
म्हणतोय ते! तो म्हणतोय की,
"अहो, इथे दोन-चार दिवस सुद्धा
रक्ताचे संबंध टिकत नाहीत, अन
तुम्ही तर अनेक वर्षांपूर्वी
हारवलेल्या तुमच्या कुणा
नातेवाईकाचा पत्ता विचारताय.
दुनिया इतकी आप-मतलबी झालीय की
लोक, आपल्या स्वार्थासाठी,
आपल्या रक्ताच्या नात्याचा
गळा घोटायला सुद्धा कमी करत
नाहीत. इथे तर सख्खे नाते
सुद्धा दोन दिवसही टिकण्याची
मारामार आहे, आणि तुम्ही काही
वर्षांपूर्वी धूसर झालेल्या,
काळाच्या पडद्याआड जाऊ
बघणाऱ्या नात्याविषयी
विचारता आहात! पुढील शेर असा
आहे की- *ग़ीबत मे निकल जाते है
तफ़रीह के लम्हे अब
महफ़िल-ए-याराँ में लतीफ़ें नहीं
चलते * [ १) ग़ीबत= कुचाळक्या,
चुगली, चहाडी, २) तफ़रीह= फुरसत,
मनोरंजन, ३) लतीफ़े= विनोद (
अनेक-वचन) ] शकील म्हणतात की आता
महफिलीची संस्कृतीच बदलत
चालली आहे, चार मित्र एकत्र
जमले तर दुसऱ्यांच्या
चुगल्या, चहाडी करण्यातच
लोकांचा वेळ जातो. एकमेकांना
विनोद सांगून हसविणे, चार घटका
एकमेकांची करमणूक करणे, हा
प्रकारच आता राहिला नाहीय.
मित्रांच्या महफिलीत आता
एकमेकांची निखळ करमणूक
करणाऱ्या गप्पा-विनोद
ह्यांना स्थानच राहिलेले
नाही. (आज-कालच्या सिरीयल्स
मधे तरी काय दाखवितात?
प्रत्येक पात्र
एक-दुसऱ्याच्या कुचाळक्या,
चुगल्या करत असतानाच आपण बघत
असतो.) हे सांस्कृतीक अध:पतनच
म्हणायचे नाही, तर दुसरे काय?
ह्या पुढचा शेर तर ह्या
गझलेतील मला अत्याधिक
आवडलेला शेर आहे. तो असा की- *यह
विल्स का पॅकेट , ये सफ़ारी, ये
नगीने हुज़रो में मेरे भाई ये
नक़्शे नहीं चलते* [ १) नगीना=
दागिना, २) हुज़रा= फकीराची,
किंवा पुजाऱ्याची खोली;
हुज़रो-अनेकवचन, ३) नक़्शा= ढब,
शैली, ढंग; नक़्शे-अनेकवचन ]
प्रसंग असा आहे की, कुणीसा एका
पुजाऱ्याच्या किंवा
संन्यास्याच्या खोलीत आलाय,
आणि तो ही कसा तर, अगदी आपला
बडेजाव मिरवित; एका हातात
विल्स सिगारेटचे पाकीट,
अंगामधे सफ़ारी ड्रेस, गळ्यात
सोन्याच्या साखळीसारखा एखादा
दागिना! म्हणून तो फकीरच बहुदा
त्या वल्लीला उद्देशून
म्हणतोय की, " अरे बाबा, ही एका
फकीराची- ज्याने सर्व ऐहिक,
भौतिक सुखांचा त्याग केलेला
आहे, त्याची खोली आहे. इथे असे
शान-शौक चालत नाहीत. इथे यायचे
असेल तर एक साधा-सुधा माणूस
म्हणून ये. जरा आठवून बघा;
एखाद्या संताच्या किंवा
देव-देवतांच्या दर्शनासाठी
जाताना सुद्धा लोग अगदी
नटून-थटून जातात, असे कितीतरी
फोटो आपण अनेकदा सर्वच
मिडीयामधे बघत असतो.( पुन्हा
एकदा आजच्या सिरीयल्स आठवा;
त्यात तर झोपायला जातानाही
दागिने घालतात!) ह्या गझलेचा
शेवटचा शेर सुद्धा अतिशय
अर्थवाही असा आहे- *लिखने के
लिये क़ौम का दुख-दर्द बहुत है
अब शेर में महबूब के नखरे नहीं
चलते* [ क़ौम = वर्ण, जाती, वंश,
राष्ट्र ] ह्या गझलेतील
प्रत्येक शेरच वास्तवाचे भान
करुन देणारा आहे. आणि हा शेर
देखील गझलेतील बदलत्या
विषयांवर अगदी यथार्थच
सांगतोय की, पूर्वी प्रेमिका,
तिच्या दिलखेचक अदा हा
गझलांचा प्रमुख विषय असायचा,
पण आता बदलत्या काळाबरोबर
शायरी सुद्धा बदलत चाललीय.
आताच्या काळात भोवतालच्या
समाजातील समस्या, प्रश्न,
दु:खे ह्यांनाच प्राधान्य
दिल्या जातेय किंबहुना
द्यायला हवे. त्यामुळे
गझलसुद्धा 'रिलेव्हंट' होत
चाललीय, तिच्यातील विषय आता
'रोमांस' हा न राहता, त्यात
सामाजिक वास्तवाचे भान येत
चालले आहे. आणि अगदी खरेय ते!
अगदी आज-कालच्या मराठी गझलाच
बघा ना, अतिशय प्रगतीशील होतेय
मराठी गझल. दलित काव्य हे
सुद्धा ह्या संदर्भातील एक
उत्तम उदाहरण ठरु शकेल. चला तर,
आता निघतो! पुढच्या भागात कतील
शिफ़ाई ह्यांची एक गझल
आपल्याशी 'शेअर' करण्याचा
'मानस' आहे! पुन्हा भेटूच!
-मानस६
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2183
शे(अ)रो-शायरी, भाग-४ : खिलौने नहीं चलते : मानस६
नमस्कार मित्रहो,
शे(अ)रो-शायरी ह्या
लेखमालेच्या ४थ्या भागात
आपले स्वागत करतो. मित्रांनो,
जिथे रोमॅंटीसिझम, रम्य
कल्पना-विलास हे उर्दू
शायरीचे एक मुख्य वैशिष्ठ्य
मानल्या गेले आहे, तिथे, सर्वच
शेर वास्तव-दर्शी असलेली, शकील
जमाली ह्यांची, एक अतिशय
दर्जेदार गझल, अलिकडेच माझ्या
वाचण्यात आली, आणि तीच गझल,
तिच्या ह्या
वैशिष्ठ्यामुळेच, मी
आपणासोबत शेअर करतोय; गझल
समजायला अतिशय सोपी आहे. मतला
असा आहे की- *अब काम दुआओं के
सहारे नहीं चलते चाबी न भरी हो
तो खिलौने नहीं चलते* ह्या
शेरात शायराने बदलत्या
काळाकडे अगदी अचूक
अंगुली-निर्देश केलाय.
यंत्र-युगाच्या वाढत्या
प्रभावामुळे मानवी जीवनातील
भाव-भावनांचे स्थान आणि
पर्यायाने महत्व आता अगदी
नगण्य होत चालले आहे, हे शल्य
कविने अगदी मार्मिक शैलीत
बोलते केलेय. हा शेर लिहिताना
अशी एक काव्यात्म कल्पना
कविच्या मनात कदाचित येऊन
गेली असावी की ,आताचे युगच असे
आले आहे, की जणू परमेश्वर
सुद्धा आपल्यावर रागावला आहे
असेच वाटत राहावे. पूर्वीच्या
काळी(सत्ययुग म्हणा हवे तर),
परमेश्वराला जर मनापासून
प्रार्थना केली की एखाद्या
बिचाऱ्याचा आजार बरा कर, तर
त्याने करुणा येऊन तसे केलेही
असते, पण आता कलीयुगात, काळच
असा आहे की, देवसुद्धा म्हणेल
की,"नाही, मी काही करु शकत नाही,
ह्या खेळण्याला भरलेली चावीच
संपली आहे". आजकालच्या काळात
सद्भावनांचे महत्व आणि
प्रभाव हे नष्टप्राय होत
चालले आहेत, असेच कविला
म्हणायचे असावे; अगदी दैवी
शक्ती सुद्धा ह्याला अपवाद
नसाव्यात. आपल्या अवती-भवती
घडणाऱ्या घटना बघून आपण
सुद्धा नेहमी हाच विचार करत
असतो, नाही का? ('खिलौने नही
चलते' मधे मला आशयाचा आणखी एक
पदर दिसला- तो म्हणजे, जो
पर्यंत स्वार्थ आहे, तो
पर्यंतच एखादी व्यक्ती
कार्यरत राहील, स्वार्थ संपला
की पुढे नाही; अर्थात हे माझे
मत!) पुढील शेर असा आहे की- *अब
खेल के मैदानसे लौटो मेरे
बच्चो ता उम्र बुजुर्गों के
असासे नहीं चलते* [ १) असासे=
संपत्ती, पूंजी (अनेक-वचनी), २)
ता उम्र = आयुष्यभर ] आपला
बहुतेक वेळ खेळाच्या
मैदानावर घालवणाऱ्या तरुण
पिढीला एक बुजुर्ग वडीलकीचा
सल्ला देतोय की, आता खेळणे,
मौज-मजा पुरे करा, आणि आपापली
जवाबदारी संभाळायला लागा,
स्वत:च्या पायावर उभे रहा,
कारण आम्ही जे कमावून ठेवले
आहे, ते तुम्हाला आयुष्यभर
थोडेच पुरणार आहे? तेंव्हा
वेळीच आपली जवाबदारी ओळखून
कामाला लागावे, ह्यातच तुमचे
हित आहे. शेवटी, आम्ही
तुम्हाला किती दिवस पुरणार
आहोत ? हा आशय तर प्रत्येक
घरातील परिस्थीतीला लागू
पडतो, नाही का? आगे कुछ यूँ
फर्माया है- *इक उम्र के
बिछुडो़ का पता पूछ रहे हो, दो
रोज़ यहाँ ख़ून के रिश्ते नहीं
चलते* अगदी कटु सत्य आहे, शायर
म्हणतोय ते! तो म्हणतोय की,
"अहो, इथे दोन-चार दिवस सुद्धा
रक्ताचे संबंध टिकत नाहीत, अन
तुम्ही तर अनेक वर्षांपूर्वी
हारवलेल्या तुमच्या कुणा
नातेवाईकाचा पत्ता विचारताय.
दुनिया इतकी आप-मतलबी झालीय की
लोक, आपल्या स्वार्थासाठी,
आपल्या रक्ताच्या नात्याचा
गळा घोटायला सुद्धा कमी करत
नाहीत. इथे तर सख्खे नाते
सुद्धा दोन दिवसही टिकण्याची
मारामार आहे, आणि तुम्ही काही
वर्षांपूर्वी धूसर झालेल्या,
काळाच्या पडद्याआड जाऊ
बघणाऱ्या नात्याविषयी
विचारता आहात! पुढील शेर असा
आहे की- *ग़ीबत मे निकल जाते है
तफ़रीह के लम्हे अब
महफ़िल-ए-याराँ में लतीफ़ें नहीं
चलते * [ १) ग़ीबत= कुचाळक्या,
चुगली, चहाडी, २) तफ़रीह= फुरसत,
मनोरंजन, ३) लतीफ़े= विनोद (
अनेक-वचन) ] शकील म्हणतात की आता
महफिलीची संस्कृतीच बदलत
चालली आहे, चार मित्र एकत्र
जमले तर दुसऱ्यांच्या
चुगल्या, चहाडी करण्यातच
लोकांचा वेळ जातो. एकमेकांना
विनोद सांगून हसविणे, चार घटका
एकमेकांची करमणूक करणे, हा
प्रकारच आता राहिला नाहीय.
मित्रांच्या महफिलीत आता
एकमेकांची निखळ करमणूक
करणाऱ्या गप्पा-विनोद
ह्यांना स्थानच राहिलेले
नाही. (आज-कालच्या सिरीयल्स
मधे तरी काय दाखवितात?
प्रत्येक पात्र
एक-दुसऱ्याच्या कुचाळक्या,
चुगल्या करत असतानाच आपण बघत
असतो.) हे सांस्कृतीक अध:पतनच
म्हणायचे नाही, तर दुसरे काय?
ह्या पुढचा शेर तर ह्या
गझलेतील मला अत्याधिक
आवडलेला शेर आहे. तो असा की- *यह
विल्स का पॅकेट , ये सफ़ारी, ये
नगीने हुज़रो में मेरे भाई ये
नक़्शे नहीं चलते* [ १) नगीना=
दागिना, २) हुज़रा= फकीराची,
किंवा पुजाऱ्याची खोली;
हुज़रो-अनेकवचन, ३) नक़्शा= ढब,
शैली, ढंग; नक़्शे-अनेकवचन ]
प्रसंग असा आहे की, कुणीसा एका
पुजाऱ्याच्या किंवा
संन्यास्याच्या खोलीत आलाय,
आणि तो ही कसा तर, अगदी आपला
बडेजाव मिरवित; एका हातात
विल्स सिगारेटचे पाकीट,
अंगामधे सफ़ारी ड्रेस, गळ्यात
सोन्याच्या साखळीसारखा एखादा
दागिना! म्हणून तो फकीरच बहुदा
त्या वल्लीला उद्देशून
म्हणतोय की, " अरे बाबा, ही एका
फकीराची- ज्याने सर्व ऐहिक,
भौतिक सुखांचा त्याग केलेला
आहे, त्याची खोली आहे. इथे असे
शान-शौक चालत नाहीत. इथे यायचे
असेल तर एक साधा-सुधा माणूस
म्हणून ये. जरा आठवून बघा;
एखाद्या संताच्या किंवा
देव-देवतांच्या दर्शनासाठी
जाताना सुद्धा लोग अगदी
नटून-थटून जातात, असे कितीतरी
फोटो आपण अनेकदा सर्वच
मिडीयामधे बघत असतो.( पुन्हा
एकदा आजच्या सिरीयल्स आठवा;
त्यात तर झोपायला जातानाही
दागिने घालतात!) ह्या गझलेचा
शेवटचा शेर सुद्धा अतिशय
अर्थवाही असा आहे- *लिखने के
लिये क़ौम का दुख-दर्द बहुत है
अब शेर में महबूब के नखरे नहीं
चलते* [ क़ौम = वर्ण, जाती, वंश,
राष्ट्र ] ह्या गझलेतील
प्रत्येक शेरच वास्तवाचे भान
करुन देणारा आहे. आणि हा शेर
देखील गझलेतील बदलत्या
विषयांवर अगदी यथार्थच
सांगतोय की, पूर्वी प्रेमिका,
तिच्या दिलखेचक अदा हा
गझलांचा प्रमुख विषय असायचा,
पण आता बदलत्या काळाबरोबर
शायरी सुद्धा बदलत चाललीय.
आताच्या काळात भोवतालच्या
समाजातील समस्या, प्रश्न,
दु:खे ह्यांनाच प्राधान्य
दिल्या जातेय किंबहुना
द्यायला हवे. त्यामुळे
गझलसुद्धा 'रिलेव्हंट' होत
चाललीय, तिच्यातील विषय आता
'रोमांस' हा न राहता, त्यात
सामाजिक वास्तवाचे भान येत
चालले आहे. आणि अगदी खरेय ते!
अगदी आज-कालच्या मराठी गझलाच
बघा ना, अतिशय प्रगतीशील होतेय
मराठी गझल. दलित काव्य हे
सुद्धा ह्या संदर्भातील एक
उत्तम उदाहरण ठरु शकेल. चला तर,
आता निघतो! पुढच्या भागात कतील
शिफ़ाई ह्यांची एक गझल
आपल्याशी 'शेअर' करण्याचा
'मानस' आहे! पुन्हा भेटूच!
-मानस६
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2183
शे(अ)रो-शायरी ह्या
लेखमालेच्या ४थ्या भागात
आपले स्वागत करतो. मित्रांनो,
जिथे रोमॅंटीसिझम, रम्य
कल्पना-विलास हे उर्दू
शायरीचे एक मुख्य वैशिष्ठ्य
मानल्या गेले आहे, तिथे, सर्वच
शेर वास्तव-दर्शी असलेली, शकील
जमाली ह्यांची, एक अतिशय
दर्जेदार गझल, अलिकडेच माझ्या
वाचण्यात आली, आणि तीच गझल,
तिच्या ह्या
वैशिष्ठ्यामुळेच, मी
आपणासोबत शेअर करतोय; गझल
समजायला अतिशय सोपी आहे. मतला
असा आहे की- *अब काम दुआओं के
सहारे नहीं चलते चाबी न भरी हो
तो खिलौने नहीं चलते* ह्या
शेरात शायराने बदलत्या
काळाकडे अगदी अचूक
अंगुली-निर्देश केलाय.
यंत्र-युगाच्या वाढत्या
प्रभावामुळे मानवी जीवनातील
भाव-भावनांचे स्थान आणि
पर्यायाने महत्व आता अगदी
नगण्य होत चालले आहे, हे शल्य
कविने अगदी मार्मिक शैलीत
बोलते केलेय. हा शेर लिहिताना
अशी एक काव्यात्म कल्पना
कविच्या मनात कदाचित येऊन
गेली असावी की ,आताचे युगच असे
आले आहे, की जणू परमेश्वर
सुद्धा आपल्यावर रागावला आहे
असेच वाटत राहावे. पूर्वीच्या
काळी(सत्ययुग म्हणा हवे तर),
परमेश्वराला जर मनापासून
प्रार्थना केली की एखाद्या
बिचाऱ्याचा आजार बरा कर, तर
त्याने करुणा येऊन तसे केलेही
असते, पण आता कलीयुगात, काळच
असा आहे की, देवसुद्धा म्हणेल
की,"नाही, मी काही करु शकत नाही,
ह्या खेळण्याला भरलेली चावीच
संपली आहे". आजकालच्या काळात
सद्भावनांचे महत्व आणि
प्रभाव हे नष्टप्राय होत
चालले आहेत, असेच कविला
म्हणायचे असावे; अगदी दैवी
शक्ती सुद्धा ह्याला अपवाद
नसाव्यात. आपल्या अवती-भवती
घडणाऱ्या घटना बघून आपण
सुद्धा नेहमी हाच विचार करत
असतो, नाही का? ('खिलौने नही
चलते' मधे मला आशयाचा आणखी एक
पदर दिसला- तो म्हणजे, जो
पर्यंत स्वार्थ आहे, तो
पर्यंतच एखादी व्यक्ती
कार्यरत राहील, स्वार्थ संपला
की पुढे नाही; अर्थात हे माझे
मत!) पुढील शेर असा आहे की- *अब
खेल के मैदानसे लौटो मेरे
बच्चो ता उम्र बुजुर्गों के
असासे नहीं चलते* [ १) असासे=
संपत्ती, पूंजी (अनेक-वचनी), २)
ता उम्र = आयुष्यभर ] आपला
बहुतेक वेळ खेळाच्या
मैदानावर घालवणाऱ्या तरुण
पिढीला एक बुजुर्ग वडीलकीचा
सल्ला देतोय की, आता खेळणे,
मौज-मजा पुरे करा, आणि आपापली
जवाबदारी संभाळायला लागा,
स्वत:च्या पायावर उभे रहा,
कारण आम्ही जे कमावून ठेवले
आहे, ते तुम्हाला आयुष्यभर
थोडेच पुरणार आहे? तेंव्हा
वेळीच आपली जवाबदारी ओळखून
कामाला लागावे, ह्यातच तुमचे
हित आहे. शेवटी, आम्ही
तुम्हाला किती दिवस पुरणार
आहोत ? हा आशय तर प्रत्येक
घरातील परिस्थीतीला लागू
पडतो, नाही का? आगे कुछ यूँ
फर्माया है- *इक उम्र के
बिछुडो़ का पता पूछ रहे हो, दो
रोज़ यहाँ ख़ून के रिश्ते नहीं
चलते* अगदी कटु सत्य आहे, शायर
म्हणतोय ते! तो म्हणतोय की,
"अहो, इथे दोन-चार दिवस सुद्धा
रक्ताचे संबंध टिकत नाहीत, अन
तुम्ही तर अनेक वर्षांपूर्वी
हारवलेल्या तुमच्या कुणा
नातेवाईकाचा पत्ता विचारताय.
दुनिया इतकी आप-मतलबी झालीय की
लोक, आपल्या स्वार्थासाठी,
आपल्या रक्ताच्या नात्याचा
गळा घोटायला सुद्धा कमी करत
नाहीत. इथे तर सख्खे नाते
सुद्धा दोन दिवसही टिकण्याची
मारामार आहे, आणि तुम्ही काही
वर्षांपूर्वी धूसर झालेल्या,
काळाच्या पडद्याआड जाऊ
बघणाऱ्या नात्याविषयी
विचारता आहात! पुढील शेर असा
आहे की- *ग़ीबत मे निकल जाते है
तफ़रीह के लम्हे अब
महफ़िल-ए-याराँ में लतीफ़ें नहीं
चलते * [ १) ग़ीबत= कुचाळक्या,
चुगली, चहाडी, २) तफ़रीह= फुरसत,
मनोरंजन, ३) लतीफ़े= विनोद (
अनेक-वचन) ] शकील म्हणतात की आता
महफिलीची संस्कृतीच बदलत
चालली आहे, चार मित्र एकत्र
जमले तर दुसऱ्यांच्या
चुगल्या, चहाडी करण्यातच
लोकांचा वेळ जातो. एकमेकांना
विनोद सांगून हसविणे, चार घटका
एकमेकांची करमणूक करणे, हा
प्रकारच आता राहिला नाहीय.
मित्रांच्या महफिलीत आता
एकमेकांची निखळ करमणूक
करणाऱ्या गप्पा-विनोद
ह्यांना स्थानच राहिलेले
नाही. (आज-कालच्या सिरीयल्स
मधे तरी काय दाखवितात?
प्रत्येक पात्र
एक-दुसऱ्याच्या कुचाळक्या,
चुगल्या करत असतानाच आपण बघत
असतो.) हे सांस्कृतीक अध:पतनच
म्हणायचे नाही, तर दुसरे काय?
ह्या पुढचा शेर तर ह्या
गझलेतील मला अत्याधिक
आवडलेला शेर आहे. तो असा की- *यह
विल्स का पॅकेट , ये सफ़ारी, ये
नगीने हुज़रो में मेरे भाई ये
नक़्शे नहीं चलते* [ १) नगीना=
दागिना, २) हुज़रा= फकीराची,
किंवा पुजाऱ्याची खोली;
हुज़रो-अनेकवचन, ३) नक़्शा= ढब,
शैली, ढंग; नक़्शे-अनेकवचन ]
प्रसंग असा आहे की, कुणीसा एका
पुजाऱ्याच्या किंवा
संन्यास्याच्या खोलीत आलाय,
आणि तो ही कसा तर, अगदी आपला
बडेजाव मिरवित; एका हातात
विल्स सिगारेटचे पाकीट,
अंगामधे सफ़ारी ड्रेस, गळ्यात
सोन्याच्या साखळीसारखा एखादा
दागिना! म्हणून तो फकीरच बहुदा
त्या वल्लीला उद्देशून
म्हणतोय की, " अरे बाबा, ही एका
फकीराची- ज्याने सर्व ऐहिक,
भौतिक सुखांचा त्याग केलेला
आहे, त्याची खोली आहे. इथे असे
शान-शौक चालत नाहीत. इथे यायचे
असेल तर एक साधा-सुधा माणूस
म्हणून ये. जरा आठवून बघा;
एखाद्या संताच्या किंवा
देव-देवतांच्या दर्शनासाठी
जाताना सुद्धा लोग अगदी
नटून-थटून जातात, असे कितीतरी
फोटो आपण अनेकदा सर्वच
मिडीयामधे बघत असतो.( पुन्हा
एकदा आजच्या सिरीयल्स आठवा;
त्यात तर झोपायला जातानाही
दागिने घालतात!) ह्या गझलेचा
शेवटचा शेर सुद्धा अतिशय
अर्थवाही असा आहे- *लिखने के
लिये क़ौम का दुख-दर्द बहुत है
अब शेर में महबूब के नखरे नहीं
चलते* [ क़ौम = वर्ण, जाती, वंश,
राष्ट्र ] ह्या गझलेतील
प्रत्येक शेरच वास्तवाचे भान
करुन देणारा आहे. आणि हा शेर
देखील गझलेतील बदलत्या
विषयांवर अगदी यथार्थच
सांगतोय की, पूर्वी प्रेमिका,
तिच्या दिलखेचक अदा हा
गझलांचा प्रमुख विषय असायचा,
पण आता बदलत्या काळाबरोबर
शायरी सुद्धा बदलत चाललीय.
आताच्या काळात भोवतालच्या
समाजातील समस्या, प्रश्न,
दु:खे ह्यांनाच प्राधान्य
दिल्या जातेय किंबहुना
द्यायला हवे. त्यामुळे
गझलसुद्धा 'रिलेव्हंट' होत
चाललीय, तिच्यातील विषय आता
'रोमांस' हा न राहता, त्यात
सामाजिक वास्तवाचे भान येत
चालले आहे. आणि अगदी खरेय ते!
अगदी आज-कालच्या मराठी गझलाच
बघा ना, अतिशय प्रगतीशील होतेय
मराठी गझल. दलित काव्य हे
सुद्धा ह्या संदर्भातील एक
उत्तम उदाहरण ठरु शकेल. चला तर,
आता निघतो! पुढच्या भागात कतील
शिफ़ाई ह्यांची एक गझल
आपल्याशी 'शेअर' करण्याचा
'मानस' आहे! पुन्हा भेटूच!
-मानस६
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2183
शे(अ)रो-शायरी, भाग-४ : खिलौने नहीं चलते : मानस६
नमस्कार मित्रहो,
शे(अ)रो-शायरी ह्या
लेखमालेच्या ४थ्या भागात
आपले स्वागत करतो. मित्रांनो,
जिथे रोमॅंटीसिझम, रम्य
कल्पना-विलास हे उर्दू
शायरीचे एक मुख्य वैशिष्ठ्य
मानल्या गेले आहे, तिथे, सर्वच
शेर वास्तव-दर्शी असलेली, शकील
जमाली ह्यांची, एक अतिशय
दर्जेदार गझल, अलिकडेच माझ्या
वाचण्यात आली, आणि तीच गझल,
तिच्या ह्या
वैशिष्ठ्यामुळेच, मी
आपणासोबत शेअर करतोय; गझल
समजायला अतिशय सोपी आहे. मतला
असा आहे की- *अब काम दुआओं के
सहारे नहीं चलते चाबी न भरी हो
तो खिलौने नहीं चलते* ह्या
शेरात शायराने बदलत्या
काळाकडे अगदी अचूक
अंगुली-निर्देश केलाय.
यंत्र-युगाच्या वाढत्या
प्रभावामुळे मानवी जीवनातील
भाव-भावनांचे स्थान आणि
पर्यायाने महत्व आता अगदी
नगण्य होत चालले आहे, हे शल्य
कविने अगदी मार्मिक शैलीत
बोलते केलेय. हा शेर लिहिताना
अशी एक काव्यात्म कल्पना
कविच्या मनात कदाचित येऊन
गेली असावी की ,आताचे युगच असे
आले आहे, की जणू परमेश्वर
सुद्धा आपल्यावर रागावला आहे
असेच वाटत राहावे. पूर्वीच्या
काळी(सत्ययुग म्हणा हवे तर),
परमेश्वराला जर मनापासून
प्रार्थना केली की एखाद्या
बिचाऱ्याचा आजार बरा कर, तर
त्याने करुणा येऊन तसे केलेही
असते, पण आता कलीयुगात, काळच
असा आहे की, देवसुद्धा म्हणेल
की,"नाही, मी काही करु शकत नाही,
ह्या खेळण्याला भरलेली चावीच
संपली आहे". आजकालच्या काळात
सद्भावनांचे महत्व आणि
प्रभाव हे नष्टप्राय होत
चालले आहेत, असेच कविला
म्हणायचे असावे; अगदी दैवी
शक्ती सुद्धा ह्याला अपवाद
नसाव्यात. आपल्या अवती-भवती
घडणाऱ्या घटना बघून आपण
सुद्धा नेहमी हाच विचार करत
असतो, नाही का? ('खिलौने नही
चलते' मधे मला आशयाचा आणखी एक
पदर दिसला- तो म्हणजे, जो
पर्यंत स्वार्थ आहे, तो
पर्यंतच एखादी व्यक्ती
कार्यरत राहील, स्वार्थ संपला
की पुढे नाही; अर्थात हे माझे
मत!) पुढील शेर असा आहे की- *अब
खेल के मैदानसे लौटो मेरे
बच्चो ता उम्र बुजुर्गों के
असासे नहीं चलते* [ १) असासे=
संपत्ती, पूंजी (अनेक-वचनी), २)
ता उम्र = आयुष्यभर ] आपला
बहुतेक वेळ खेळाच्या
मैदानावर घालवणाऱ्या तरुण
पिढीला एक बुजुर्ग वडीलकीचा
सल्ला देतोय की, आता खेळणे,
मौज-मजा पुरे करा, आणि आपापली
जवाबदारी संभाळायला लागा,
स्वत:च्या पायावर उभे रहा,
कारण आम्ही जे कमावून ठेवले
आहे, ते तुम्हाला आयुष्यभर
थोडेच पुरणार आहे? तेंव्हा
वेळीच आपली जवाबदारी ओळखून
कामाला लागावे, ह्यातच तुमचे
हित आहे. शेवटी, आम्ही
तुम्हाला किती दिवस पुरणार
आहोत ? हा आशय तर प्रत्येक
घरातील परिस्थीतीला लागू
पडतो, नाही का? आगे कुछ यूँ
फर्माया है- *इक उम्र के
बिछुडो़ का पता पूछ रहे हो, दो
रोज़ यहाँ ख़ून के रिश्ते नहीं
चलते* अगदी कटु सत्य आहे, शायर
म्हणतोय ते! तो म्हणतोय की,
"अहो, इथे दोन-चार दिवस सुद्धा
रक्ताचे संबंध टिकत नाहीत, अन
तुम्ही तर अनेक वर्षांपूर्वी
हारवलेल्या तुमच्या कुणा
नातेवाईकाचा पत्ता विचारताय.
दुनिया इतकी आप-मतलबी झालीय की
लोक, आपल्या स्वार्थासाठी,
आपल्या रक्ताच्या नात्याचा
गळा घोटायला सुद्धा कमी करत
नाहीत. इथे तर सख्खे नाते
सुद्धा दोन दिवसही टिकण्याची
मारामार आहे, आणि तुम्ही काही
वर्षांपूर्वी धूसर झालेल्या,
काळाच्या पडद्याआड जाऊ
बघणाऱ्या नात्याविषयी
विचारता आहात! पुढील शेर असा
आहे की- *ग़ीबत मे निकल जाते है
तफ़रीह के लम्हे अब
महफ़िल-ए-याराँ में लतीफ़ें नहीं
चलते * [ १) ग़ीबत= कुचाळक्या,
चुगली, चहाडी, २) तफ़रीह= फुरसत,
मनोरंजन, ३) लतीफ़े= विनोद (
अनेक-वचन) ] शकील म्हणतात की आता
महफिलीची संस्कृतीच बदलत
चालली आहे, चार मित्र एकत्र
जमले तर दुसऱ्यांच्या
चुगल्या, चहाडी करण्यातच
लोकांचा वेळ जातो. एकमेकांना
विनोद सांगून हसविणे, चार घटका
एकमेकांची करमणूक करणे, हा
प्रकारच आता राहिला नाहीय.
मित्रांच्या महफिलीत आता
एकमेकांची निखळ करमणूक
करणाऱ्या गप्पा-विनोद
ह्यांना स्थानच राहिलेले
नाही. (आज-कालच्या सिरीयल्स
मधे तरी काय दाखवितात?
प्रत्येक पात्र
एक-दुसऱ्याच्या कुचाळक्या,
चुगल्या करत असतानाच आपण बघत
असतो.) हे सांस्कृतीक अध:पतनच
म्हणायचे नाही, तर दुसरे काय?
ह्या पुढचा शेर तर ह्या
गझलेतील मला अत्याधिक
आवडलेला शेर आहे. तो असा की- *यह
विल्स का पॅकेट , ये सफ़ारी, ये
नगीने हुज़रो में मेरे भाई ये
नक़्शे नहीं चलते* [ १) नगीना=
दागिना, २) हुज़रा= फकीराची,
किंवा पुजाऱ्याची खोली;
हुज़रो-अनेकवचन, ३) नक़्शा= ढब,
शैली, ढंग; नक़्शे-अनेकवचन ]
प्रसंग असा आहे की, कुणीसा एका
पुजाऱ्याच्या किंवा
संन्यास्याच्या खोलीत आलाय,
आणि तो ही कसा तर, अगदी आपला
बडेजाव मिरवित; एका हातात
विल्स सिगारेटचे पाकीट,
अंगामधे सफ़ारी ड्रेस, गळ्यात
सोन्याच्या साखळीसारखा एखादा
दागिना! म्हणून तो फकीरच बहुदा
त्या वल्लीला उद्देशून
म्हणतोय की, " अरे बाबा, ही एका
फकीराची- ज्याने सर्व ऐहिक,
भौतिक सुखांचा त्याग केलेला
आहे, त्याची खोली आहे. इथे असे
शान-शौक चालत नाहीत. इथे यायचे
असेल तर एक साधा-सुधा माणूस
म्हणून ये. जरा आठवून बघा;
एखाद्या संताच्या किंवा
देव-देवतांच्या दर्शनासाठी
जाताना सुद्धा लोग अगदी
नटून-थटून जातात, असे कितीतरी
फोटो आपण अनेकदा सर्वच
मिडीयामधे बघत असतो.( पुन्हा
एकदा आजच्या सिरीयल्स आठवा;
त्यात तर झोपायला जातानाही
दागिने घालतात!) ह्या गझलेचा
शेवटचा शेर सुद्धा अतिशय
अर्थवाही असा आहे- *लिखने के
लिये क़ौम का दुख-दर्द बहुत है
अब शेर में महबूब के नखरे नहीं
चलते* [ क़ौम = वर्ण, जाती, वंश,
राष्ट्र ] ह्या गझलेतील
प्रत्येक शेरच वास्तवाचे भान
करुन देणारा आहे. आणि हा शेर
देखील गझलेतील बदलत्या
विषयांवर अगदी यथार्थच
सांगतोय की, पूर्वी प्रेमिका,
तिच्या दिलखेचक अदा हा
गझलांचा प्रमुख विषय असायचा,
पण आता बदलत्या काळाबरोबर
शायरी सुद्धा बदलत चाललीय.
आताच्या काळात भोवतालच्या
समाजातील समस्या, प्रश्न,
दु:खे ह्यांनाच प्राधान्य
दिल्या जातेय किंबहुना
द्यायला हवे. त्यामुळे
गझलसुद्धा 'रिलेव्हंट' होत
चाललीय, तिच्यातील विषय आता
'रोमांस' हा न राहता, त्यात
सामाजिक वास्तवाचे भान येत
चालले आहे. आणि अगदी खरेय ते!
अगदी आज-कालच्या मराठी गझलाच
बघा ना, अतिशय प्रगतीशील होतेय
मराठी गझल. दलित काव्य हे
सुद्धा ह्या संदर्भातील एक
उत्तम उदाहरण ठरु शकेल. चला तर,
आता निघतो! पुढच्या भागात कतील
शिफ़ाई ह्यांची एक गझल
आपल्याशी 'शेअर' करण्याचा
'मानस' आहे! पुन्हा भेटूच!
-मानस६
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2183
शे(अ)रो-शायरी ह्या
लेखमालेच्या ४थ्या भागात
आपले स्वागत करतो. मित्रांनो,
जिथे रोमॅंटीसिझम, रम्य
कल्पना-विलास हे उर्दू
शायरीचे एक मुख्य वैशिष्ठ्य
मानल्या गेले आहे, तिथे, सर्वच
शेर वास्तव-दर्शी असलेली, शकील
जमाली ह्यांची, एक अतिशय
दर्जेदार गझल, अलिकडेच माझ्या
वाचण्यात आली, आणि तीच गझल,
तिच्या ह्या
वैशिष्ठ्यामुळेच, मी
आपणासोबत शेअर करतोय; गझल
समजायला अतिशय सोपी आहे. मतला
असा आहे की- *अब काम दुआओं के
सहारे नहीं चलते चाबी न भरी हो
तो खिलौने नहीं चलते* ह्या
शेरात शायराने बदलत्या
काळाकडे अगदी अचूक
अंगुली-निर्देश केलाय.
यंत्र-युगाच्या वाढत्या
प्रभावामुळे मानवी जीवनातील
भाव-भावनांचे स्थान आणि
पर्यायाने महत्व आता अगदी
नगण्य होत चालले आहे, हे शल्य
कविने अगदी मार्मिक शैलीत
बोलते केलेय. हा शेर लिहिताना
अशी एक काव्यात्म कल्पना
कविच्या मनात कदाचित येऊन
गेली असावी की ,आताचे युगच असे
आले आहे, की जणू परमेश्वर
सुद्धा आपल्यावर रागावला आहे
असेच वाटत राहावे. पूर्वीच्या
काळी(सत्ययुग म्हणा हवे तर),
परमेश्वराला जर मनापासून
प्रार्थना केली की एखाद्या
बिचाऱ्याचा आजार बरा कर, तर
त्याने करुणा येऊन तसे केलेही
असते, पण आता कलीयुगात, काळच
असा आहे की, देवसुद्धा म्हणेल
की,"नाही, मी काही करु शकत नाही,
ह्या खेळण्याला भरलेली चावीच
संपली आहे". आजकालच्या काळात
सद्भावनांचे महत्व आणि
प्रभाव हे नष्टप्राय होत
चालले आहेत, असेच कविला
म्हणायचे असावे; अगदी दैवी
शक्ती सुद्धा ह्याला अपवाद
नसाव्यात. आपल्या अवती-भवती
घडणाऱ्या घटना बघून आपण
सुद्धा नेहमी हाच विचार करत
असतो, नाही का? ('खिलौने नही
चलते' मधे मला आशयाचा आणखी एक
पदर दिसला- तो म्हणजे, जो
पर्यंत स्वार्थ आहे, तो
पर्यंतच एखादी व्यक्ती
कार्यरत राहील, स्वार्थ संपला
की पुढे नाही; अर्थात हे माझे
मत!) पुढील शेर असा आहे की- *अब
खेल के मैदानसे लौटो मेरे
बच्चो ता उम्र बुजुर्गों के
असासे नहीं चलते* [ १) असासे=
संपत्ती, पूंजी (अनेक-वचनी), २)
ता उम्र = आयुष्यभर ] आपला
बहुतेक वेळ खेळाच्या
मैदानावर घालवणाऱ्या तरुण
पिढीला एक बुजुर्ग वडीलकीचा
सल्ला देतोय की, आता खेळणे,
मौज-मजा पुरे करा, आणि आपापली
जवाबदारी संभाळायला लागा,
स्वत:च्या पायावर उभे रहा,
कारण आम्ही जे कमावून ठेवले
आहे, ते तुम्हाला आयुष्यभर
थोडेच पुरणार आहे? तेंव्हा
वेळीच आपली जवाबदारी ओळखून
कामाला लागावे, ह्यातच तुमचे
हित आहे. शेवटी, आम्ही
तुम्हाला किती दिवस पुरणार
आहोत ? हा आशय तर प्रत्येक
घरातील परिस्थीतीला लागू
पडतो, नाही का? आगे कुछ यूँ
फर्माया है- *इक उम्र के
बिछुडो़ का पता पूछ रहे हो, दो
रोज़ यहाँ ख़ून के रिश्ते नहीं
चलते* अगदी कटु सत्य आहे, शायर
म्हणतोय ते! तो म्हणतोय की,
"अहो, इथे दोन-चार दिवस सुद्धा
रक्ताचे संबंध टिकत नाहीत, अन
तुम्ही तर अनेक वर्षांपूर्वी
हारवलेल्या तुमच्या कुणा
नातेवाईकाचा पत्ता विचारताय.
दुनिया इतकी आप-मतलबी झालीय की
लोक, आपल्या स्वार्थासाठी,
आपल्या रक्ताच्या नात्याचा
गळा घोटायला सुद्धा कमी करत
नाहीत. इथे तर सख्खे नाते
सुद्धा दोन दिवसही टिकण्याची
मारामार आहे, आणि तुम्ही काही
वर्षांपूर्वी धूसर झालेल्या,
काळाच्या पडद्याआड जाऊ
बघणाऱ्या नात्याविषयी
विचारता आहात! पुढील शेर असा
आहे की- *ग़ीबत मे निकल जाते है
तफ़रीह के लम्हे अब
महफ़िल-ए-याराँ में लतीफ़ें नहीं
चलते * [ १) ग़ीबत= कुचाळक्या,
चुगली, चहाडी, २) तफ़रीह= फुरसत,
मनोरंजन, ३) लतीफ़े= विनोद (
अनेक-वचन) ] शकील म्हणतात की आता
महफिलीची संस्कृतीच बदलत
चालली आहे, चार मित्र एकत्र
जमले तर दुसऱ्यांच्या
चुगल्या, चहाडी करण्यातच
लोकांचा वेळ जातो. एकमेकांना
विनोद सांगून हसविणे, चार घटका
एकमेकांची करमणूक करणे, हा
प्रकारच आता राहिला नाहीय.
मित्रांच्या महफिलीत आता
एकमेकांची निखळ करमणूक
करणाऱ्या गप्पा-विनोद
ह्यांना स्थानच राहिलेले
नाही. (आज-कालच्या सिरीयल्स
मधे तरी काय दाखवितात?
प्रत्येक पात्र
एक-दुसऱ्याच्या कुचाळक्या,
चुगल्या करत असतानाच आपण बघत
असतो.) हे सांस्कृतीक अध:पतनच
म्हणायचे नाही, तर दुसरे काय?
ह्या पुढचा शेर तर ह्या
गझलेतील मला अत्याधिक
आवडलेला शेर आहे. तो असा की- *यह
विल्स का पॅकेट , ये सफ़ारी, ये
नगीने हुज़रो में मेरे भाई ये
नक़्शे नहीं चलते* [ १) नगीना=
दागिना, २) हुज़रा= फकीराची,
किंवा पुजाऱ्याची खोली;
हुज़रो-अनेकवचन, ३) नक़्शा= ढब,
शैली, ढंग; नक़्शे-अनेकवचन ]
प्रसंग असा आहे की, कुणीसा एका
पुजाऱ्याच्या किंवा
संन्यास्याच्या खोलीत आलाय,
आणि तो ही कसा तर, अगदी आपला
बडेजाव मिरवित; एका हातात
विल्स सिगारेटचे पाकीट,
अंगामधे सफ़ारी ड्रेस, गळ्यात
सोन्याच्या साखळीसारखा एखादा
दागिना! म्हणून तो फकीरच बहुदा
त्या वल्लीला उद्देशून
म्हणतोय की, " अरे बाबा, ही एका
फकीराची- ज्याने सर्व ऐहिक,
भौतिक सुखांचा त्याग केलेला
आहे, त्याची खोली आहे. इथे असे
शान-शौक चालत नाहीत. इथे यायचे
असेल तर एक साधा-सुधा माणूस
म्हणून ये. जरा आठवून बघा;
एखाद्या संताच्या किंवा
देव-देवतांच्या दर्शनासाठी
जाताना सुद्धा लोग अगदी
नटून-थटून जातात, असे कितीतरी
फोटो आपण अनेकदा सर्वच
मिडीयामधे बघत असतो.( पुन्हा
एकदा आजच्या सिरीयल्स आठवा;
त्यात तर झोपायला जातानाही
दागिने घालतात!) ह्या गझलेचा
शेवटचा शेर सुद्धा अतिशय
अर्थवाही असा आहे- *लिखने के
लिये क़ौम का दुख-दर्द बहुत है
अब शेर में महबूब के नखरे नहीं
चलते* [ क़ौम = वर्ण, जाती, वंश,
राष्ट्र ] ह्या गझलेतील
प्रत्येक शेरच वास्तवाचे भान
करुन देणारा आहे. आणि हा शेर
देखील गझलेतील बदलत्या
विषयांवर अगदी यथार्थच
सांगतोय की, पूर्वी प्रेमिका,
तिच्या दिलखेचक अदा हा
गझलांचा प्रमुख विषय असायचा,
पण आता बदलत्या काळाबरोबर
शायरी सुद्धा बदलत चाललीय.
आताच्या काळात भोवतालच्या
समाजातील समस्या, प्रश्न,
दु:खे ह्यांनाच प्राधान्य
दिल्या जातेय किंबहुना
द्यायला हवे. त्यामुळे
गझलसुद्धा 'रिलेव्हंट' होत
चाललीय, तिच्यातील विषय आता
'रोमांस' हा न राहता, त्यात
सामाजिक वास्तवाचे भान येत
चालले आहे. आणि अगदी खरेय ते!
अगदी आज-कालच्या मराठी गझलाच
बघा ना, अतिशय प्रगतीशील होतेय
मराठी गझल. दलित काव्य हे
सुद्धा ह्या संदर्भातील एक
उत्तम उदाहरण ठरु शकेल. चला तर,
आता निघतो! पुढच्या भागात कतील
शिफ़ाई ह्यांची एक गझल
आपल्याशी 'शेअर' करण्याचा
'मानस' आहे! पुन्हा भेटूच!
-मानस६
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2183
तरी हुंदक्यांना गिळावे किती? : गंगाधर मुटे
*तरी हुंदक्यांना गिळावे
किती?* झणी झोत येती तुझ्या
आठवांचे, सयेचे उमाळे छिपावे
किती? बळे रोखतो मी जरी
आसवांना, तरी हुंदक्यांना
गिळावे किती? कधी चाललो मी
तुझ्या पावलांनी, कधी बोट
हातात होते तुझे तशी सांज
येणार परतून कैसी, मनी
प्राक्तनाने झुरावे किती? जरी
देह-काया चिरंजीव नाही, तळे
भावनांचे तरी साचते जरी घालतो
बांध मी या तळ्यांना, हृदय
फ़ाटतांना तुणावे किती? जगी
जीव अब्जो जरी नांदताती,
फ़ुलांच्या-फ़ळांच्या
डहाळ्या दिसे परी शोधताहे नजर
का तुला बा! स्मृतींचे खुमारे
भुलावे किती? 'अभय' विरह येतो
नशीबी कुणाच्या, कुणाचेच
दुर्भाग्य तैसे नसो शिरी
छत्रछाया अखंडीत लाभो,
विधात्या तुला मी पुजावे किती?
गंगाधर मुटे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
किती?* झणी झोत येती तुझ्या
आठवांचे, सयेचे उमाळे छिपावे
किती? बळे रोखतो मी जरी
आसवांना, तरी हुंदक्यांना
गिळावे किती? कधी चाललो मी
तुझ्या पावलांनी, कधी बोट
हातात होते तुझे तशी सांज
येणार परतून कैसी, मनी
प्राक्तनाने झुरावे किती? जरी
देह-काया चिरंजीव नाही, तळे
भावनांचे तरी साचते जरी घालतो
बांध मी या तळ्यांना, हृदय
फ़ाटतांना तुणावे किती? जगी
जीव अब्जो जरी नांदताती,
फ़ुलांच्या-फ़ळांच्या
डहाळ्या दिसे परी शोधताहे नजर
का तुला बा! स्मृतींचे खुमारे
भुलावे किती? 'अभय' विरह येतो
नशीबी कुणाच्या, कुणाचेच
दुर्भाग्य तैसे नसो शिरी
छत्रछाया अखंडीत लाभो,
विधात्या तुला मी पुजावे किती?
गंगाधर मुटे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
शे(अ)रो-शायरी, भाग-४ : खिलौने नहीं चलते : मानस६
नमस्कार मित्रहो,
शे(अ)रो-शायरी ह्या
लेखमालेच्या ४थ्या भागात
आपले स्वागत करतो. मित्रांनो,
जिथे रोमॅंटीसिझम, रम्य
कल्पना-विलास हे उर्दू
शायरीचे एक मुख्य वैशिष्ठ्य
मानल्या गेले आहे, तिथे, सर्वच
शेर वास्तव-दर्शी असलेली, शकील
जमाली ह्यांची, एक अतिशय
दर्जेदार गझल, अलिकडेच माझ्या
वाचण्यात आली, आणि तीच गझल,
तिच्या ह्या
वैशिष्ठ्यामुळेच, मी
आपणासोबत शेअर करतोय; गझल
समजायला अतिशय सोपी आहे. मतला
असा आहे की- *अब काम दुआओं के
सहारे नहीं चलते चाबी न भरी हो
तो खिलौने नहीं चलते* ह्या
शेरात शायराने बदलत्या
काळाकडे अगदी अचूक
अंगुली-निर्देश केलाय.
यंत्र-युगाच्या वाढत्या
प्रभावामुळे मानवी जीवनातील
भाव-भावनांचे स्थान आणि
पर्यायाने महत्व आता अगदी
नगण्य होत चालले आहे, हे शल्य
कविने अगदी मार्मिक शैलीत
बोलते केलेय. हा शेर लिहिताना
अशी एक काव्यात्म कल्पना
कविच्या मनात कदाचित येऊन
गेली असावी की ,आताचे युगच असे
आले आहे, की जणू परमेश्वर
सुद्धा आपल्यावर रागावला आहे
असेच वाटत राहावे. पूर्वीच्या
काळी(सत्ययुग म्हणा हवे तर),
परमेश्वराला जर मनापासून
प्रार्थना केली की एखाद्या
बिचाऱ्याचा आजार बरा कर, तर
त्याने करुणा येऊन तसे केलेही
असते, पण आता कलीयुगात, काळच
असा आहे की, देवसुद्धा म्हणेल
की,"नाही, मी काही करु शकत नाही,
ह्या खेळण्याला भरलेली चावीच
संपली आहे". आजकालच्या काळात
सद्भावनांचे महत्व आणि
प्रभाव हे नष्टप्राय होत
चालले आहेत, असेच कविला
म्हणायचे असावे; अगदी दैवी
शक्ती सुद्धा ह्याला अपवाद
नसाव्यात. आपल्या अवती-भवती
घडणाऱ्या घटना बघून आपण
सुद्धा नेहमी हाच विचार करत
असतो, नाही का? ('खिलौने नही
चलते' मधे मला आशयाचा आणखी एक
पदर दिसला- तो म्हणजे, जो
पर्यंत स्वार्थ आहे, तो
पर्यंतच एखादी व्यक्ती
कार्यरत राहील, स्वार्थ संपला
की पुढे नाही; अर्थात हे माझे
मत!) पुढील शेर असा आहे की- *अब
खेल के मैदानसे लौटो मेरे
बच्चो ता उम्र बुजुर्गों के
असासे नहीं चलते* [ १) असासे=
संपत्ती, पूंजी (अनेक-वचनी), २)
ता उम्र = आयुष्यभर ] आपला
बहुतेक वेळ खेळाच्या
मैदानावर घालवणाऱ्या तरुण
पिढीला एक बुजुर्ग वडीलकीचा
सल्ला देतोय की, आता खेळणे,
मौज-मजा पुरे करा, आणि आपापली
जवाबदारी संभाळायला लागा,
स्वत:च्या पायावर उभे रहा,
कारण आम्ही जे कमावून ठेवले
आहे, ते तुम्हाला आयुष्यभर
थोडेच पुरणार आहे? तेंव्हा
वेळीच आपली जवाबदारी ओळखून
कामाला लागावे, ह्यातच तुमचे
हित आहे. शेवटी, आम्ही
तुम्हाला किती दिवस पुरणार
आहोत ? हा आशय तर प्रत्येक
घरातील परिस्थीतीला लागू
पडतो, नाही का? आगे कुछ यूँ
फर्माया है- *इक उम्र के
बिछुडो़ का पता पूछ रहे हो, दो
रोज़ यहाँ ख़ून के रिश्ते नहीं
चलते* अगदी कटु सत्य आहे, शायर
म्हणतोय ते! तो म्हणतोय की,
"अहो, इथे दोन-चार दिवस सुद्धा
रक्ताचे संबंध टिकत नाहीत, अन
तुम्ही तर अनेक वर्षांपूर्वी
हारवलेल्या तुमच्या कुणा
नातेवाईकाचा पत्ता विचारताय.
दुनिया इतकी आप-मतलबी झालीय की
लोक, आपल्या स्वार्थासाठी,
आपल्या रक्ताच्या नात्याचा
गळा घोटायला सुद्धा कमी करत
नाहीत. इथे तर सख्खे नाते
सुद्धा दोन दिवसही टिकण्याची
मारामार आहे, आणि तुम्ही काही
वर्षांपूर्वी धूसर झालेल्या,
काळाच्या पडद्याआड जाऊ
बघणाऱ्या नात्याविषयी
विचारता आहात! पुढील शेर असा
आहे की- *ग़ीबत मे निकल जाते है
तफ़रीह के लम्हे अब
महफ़िल-ए-याराँ में लतीफ़ें नहीं
चलते * [ १) ग़ीबत= कुचाळक्या,
चुगली, चहाडी, २) तफ़रीह= फुरसत,
मनोरंजन, ३) लतीफ़े= विनोद (
अनेक-वचन) ] शकील म्हणतात की आता
महफिलीची संस्कृतीच बदलत
चालली आहे, चार मित्र एकत्र
जमले तर दुसऱ्यांच्या
चुगल्या, चहाडी करण्यातच
लोकांचा वेळ जातो. एकमेकांना
विनोद सांगून हसविणे, चार घटका
एकमेकांची करमणूक करणे, हा
प्रकारच आता राहिला नाहीय.
मित्रांच्या महफिलीत आता
एकमेकांची निखळ करमणूक
करणाऱ्या गप्पा-विनोद
ह्यांना स्थानच राहिलेले
नाही. (आज-कालच्या सिरीयल्स
मधे तरी काय दाखवितात?
प्रत्येक पात्र
एक-दुसऱ्याच्या कुचाळक्या,
चुगल्या करत असतानाच आपण बघत
असतो.) हे सांस्कृतीक अध:पतनच
म्हणायचे नाही, तर दुसरे काय?
ह्या पुढचा शेर तर ह्या
गझलेतील मला अत्याधिक
आवडलेला शेर आहे. तो असा की- *यह
विल्स का पॅकेट , ये सफ़ारी, ये
नगीने हुज़रो में मेरे भाई ये
नक़्शे नहीं चलते* [ १) नगीना=
दागिना, २) हुज़रा= फकीराची,
किंवा पुजाऱ्याची खोली;
हुज़रो-अनेकवचन, ३) नक़्शा= ढब,
शैली, ढंग; नक़्शे-अनेकवचन ]
प्रसंग असा आहे की, कुणीसा एका
पुजाऱ्याच्या किंवा
संन्यास्याच्या खोलीत आलाय,
आणि तो ही कसा तर, अगदी आपला
बडेजाव मिरवित; एका हातात
विल्स सिगारेटचे पाकीट,
अंगामधे सफ़ारी ड्रेस, गळ्यात
सोन्याच्या साखळीसारखा एखादा
दागिना! म्हणून तो फकीरच बहुदा
त्या वल्लीला उद्देशून
म्हणतोय की, " अरे बाबा, ही एका
फकीराची- ज्याने सर्व ऐहिक,
भौतिक सुखांचा त्याग केलेला
आहे, त्याची खोली आहे. इथे असे
शान-शौक चालत नाहीत. इथे यायचे
असेल तर एक साधा-सुधा माणूस
म्हणून ये. जरा आठवून बघा;
एखाद्या संताच्या किंवा
देव-देवतांच्या दर्शनासाठी
जाताना सुद्धा लोग अगदी
नटून-थटून जातात, असे कितीतरी
फोटो आपण अनेकदा सर्वच
मिडीयामधे बघत असतो.( पुन्हा
एकदा आजच्या सिरीयल्स आठवा;
त्यात तर झोपायला जातानाही
दागिने घालतात!) ह्या गझलेचा
शेवटचा शेर सुद्धा अतिशय
अर्थवाही असा आहे- *लिखने के
लिये क़ौम का दुख-दर्द बहुत है
अब शेर में महबूब के नखरे नहीं
चलते* [ क़ौम = वर्ण, जाती, वंश,
राष्ट्र ] ह्या गझलेतील
प्रत्येक शेरच वास्तवाचे भान
करुन देणारा आहे. आणि हा शेर
देखील गझलेतील बदलत्या
विषयांवर अगदी यथार्थच
सांगतोय की, पूर्वी प्रेमिका,
तिच्या दिलखेचक अदा हा
गझलांचा प्रमुख विषय असायचा,
पण आता बदलत्या काळाबरोबर
शायरी सुद्धा बदलत चाललीय.
आताच्या काळात भोवतालच्या
समाजातील समस्या, प्रश्न,
दु:खे ह्यांनाच प्राधान्य
दिल्या जातेय किंबहुना
द्यायला हवे. त्यामुळे
गझलसुद्धा 'रिलेव्हंट' होत
चाललीय, तिच्यातील विषय आता
'रोमांस' हा न राहता, त्यात
सामाजिक वास्तवाचे भान येत
चालले आहे. आणि अगदी खरेय ते!
अगदी आज-कालच्या मराठी गझलाच
बघा ना, अतिशय प्रगतीशील होतेय
मराठी गझल. दलित काव्य हे
सुद्धा ह्या संदर्भातील एक
उत्तम उदाहरण ठरु शकेल. चला तर,
आता निघतो! पुढच्या भागात कतील
शिफ़ाई ह्यांची एक गझल
आपल्याशी 'शेअर' करण्याचा
'मानस' आहे! पुन्हा भेटूच!
-मानस६
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
शे(अ)रो-शायरी ह्या
लेखमालेच्या ४थ्या भागात
आपले स्वागत करतो. मित्रांनो,
जिथे रोमॅंटीसिझम, रम्य
कल्पना-विलास हे उर्दू
शायरीचे एक मुख्य वैशिष्ठ्य
मानल्या गेले आहे, तिथे, सर्वच
शेर वास्तव-दर्शी असलेली, शकील
जमाली ह्यांची, एक अतिशय
दर्जेदार गझल, अलिकडेच माझ्या
वाचण्यात आली, आणि तीच गझल,
तिच्या ह्या
वैशिष्ठ्यामुळेच, मी
आपणासोबत शेअर करतोय; गझल
समजायला अतिशय सोपी आहे. मतला
असा आहे की- *अब काम दुआओं के
सहारे नहीं चलते चाबी न भरी हो
तो खिलौने नहीं चलते* ह्या
शेरात शायराने बदलत्या
काळाकडे अगदी अचूक
अंगुली-निर्देश केलाय.
यंत्र-युगाच्या वाढत्या
प्रभावामुळे मानवी जीवनातील
भाव-भावनांचे स्थान आणि
पर्यायाने महत्व आता अगदी
नगण्य होत चालले आहे, हे शल्य
कविने अगदी मार्मिक शैलीत
बोलते केलेय. हा शेर लिहिताना
अशी एक काव्यात्म कल्पना
कविच्या मनात कदाचित येऊन
गेली असावी की ,आताचे युगच असे
आले आहे, की जणू परमेश्वर
सुद्धा आपल्यावर रागावला आहे
असेच वाटत राहावे. पूर्वीच्या
काळी(सत्ययुग म्हणा हवे तर),
परमेश्वराला जर मनापासून
प्रार्थना केली की एखाद्या
बिचाऱ्याचा आजार बरा कर, तर
त्याने करुणा येऊन तसे केलेही
असते, पण आता कलीयुगात, काळच
असा आहे की, देवसुद्धा म्हणेल
की,"नाही, मी काही करु शकत नाही,
ह्या खेळण्याला भरलेली चावीच
संपली आहे". आजकालच्या काळात
सद्भावनांचे महत्व आणि
प्रभाव हे नष्टप्राय होत
चालले आहेत, असेच कविला
म्हणायचे असावे; अगदी दैवी
शक्ती सुद्धा ह्याला अपवाद
नसाव्यात. आपल्या अवती-भवती
घडणाऱ्या घटना बघून आपण
सुद्धा नेहमी हाच विचार करत
असतो, नाही का? ('खिलौने नही
चलते' मधे मला आशयाचा आणखी एक
पदर दिसला- तो म्हणजे, जो
पर्यंत स्वार्थ आहे, तो
पर्यंतच एखादी व्यक्ती
कार्यरत राहील, स्वार्थ संपला
की पुढे नाही; अर्थात हे माझे
मत!) पुढील शेर असा आहे की- *अब
खेल के मैदानसे लौटो मेरे
बच्चो ता उम्र बुजुर्गों के
असासे नहीं चलते* [ १) असासे=
संपत्ती, पूंजी (अनेक-वचनी), २)
ता उम्र = आयुष्यभर ] आपला
बहुतेक वेळ खेळाच्या
मैदानावर घालवणाऱ्या तरुण
पिढीला एक बुजुर्ग वडीलकीचा
सल्ला देतोय की, आता खेळणे,
मौज-मजा पुरे करा, आणि आपापली
जवाबदारी संभाळायला लागा,
स्वत:च्या पायावर उभे रहा,
कारण आम्ही जे कमावून ठेवले
आहे, ते तुम्हाला आयुष्यभर
थोडेच पुरणार आहे? तेंव्हा
वेळीच आपली जवाबदारी ओळखून
कामाला लागावे, ह्यातच तुमचे
हित आहे. शेवटी, आम्ही
तुम्हाला किती दिवस पुरणार
आहोत ? हा आशय तर प्रत्येक
घरातील परिस्थीतीला लागू
पडतो, नाही का? आगे कुछ यूँ
फर्माया है- *इक उम्र के
बिछुडो़ का पता पूछ रहे हो, दो
रोज़ यहाँ ख़ून के रिश्ते नहीं
चलते* अगदी कटु सत्य आहे, शायर
म्हणतोय ते! तो म्हणतोय की,
"अहो, इथे दोन-चार दिवस सुद्धा
रक्ताचे संबंध टिकत नाहीत, अन
तुम्ही तर अनेक वर्षांपूर्वी
हारवलेल्या तुमच्या कुणा
नातेवाईकाचा पत्ता विचारताय.
दुनिया इतकी आप-मतलबी झालीय की
लोक, आपल्या स्वार्थासाठी,
आपल्या रक्ताच्या नात्याचा
गळा घोटायला सुद्धा कमी करत
नाहीत. इथे तर सख्खे नाते
सुद्धा दोन दिवसही टिकण्याची
मारामार आहे, आणि तुम्ही काही
वर्षांपूर्वी धूसर झालेल्या,
काळाच्या पडद्याआड जाऊ
बघणाऱ्या नात्याविषयी
विचारता आहात! पुढील शेर असा
आहे की- *ग़ीबत मे निकल जाते है
तफ़रीह के लम्हे अब
महफ़िल-ए-याराँ में लतीफ़ें नहीं
चलते * [ १) ग़ीबत= कुचाळक्या,
चुगली, चहाडी, २) तफ़रीह= फुरसत,
मनोरंजन, ३) लतीफ़े= विनोद (
अनेक-वचन) ] शकील म्हणतात की आता
महफिलीची संस्कृतीच बदलत
चालली आहे, चार मित्र एकत्र
जमले तर दुसऱ्यांच्या
चुगल्या, चहाडी करण्यातच
लोकांचा वेळ जातो. एकमेकांना
विनोद सांगून हसविणे, चार घटका
एकमेकांची करमणूक करणे, हा
प्रकारच आता राहिला नाहीय.
मित्रांच्या महफिलीत आता
एकमेकांची निखळ करमणूक
करणाऱ्या गप्पा-विनोद
ह्यांना स्थानच राहिलेले
नाही. (आज-कालच्या सिरीयल्स
मधे तरी काय दाखवितात?
प्रत्येक पात्र
एक-दुसऱ्याच्या कुचाळक्या,
चुगल्या करत असतानाच आपण बघत
असतो.) हे सांस्कृतीक अध:पतनच
म्हणायचे नाही, तर दुसरे काय?
ह्या पुढचा शेर तर ह्या
गझलेतील मला अत्याधिक
आवडलेला शेर आहे. तो असा की- *यह
विल्स का पॅकेट , ये सफ़ारी, ये
नगीने हुज़रो में मेरे भाई ये
नक़्शे नहीं चलते* [ १) नगीना=
दागिना, २) हुज़रा= फकीराची,
किंवा पुजाऱ्याची खोली;
हुज़रो-अनेकवचन, ३) नक़्शा= ढब,
शैली, ढंग; नक़्शे-अनेकवचन ]
प्रसंग असा आहे की, कुणीसा एका
पुजाऱ्याच्या किंवा
संन्यास्याच्या खोलीत आलाय,
आणि तो ही कसा तर, अगदी आपला
बडेजाव मिरवित; एका हातात
विल्स सिगारेटचे पाकीट,
अंगामधे सफ़ारी ड्रेस, गळ्यात
सोन्याच्या साखळीसारखा एखादा
दागिना! म्हणून तो फकीरच बहुदा
त्या वल्लीला उद्देशून
म्हणतोय की, " अरे बाबा, ही एका
फकीराची- ज्याने सर्व ऐहिक,
भौतिक सुखांचा त्याग केलेला
आहे, त्याची खोली आहे. इथे असे
शान-शौक चालत नाहीत. इथे यायचे
असेल तर एक साधा-सुधा माणूस
म्हणून ये. जरा आठवून बघा;
एखाद्या संताच्या किंवा
देव-देवतांच्या दर्शनासाठी
जाताना सुद्धा लोग अगदी
नटून-थटून जातात, असे कितीतरी
फोटो आपण अनेकदा सर्वच
मिडीयामधे बघत असतो.( पुन्हा
एकदा आजच्या सिरीयल्स आठवा;
त्यात तर झोपायला जातानाही
दागिने घालतात!) ह्या गझलेचा
शेवटचा शेर सुद्धा अतिशय
अर्थवाही असा आहे- *लिखने के
लिये क़ौम का दुख-दर्द बहुत है
अब शेर में महबूब के नखरे नहीं
चलते* [ क़ौम = वर्ण, जाती, वंश,
राष्ट्र ] ह्या गझलेतील
प्रत्येक शेरच वास्तवाचे भान
करुन देणारा आहे. आणि हा शेर
देखील गझलेतील बदलत्या
विषयांवर अगदी यथार्थच
सांगतोय की, पूर्वी प्रेमिका,
तिच्या दिलखेचक अदा हा
गझलांचा प्रमुख विषय असायचा,
पण आता बदलत्या काळाबरोबर
शायरी सुद्धा बदलत चाललीय.
आताच्या काळात भोवतालच्या
समाजातील समस्या, प्रश्न,
दु:खे ह्यांनाच प्राधान्य
दिल्या जातेय किंबहुना
द्यायला हवे. त्यामुळे
गझलसुद्धा 'रिलेव्हंट' होत
चाललीय, तिच्यातील विषय आता
'रोमांस' हा न राहता, त्यात
सामाजिक वास्तवाचे भान येत
चालले आहे. आणि अगदी खरेय ते!
अगदी आज-कालच्या मराठी गझलाच
बघा ना, अतिशय प्रगतीशील होतेय
मराठी गझल. दलित काव्य हे
सुद्धा ह्या संदर्भातील एक
उत्तम उदाहरण ठरु शकेल. चला तर,
आता निघतो! पुढच्या भागात कतील
शिफ़ाई ह्यांची एक गझल
आपल्याशी 'शेअर' करण्याचा
'मानस' आहे! पुन्हा भेटूच!
-मानस६
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
बंद दिवसाच्या घराचे दार ... : वैभव देशमुख
बंद दिवसाच्या घराचे दार
होताना रोज आठवतो तुला अंधार
होताना सोबती होतीस माझ्या तू
उन्हाळाभर पण अता नाहीस
हिरवेगार होताना सोडले तू बाण
आणिक चालती झाली पाहिले नाही
जिवाच्या पार होताना सोसले
होते कसे तू एवढे ओझे कोलमडलो
मी तुझा आधार होताना आज खळखळले
जरा ओठावरी हासू पाहिले नाही
असे मी फार होताना - वैभव
देशमुख
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2182
होताना रोज आठवतो तुला अंधार
होताना सोबती होतीस माझ्या तू
उन्हाळाभर पण अता नाहीस
हिरवेगार होताना सोडले तू बाण
आणिक चालती झाली पाहिले नाही
जिवाच्या पार होताना सोसले
होते कसे तू एवढे ओझे कोलमडलो
मी तुझा आधार होताना आज खळखळले
जरा ओठावरी हासू पाहिले नाही
असे मी फार होताना - वैभव
देशमुख
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2182
Thursday, June 24, 2010
ब॑द दिवसाच्या घराचे दार ... : वैभव देशमुख
ब॑द दिवसाच्या घराचे दार
होताना रोज आठवतो तुला अ॑धार
होताना सोबती होतीस माझ्या तू
उन्हाळाभर पण अता नाहीस
हिरवेगार होताना सोडले तू बाण
आणिक चालती झाली पाहिले नाही
जिवाच्या पार होताना सोसले
होते कसे तू एवढे ओझे कोलमडलो
मी तुझा आधार होताना आज खळखळले
जरा ओठावरी हासू पाहिले नाही
असे मी फार होताना - वैभव
देशमुख
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2182
होताना रोज आठवतो तुला अ॑धार
होताना सोबती होतीस माझ्या तू
उन्हाळाभर पण अता नाहीस
हिरवेगार होताना सोडले तू बाण
आणिक चालती झाली पाहिले नाही
जिवाच्या पार होताना सोसले
होते कसे तू एवढे ओझे कोलमडलो
मी तुझा आधार होताना आज खळखळले
जरा ओठावरी हासू पाहिले नाही
असे मी फार होताना - वैभव
देशमुख
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2182
ब॑द दिवसाच्या घराचे दार ... : वैभव देशमुख
ब॑द दिवसाच्या घराचे दार
होताना रोज आठवतो तुला अ॑धार
होताना सोबती होतीस माझ्या तू
उन्हाळाभर पण अता नाहीस
हिरवेगार होताना सोडले तू बाण
आणिक चालती झाली पाहिले नाही
जिवाच्या पार होताना सोसले
होते कसे तू एवढे ओझे कोलमडलो
मी तुझा आधार होताना आज खळखळले
जरा ओठावरी हासू पाहिले नाही
असे मी फार होताना - वैभव
देशमुख
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2182
होताना रोज आठवतो तुला अ॑धार
होताना सोबती होतीस माझ्या तू
उन्हाळाभर पण अता नाहीस
हिरवेगार होताना सोडले तू बाण
आणिक चालती झाली पाहिले नाही
जिवाच्या पार होताना सोसले
होते कसे तू एवढे ओझे कोलमडलो
मी तुझा आधार होताना आज खळखळले
जरा ओठावरी हासू पाहिले नाही
असे मी फार होताना - वैभव
देशमुख
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2182
ब॑द दिवसाच्या घराचे दार ... : वैभव देशमुख
ब॑द दिवसाच्या घराचे दार
होताना रोज आठवतो तुला अ॑धार
होताना सोबती होतीस माझ्या तू
उन्हाळाभर पण अता नाहीस
हिरवेगार होताना सोडले तू बाण
आणिक चालती झाली पाहिले नाही
जिवाच्या पार होताना सोसले
होते कसे तू एवढे ओझे कोलमडलो
मी तुझा आधार होताना आज खळखळले
जरा ओठावरी हासू पाहिले नाही
असे मी फार होताना - वैभव
देशमुख
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
होताना रोज आठवतो तुला अ॑धार
होताना सोबती होतीस माझ्या तू
उन्हाळाभर पण अता नाहीस
हिरवेगार होताना सोडले तू बाण
आणिक चालती झाली पाहिले नाही
जिवाच्या पार होताना सोसले
होते कसे तू एवढे ओझे कोलमडलो
मी तुझा आधार होताना आज खळखळले
जरा ओठावरी हासू पाहिले नाही
असे मी फार होताना - वैभव
देशमुख
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
कालचा पाऊस : आनंदयात्री
भेटला पाऊस अन् भिजवून गेला
स्पर्श ओले मन्मनी ठेऊन गेला
आठवांनी जीव कासावीस व्हावा
कोणता हा मेघ ओसंडून गेला?
मोडल्या घरट्यास आता जाग आली
गाव स्वप्नांचा इथे राहून
गेला चातकावरुनी चिडवतो
पावसाला - 'पोट भरले अन् तुला
विसरून गेला' ते तुझ्या
डोळ्यांतले काजळ असावे की
उगाचच मेघ अंधारून गेला? त्या
मिठीची बात काही और होती तो
खुळा पाऊस संकोचून गेला पाहतो
मी रोजचे थैमान त्याचे कालचा
पाऊस रेंगाळून गेला
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2181
स्पर्श ओले मन्मनी ठेऊन गेला
आठवांनी जीव कासावीस व्हावा
कोणता हा मेघ ओसंडून गेला?
मोडल्या घरट्यास आता जाग आली
गाव स्वप्नांचा इथे राहून
गेला चातकावरुनी चिडवतो
पावसाला - 'पोट भरले अन् तुला
विसरून गेला' ते तुझ्या
डोळ्यांतले काजळ असावे की
उगाचच मेघ अंधारून गेला? त्या
मिठीची बात काही और होती तो
खुळा पाऊस संकोचून गेला पाहतो
मी रोजचे थैमान त्याचे कालचा
पाऊस रेंगाळून गेला
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2181
कालचा पाऊस : आनंदयात्री
भेटला पाऊस अन् भिजवून गेला
स्पर्श ओले मन्मनी ठेऊन गेला
आठवांनी जीव कासावीस व्हावा
कोणता हा मेघ ओसंडून गेला?
मोडल्या घरट्यास आता जाग आली
गाव स्वप्नांचा इथे राहून
गेला चातकावरुनी चिडवतो
पावसाला - 'पोट भरले अन् तुला
विसरून गेला' ते तुझ्या
डोळ्यांतले काजळ असावे की
उगाचच मेघ अंधारून गेला? त्या
मिठीची बात काही और होती तो
खुळा पाऊस संकोचून गेला पाहतो
मी रोजचे थैमान त्याचे कालचा
पाऊस रेंगाळून गेला
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
स्पर्श ओले मन्मनी ठेऊन गेला
आठवांनी जीव कासावीस व्हावा
कोणता हा मेघ ओसंडून गेला?
मोडल्या घरट्यास आता जाग आली
गाव स्वप्नांचा इथे राहून
गेला चातकावरुनी चिडवतो
पावसाला - 'पोट भरले अन् तुला
विसरून गेला' ते तुझ्या
डोळ्यांतले काजळ असावे की
उगाचच मेघ अंधारून गेला? त्या
मिठीची बात काही और होती तो
खुळा पाऊस संकोचून गेला पाहतो
मी रोजचे थैमान त्याचे कालचा
पाऊस रेंगाळून गेला
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Wednesday, June 23, 2010
तिजोरी : आदित्य_देवधर
यशाची तिजोरी रिकामीच सारी
कुणीही म्हणावे अम्हाला
भिकारी करा साजरे सोहळे
प्राक्तनाचे दिवे लावतो
घेउनी मी उधारी तशी मोजकी आसवे
'एकटया' ची उशाशी सकाळी मुकी
वाटणारी ज़रा चाखली वर्तमानात
आशा कळे ना कधी भूत झाले
विषारी अजूनी दिवा लावतो
सांजवेळी अजूनी उभा वाट पाहीत
दारी तुझे नाव गेले झिजूनी
अताशा स्मृतीही तुझ्या आज
झाल्या फरारी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2178
कुणीही म्हणावे अम्हाला
भिकारी करा साजरे सोहळे
प्राक्तनाचे दिवे लावतो
घेउनी मी उधारी तशी मोजकी आसवे
'एकटया' ची उशाशी सकाळी मुकी
वाटणारी ज़रा चाखली वर्तमानात
आशा कळे ना कधी भूत झाले
विषारी अजूनी दिवा लावतो
सांजवेळी अजूनी उभा वाट पाहीत
दारी तुझे नाव गेले झिजूनी
अताशा स्मृतीही तुझ्या आज
झाल्या फरारी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2178
जळात राहुन माशासोबत असे भांडणे बरे नव्हे : कैलास
नको तिथे ज्ञानामॄत आता,वॄथा
सांडणे बरे नव्हे जळात राहुन
माशासोबत असे भांडणे बरे
नव्हे विटाळ ज्याचा लवण तयाचे
चविष्ट ना लागते इथे कशास
चर्चा,तू तर आता मतहि मांडणे
बरे नव्हे तगमग आहे तुझी
मिळावे खाद्य्,भरावे उदर जरी,
गळे न ज्यातून पीठ ऐसे, दळण
कांडणे बरे नव्हे पिकावया
शेतात अथक बैल राबतो,ना कधी
वळू शिवार जो नासवतो तैसे,तुझे
वांडणे बरे नव्हे समोर
नाकाच्या जा '' कैलास '' का पाहतो
इथे तिथे? असून सीता
लक्ष्मणरेषेस ओलांडणे बरे
नव्हे डॉ.कैलास
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2179
सांडणे बरे नव्हे जळात राहुन
माशासोबत असे भांडणे बरे
नव्हे विटाळ ज्याचा लवण तयाचे
चविष्ट ना लागते इथे कशास
चर्चा,तू तर आता मतहि मांडणे
बरे नव्हे तगमग आहे तुझी
मिळावे खाद्य्,भरावे उदर जरी,
गळे न ज्यातून पीठ ऐसे, दळण
कांडणे बरे नव्हे पिकावया
शेतात अथक बैल राबतो,ना कधी
वळू शिवार जो नासवतो तैसे,तुझे
वांडणे बरे नव्हे समोर
नाकाच्या जा '' कैलास '' का पाहतो
इथे तिथे? असून सीता
लक्ष्मणरेषेस ओलांडणे बरे
नव्हे डॉ.कैलास
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2179
जळात राहुन माशासोबत असे भांडणे बरे नव्हे : कैलास
नको तिथे ज्ञानामॄत आता,वॄथा
सांडणे बरे नव्हे जळात राहुन
माशासोबत असे भांडणे बरे
नव्हे विटाळ ज्याचा लवण तयाचे
चविष्ट ना लागते इथे कशास
चर्चा,तू तर आता मतहि मांडणे
बरे नव्हे तगमग आहे तुझी
मिळावे खाद्य्,भरावे उदर जरी,
गळे न ज्यातून पीठ ऐसे, दळण
कांडणे बरे नव्हे पिकावया
शेतात अथक बैल राबतो,ना कधी
वळू शिवार जो नासवतो तैसे,तुझे
वांडणे बरे नव्हे समोर
नाकाच्या जा '' कैलास '' का पाहतो
इथे तिथे? असून सीता
लक्ष्मणरेषेस ओलांडणे बरे
नव्हे डॉ.कैलास
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
सांडणे बरे नव्हे जळात राहुन
माशासोबत असे भांडणे बरे
नव्हे विटाळ ज्याचा लवण तयाचे
चविष्ट ना लागते इथे कशास
चर्चा,तू तर आता मतहि मांडणे
बरे नव्हे तगमग आहे तुझी
मिळावे खाद्य्,भरावे उदर जरी,
गळे न ज्यातून पीठ ऐसे, दळण
कांडणे बरे नव्हे पिकावया
शेतात अथक बैल राबतो,ना कधी
वळू शिवार जो नासवतो तैसे,तुझे
वांडणे बरे नव्हे समोर
नाकाच्या जा '' कैलास '' का पाहतो
इथे तिथे? असून सीता
लक्ष्मणरेषेस ओलांडणे बरे
नव्हे डॉ.कैलास
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
तिजोरी : आदित्य_देवधर
यशाची तिजोरी रिकामीच सारी
कुणीही म्हणावे अम्हाला
भिकारी करा साजरे सोहळे
प्राक्तनाचे दिवे लावतो
घेउनी मी उधारी तशी मोजकी आसवे
'एकटया' ची उशाशी सकाळी मुकी
वाटणारी ज़रा चाखली वर्तमानात
आशा कळे ना कधी भूत झाले
विषारी अजूनी दिवा लावतो
सांजवेळी अजूनी उभा वाट पाहीत
दारी तुझे नाव गेले झिजूनी
अताशा स्मृतीही तुझ्या आज
झाल्या फरारी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
कुणीही म्हणावे अम्हाला
भिकारी करा साजरे सोहळे
प्राक्तनाचे दिवे लावतो
घेउनी मी उधारी तशी मोजकी आसवे
'एकटया' ची उशाशी सकाळी मुकी
वाटणारी ज़रा चाखली वर्तमानात
आशा कळे ना कधी भूत झाले
विषारी अजूनी दिवा लावतो
सांजवेळी अजूनी उभा वाट पाहीत
दारी तुझे नाव गेले झिजूनी
अताशा स्मृतीही तुझ्या आज
झाल्या फरारी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
मी जरा बोलायला गेलो कुठे : निलेश कालुवाला
वाटले मजला जरी साधेच हे भोवती
होते कठीणच पेच हे ऐकताना का
कुणी गुंगू नये? बोलणे आहे
तुझे दिलखेच हे घेतलाना
आरशाचा गुण कुणी माणसाला
माणसांचे पेच हे हेच क्रांती
घडवतील नवी उद्या माणसांचे
काफिले साधेच हे ठार केले मी
मला तेव्हा तरी राहिले माझे
ठसे मागेच हे मी जरा बोलायला
गेलो कुठे ओठ अन तू टेकले
हलकेच हे भाव द्यावा हा किती
पैशास या? शेवटी धातूतले नाणेच
हे राहते बाकी कुठे काहीतरी
नेहमी होतात अन वांधेच हे
निलेश कालुवाला.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2169
होते कठीणच पेच हे ऐकताना का
कुणी गुंगू नये? बोलणे आहे
तुझे दिलखेच हे घेतलाना
आरशाचा गुण कुणी माणसाला
माणसांचे पेच हे हेच क्रांती
घडवतील नवी उद्या माणसांचे
काफिले साधेच हे ठार केले मी
मला तेव्हा तरी राहिले माझे
ठसे मागेच हे मी जरा बोलायला
गेलो कुठे ओठ अन तू टेकले
हलकेच हे भाव द्यावा हा किती
पैशास या? शेवटी धातूतले नाणेच
हे राहते बाकी कुठे काहीतरी
नेहमी होतात अन वांधेच हे
निलेश कालुवाला.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2169
Tuesday, June 22, 2010
आजची रात्र तू.... : भूषण कटककर
आजची रात्र तू बहकशिल का
मज आलिंगनी महकशिल का
मज आलिंगनी महकशिल का
मी तसा तलम मनाचा आहे
तू मला ओढणी समजशिल का
जल मातीस तप्त ओलावे
तशी माझ्यात तू झिरपशिल का
न इतर काहीही उपाय असो
तशी येऊन तू बिलगशिल का
अविरत चुंबण्यामुळे माझ्या
न ठरवताच तू उमलशिल का
एक स्वर्गीय गंध पसरवण्या
तू तुझ्या पाकळ्या विलगशिल का
भूषण कटककर
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/790
आठ लाख साठले तरी न गीत गायले : बेफिकीर
लाभले कुणास भाग्य हे कुणी न
जाणले आठ लाख साठले तरी न गीत
गायले एक मे कडे उगाच लोचनांस
लावले सूर ते सितंबरातही मुळी
न लागले भाजि मागतात हिंदवीत
मुंबईमधे आमचे पुण्यामधे
खिसे उगाच कापले थोर घोषणाफलक,
प्रचंड जाहिरातही 'अमृता'स
शेवटी चुनेच फक्त लावले
'बेफिकीर' नाव हे तुला न यार
शोभते या जगी तुझ्याहुनी बरेच
थोर जाहले -सविनय बेफिकीर!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1674
जाणले आठ लाख साठले तरी न गीत
गायले एक मे कडे उगाच लोचनांस
लावले सूर ते सितंबरातही मुळी
न लागले भाजि मागतात हिंदवीत
मुंबईमधे आमचे पुण्यामधे
खिसे उगाच कापले थोर घोषणाफलक,
प्रचंड जाहिरातही 'अमृता'स
शेवटी चुनेच फक्त लावले
'बेफिकीर' नाव हे तुला न यार
शोभते या जगी तुझ्याहुनी बरेच
थोर जाहले -सविनय बेफिकीर!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1674
अपघात काय घडला? : ह बा
रिमझिम सुरात धारा अवघा मळा
बहरला बांधावरी उतरल्या
माझ्या अनंत गझला पाण्यात
त्राण नाही विरले कधीच भवरे
हळव्या नदीत सांगा अपघात काय
घडला? आई किती मयेची सार्याच
लेकरांची वाचून ओळ वरची गालात
बाप हसला अंधार शुभ्र झाला
आभाळ सांडताना भिजती धरा
दिसेना, तो सुर्यही तरसला ये
मी रचून आलो माझे सरण कधीचे ये
एकटाच मरणा नाही विरोध कसला - ह.
बा. शिंदे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2177
बहरला बांधावरी उतरल्या
माझ्या अनंत गझला पाण्यात
त्राण नाही विरले कधीच भवरे
हळव्या नदीत सांगा अपघात काय
घडला? आई किती मयेची सार्याच
लेकरांची वाचून ओळ वरची गालात
बाप हसला अंधार शुभ्र झाला
आभाळ सांडताना भिजती धरा
दिसेना, तो सुर्यही तरसला ये
मी रचून आलो माझे सरण कधीचे ये
एकटाच मरणा नाही विरोध कसला - ह.
बा. शिंदे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2177
अपघात काय घडला? : ह बा
रिमझिम सुरात धारा अवघा मळा
बहरला बांधावरी उतरल्या
माझ्या अनंत गझला पाण्यात
त्राण नाही विरले कधीच भवरे
हळव्या नदीत सांगा अपघात काय
घडला? आई किती मयेची सार्याच
लेकरांची वाचून ओळ वरची गालात
बाप हसला अंधार शुभ्र झाला
आभाळ सांडताना भिजती धरा
दिसेना, तो सुर्यही तरसला ये
मी रचून आलो माझे सरण कधीचे ये
एकटाच मरणा नाही विरोध कसला - ह.
बा. शिंदे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
बहरला बांधावरी उतरल्या
माझ्या अनंत गझला पाण्यात
त्राण नाही विरले कधीच भवरे
हळव्या नदीत सांगा अपघात काय
घडला? आई किती मयेची सार्याच
लेकरांची वाचून ओळ वरची गालात
बाप हसला अंधार शुभ्र झाला
आभाळ सांडताना भिजती धरा
दिसेना, तो सुर्यही तरसला ये
मी रचून आलो माझे सरण कधीचे ये
एकटाच मरणा नाही विरोध कसला - ह.
बा. शिंदे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Monday, June 21, 2010
प्रतिक्रिया : अनंत ढवळे
बहुतेक मराठी संकेतस्थळावरील
लेखनाबद्दल चांगल्या
प्रतिक्रिया साधारणपणे पुढील
कारणांमुळे उगवताना दिसतात :
१. आपला मित्र / गटवाला आहे
म्हणून. २. आपल्या कवितेवरील /
लेखनावरील प्रतिक्रिया
वाढाव्यात म्हणून. ३. कवी खूष
होऊन त्याच्या वर्तुळात
आपणास प्रवेश देईल म्हणून. ४.
संकेत स्थळावरील आपले वजन
वाढावे म्हणून ! ' नवी गझल पोस्ट
केली आहे...अवश्य पहा' असा फोन
आला की समजावे एक प्रतिक्रिया
द्यावी लागणार आहे !
प्रतिक्रिया ऑनेस्ट
असावी....एखाद्या कवीने अगदी
लिहीणे सोडून द्यावे इतपत
वाईट अथवा कवीचे डोके खराब
होऊन आपण आता महाकवी झालोत असा
गंड निर्माण होण्याइतपत गोड
गोड ही नसावी... महत्वाचे - ही
माझी वैतक्तिक मते / निरीक्षणे
आहेत.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2175
लेखनाबद्दल चांगल्या
प्रतिक्रिया साधारणपणे पुढील
कारणांमुळे उगवताना दिसतात :
१. आपला मित्र / गटवाला आहे
म्हणून. २. आपल्या कवितेवरील /
लेखनावरील प्रतिक्रिया
वाढाव्यात म्हणून. ३. कवी खूष
होऊन त्याच्या वर्तुळात
आपणास प्रवेश देईल म्हणून. ४.
संकेत स्थळावरील आपले वजन
वाढावे म्हणून ! ' नवी गझल पोस्ट
केली आहे...अवश्य पहा' असा फोन
आला की समजावे एक प्रतिक्रिया
द्यावी लागणार आहे !
प्रतिक्रिया ऑनेस्ट
असावी....एखाद्या कवीने अगदी
लिहीणे सोडून द्यावे इतपत
वाईट अथवा कवीचे डोके खराब
होऊन आपण आता महाकवी झालोत असा
गंड निर्माण होण्याइतपत गोड
गोड ही नसावी... महत्वाचे - ही
माझी वैतक्तिक मते / निरीक्षणे
आहेत.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2175
Sunday, June 20, 2010
पाखडला शब्दांचा धुरळा... : प्रणव.प्रि.प्र
पाखडला शब्दांचा धुरळा अर्थच
उरले... उडला धुरळा माझे म्हणणे
वादळ नव्हते तरी उडवला इतका
धुरळा? खिडक्या-दारे बंद,
मनाची तरि इच्छांचा आला धुरळा
वास्तव दिसू नये, यासाठी-
त्यांनी छान उडवला धुरळा
आकाशाला सहजच भिडतो... कारण
असतो हलका धुरळा शर्ट धुताना
वाहत आला किती किती
स्पर्शांचा धुरळा शहर सोडले
तरी चिकटला- चपलेला स्मरणांचा
धुरळा मनात येता देतो फुंकर...
उडतो मग विश्वाचा धुरळा -
प्रणव
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2176
उरले... उडला धुरळा माझे म्हणणे
वादळ नव्हते तरी उडवला इतका
धुरळा? खिडक्या-दारे बंद,
मनाची तरि इच्छांचा आला धुरळा
वास्तव दिसू नये, यासाठी-
त्यांनी छान उडवला धुरळा
आकाशाला सहजच भिडतो... कारण
असतो हलका धुरळा शर्ट धुताना
वाहत आला किती किती
स्पर्शांचा धुरळा शहर सोडले
तरी चिकटला- चपलेला स्मरणांचा
धुरळा मनात येता देतो फुंकर...
उडतो मग विश्वाचा धुरळा -
प्रणव
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2176
पाखडला शब्दांचा धुरळा... : प्रणव.प्रि.प्र
पाखडला शब्दांचा धुरळा अर्थच
उरले... उडला धुरळा माझे म्हणणे
वादळ नव्हते तरी उडवला इतका
धुरळा? खिडक्या-दारे बंद,
मनाची तरि इच्छांचा आला धुरळा
वास्तव दिसू नये, यासाठी-
त्यांनी छान उडवला धुरळा
आकाशाला सहजच भिडतो... कारण
असतो हलका धुरळा शर्ट धुताना
वाहत आला किती किती
स्पर्शांचा धुरळा शहर सोडले
तरी चिकटला- चपलेला स्मरणांचा
धुरळा मनात येता देतो फुंकर...
उडतो मग विश्वाचा धुरळा -
प्रणव
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
उरले... उडला धुरळा माझे म्हणणे
वादळ नव्हते तरी उडवला इतका
धुरळा? खिडक्या-दारे बंद,
मनाची तरि इच्छांचा आला धुरळा
वास्तव दिसू नये, यासाठी-
त्यांनी छान उडवला धुरळा
आकाशाला सहजच भिडतो... कारण
असतो हलका धुरळा शर्ट धुताना
वाहत आला किती किती
स्पर्शांचा धुरळा शहर सोडले
तरी चिकटला- चपलेला स्मरणांचा
धुरळा मनात येता देतो फुंकर...
उडतो मग विश्वाचा धुरळा -
प्रणव
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
प्रतिक्रिया : अनंत ढवळे
बहुतेक मराठी संकेतस्थळावरील
लेखनाबद्दल चांगल्या
प्रतिक्रिया साधारणपणे पुढील
कारणांमुळे उगवताना दिसतात :
१. आपला मित्र / गटवाला आहे
म्हणून. २. आपल्या कवितेवरील /
लेखनावरील प्रतिक्रिया
वाढाव्यात म्हणून. ३. कवी खूष
होऊन त्याच्या वर्तुळात
आपणास प्रवेश देईल म्हणून. ४.
संकेत स्थळावरील आपले वजन
वाढावे म्हणून ! ' नवी गझल पोस्ट
केली आहे...अवश्य पहा' असा फोन
आला की समजावे एक प्रतिक्रिया
द्यावी लागणार आहे !
प्रतिक्रिया ऑनेस्ट
असावी....एखाद्या कवीने अगदी
लिहीणे सोडून द्यावे इतपत
वाईट अथवा कवीचे डोके खराब
होऊन आपण आता महाकवी झालोत असा
गंड निर्माण होण्याइतपत गोड
गोड ही नसावी... महत्वाचे - ही
माझी वैतक्तिक मते / निरीक्षणे
आहेत.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2175
लेखनाबद्दल चांगल्या
प्रतिक्रिया साधारणपणे पुढील
कारणांमुळे उगवताना दिसतात :
१. आपला मित्र / गटवाला आहे
म्हणून. २. आपल्या कवितेवरील /
लेखनावरील प्रतिक्रिया
वाढाव्यात म्हणून. ३. कवी खूष
होऊन त्याच्या वर्तुळात
आपणास प्रवेश देईल म्हणून. ४.
संकेत स्थळावरील आपले वजन
वाढावे म्हणून ! ' नवी गझल पोस्ट
केली आहे...अवश्य पहा' असा फोन
आला की समजावे एक प्रतिक्रिया
द्यावी लागणार आहे !
प्रतिक्रिया ऑनेस्ट
असावी....एखाद्या कवीने अगदी
लिहीणे सोडून द्यावे इतपत
वाईट अथवा कवीचे डोके खराब
होऊन आपण आता महाकवी झालोत असा
गंड निर्माण होण्याइतपत गोड
गोड ही नसावी... महत्वाचे - ही
माझी वैतक्तिक मते / निरीक्षणे
आहेत.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2175
प्रतिक्रिया : अनंत ढवळे
बहुतेक मराठी संकेतस्थळावरील
लेखनाबद्दल चांगल्या
प्रतिक्रिया साधारणपणे पुढील
कारणांमुळे उगवताना दिसतात :
१. आपला मित्र / गटवाला आहे
म्हणून. २. आपल्या कवितेवरील /
लेखनावरील प्रतिक्रिया
वाढाव्यात म्हणून. ३. कवी खूष
होऊन त्याच्या वर्तुळात
आपणास प्रवेश देईल म्हणून. ४.
संकेत स्थळावरील आपले वजन
वाढावे म्हणून ! ' नवी गझल पोस्ट
केली आहे...अवश्य पहा' असा फोन
आला की समजावे एक प्रतिक्रिया
द्यावी लागणार आहे !
प्रतिक्रिया ऑनेस्ट
असावी....एखाद्या कवीने अगदी
लिहीणे सोडून द्यावे इतपत
वाईट अथवा कवीचे डोके खराब
होऊन आपण आता महाकवी झालोत असा
गंड निर्माण होण्याइतपत गोड
गोड ही नसावी... महत्वाचे - ही
माझी वैतक्तिक मते / निरीक्षणे
आहेत.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
लेखनाबद्दल चांगल्या
प्रतिक्रिया साधारणपणे पुढील
कारणांमुळे उगवताना दिसतात :
१. आपला मित्र / गटवाला आहे
म्हणून. २. आपल्या कवितेवरील /
लेखनावरील प्रतिक्रिया
वाढाव्यात म्हणून. ३. कवी खूष
होऊन त्याच्या वर्तुळात
आपणास प्रवेश देईल म्हणून. ४.
संकेत स्थळावरील आपले वजन
वाढावे म्हणून ! ' नवी गझल पोस्ट
केली आहे...अवश्य पहा' असा फोन
आला की समजावे एक प्रतिक्रिया
द्यावी लागणार आहे !
प्रतिक्रिया ऑनेस्ट
असावी....एखाद्या कवीने अगदी
लिहीणे सोडून द्यावे इतपत
वाईट अथवा कवीचे डोके खराब
होऊन आपण आता महाकवी झालोत असा
गंड निर्माण होण्याइतपत गोड
गोड ही नसावी... महत्वाचे - ही
माझी वैतक्तिक मते / निरीक्षणे
आहेत.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Saturday, June 19, 2010
काही..! : काव्यरसिक
काही..! ------------------------------------------------------------
मी जसा आहे तसे वेडे अजून
जाहतील काही, झुंजून एकाकी
जगाशी आणखी पाहतील काही...!
संपून गेली एकदाची वाट माझ्या
जीवनाची, रेंगाळलेले शब्द
माझे मागेच राहतील काही...! एकटी
माझ्याप्रमाणे आहे जरी माझी
समाधी, तेथेच चार अश्रू थांबून
वाहतील काही...! साजरे केले
जयांनी माझे पराभव सारखे, शोक
त्यांचा बेगडी आसवे साहतील
काही...! हे जीणे वाहून गेले,
आयुष्य झाले मोकळे, आता नवीन
स्वप्ने लोचने पाहतील काही...!
---------------------------------------------नचिकेत
भिंगार्डे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
मी जसा आहे तसे वेडे अजून
जाहतील काही, झुंजून एकाकी
जगाशी आणखी पाहतील काही...!
संपून गेली एकदाची वाट माझ्या
जीवनाची, रेंगाळलेले शब्द
माझे मागेच राहतील काही...! एकटी
माझ्याप्रमाणे आहे जरी माझी
समाधी, तेथेच चार अश्रू थांबून
वाहतील काही...! साजरे केले
जयांनी माझे पराभव सारखे, शोक
त्यांचा बेगडी आसवे साहतील
काही...! हे जीणे वाहून गेले,
आयुष्य झाले मोकळे, आता नवीन
स्वप्ने लोचने पाहतील काही...!
---------------------------------------------नचिकेत
भिंगार्डे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
मी जरा बोलायला गेलो कुठे : निलेश कालुवाला
वाटले मजला जरी साधेच हे भोवती
होते कठीणच पेच हे ऐकताना का
कुणी गुंगू नये? बोलणे आहे
तुझे दिलखेच हे घेतलाना
आरशाचा गुण कुणी माणसाला
माणसांचे पेच हे हेच क्रांती
घडवतील नवी उद्या माणसांचे
काफिले साधेच हे ठार केले मी
मला तेव्हा तरी राहिले माझे
ठसे मागेच हे मी जरा बोलायला
गेलो कुठे ओठ अन तू टेकले
हलकेच हे भाव द्यावा हा किती
पैशास या? शेवटी धातूतले नाणेच
हे राहते बाकी कुठे काहीतरी
नेहमी होतात अन वांधेच हे
निलेश कालुवाला.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2169
होते कठीणच पेच हे ऐकताना का
कुणी गुंगू नये? बोलणे आहे
तुझे दिलखेच हे घेतलाना
आरशाचा गुण कुणी माणसाला
माणसांचे पेच हे हेच क्रांती
घडवतील नवी उद्या माणसांचे
काफिले साधेच हे ठार केले मी
मला तेव्हा तरी राहिले माझे
ठसे मागेच हे मी जरा बोलायला
गेलो कुठे ओठ अन तू टेकले
हलकेच हे भाव द्यावा हा किती
पैशास या? शेवटी धातूतले नाणेच
हे राहते बाकी कुठे काहीतरी
नेहमी होतात अन वांधेच हे
निलेश कालुवाला.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2169
होतीस तू : अनिल रत्नाकर
माझिया प्रेमात राणी,गात
होतीस तू भारलेली ही सुगंधी,
रात होतीस तू वाट वेडी, दाट
झाडी, साथ होतीस तू स्पर्श
होतो चोरटा, लाडात होतीस तू
पेटती विझले निखारे, आसवांनी
जणू ह्या मनाच्या सागरी खोलात
होतीस तू वाटते की नित्य,
नेमाने रुसावेस तू जीवघेण्या
आर्जवी, नादात होतीस तू
बाभळीचे रान होते, पावलो पावली
वेदना ही लाघवी, पायात होतीस
तू ये! नको रागावु आता, श्वास
माझाच तू भान गेल्या
पापण्यांना, ज्ञात होतीस तू
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2173
होतीस तू भारलेली ही सुगंधी,
रात होतीस तू वाट वेडी, दाट
झाडी, साथ होतीस तू स्पर्श
होतो चोरटा, लाडात होतीस तू
पेटती विझले निखारे, आसवांनी
जणू ह्या मनाच्या सागरी खोलात
होतीस तू वाटते की नित्य,
नेमाने रुसावेस तू जीवघेण्या
आर्जवी, नादात होतीस तू
बाभळीचे रान होते, पावलो पावली
वेदना ही लाघवी, पायात होतीस
तू ये! नको रागावु आता, श्वास
माझाच तू भान गेल्या
पापण्यांना, ज्ञात होतीस तू
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2173
वाहलो मी : अनिल रत्नाकर
ओघळाया लागलो मी फार नाही
वाहलो मी नग्न आहे या जगी मी ना
तरीही लाजलो मी सत्य होते
पोळ्णारे स्वच्छतेने माखलो
मी दूरदेशी गाजलो मी मायदेशी
भाजलो मी लग्न झाले काल तूझे
योग्य का, ना वाटलो मी बातमी
होतीच मोठी फार नाही हाललो मी
गुंतलो मी बाहुपाशी आज ना तो
वाचलो मी मोडलो आहे जरासा
जास्त नाही वाकलो मी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2163
वाहलो मी नग्न आहे या जगी मी ना
तरीही लाजलो मी सत्य होते
पोळ्णारे स्वच्छतेने माखलो
मी दूरदेशी गाजलो मी मायदेशी
भाजलो मी लग्न झाले काल तूझे
योग्य का, ना वाटलो मी बातमी
होतीच मोठी फार नाही हाललो मी
गुंतलो मी बाहुपाशी आज ना तो
वाचलो मी मोडलो आहे जरासा
जास्त नाही वाकलो मी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2163
ना ते : अनिल रत्नाकर
ह्या जगाशी ना जुळले नाते ऊंच
आकाशी रुळले ना ते कष्ट मोठे
पण यश ते आले शेवटाला गाभुळले
नाते हट्ट वेडा सोडत नाही ती
रात्र थोडी पेंगुळले नाते
संशयाचे बी रुजले होते दु:ख
झाले हुळहुळले नाते जन्म माझा
संकट ते होते ऊंब-याशी
चुळ्बुळले नाते ...... कार ना
थांबे भुरटे नाते बैलगाडीशी
जुळले नाते
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2172
आकाशी रुळले ना ते कष्ट मोठे
पण यश ते आले शेवटाला गाभुळले
नाते हट्ट वेडा सोडत नाही ती
रात्र थोडी पेंगुळले नाते
संशयाचे बी रुजले होते दु:ख
झाले हुळहुळले नाते जन्म माझा
संकट ते होते ऊंब-याशी
चुळ्बुळले नाते ...... कार ना
थांबे भुरटे नाते बैलगाडीशी
जुळले नाते
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2172
होतीस तू : अनिल रत्नाकर
माझिया प्रेमात राणी,गात
होतीस तू भारलेली ही सुगंधी,
रात होतीस तू वाट वेडी, दाट
झाडी, साथ होतीस तू स्पर्श
होतो चोरटा, लाडात होतीस तू
पेटती विझले निखारे, आसवांनी
जणू ह्या मनाच्या सागरी खोलात
होतीस तू वाटते की नित्य,
नेमाने रुसावेस तू जीवघेण्या
आर्जवी, नादात होतीस तू
बाभळीचे रान होते, पावलो पावली
वेदना ही लाघवी, पायात होतीस
तू ये! नको रागावु आता, श्वास
माझाच तू भान गेल्या
पापण्यांना, ज्ञात होतीस तू
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
होतीस तू भारलेली ही सुगंधी,
रात होतीस तू वाट वेडी, दाट
झाडी, साथ होतीस तू स्पर्श
होतो चोरटा, लाडात होतीस तू
पेटती विझले निखारे, आसवांनी
जणू ह्या मनाच्या सागरी खोलात
होतीस तू वाटते की नित्य,
नेमाने रुसावेस तू जीवघेण्या
आर्जवी, नादात होतीस तू
बाभळीचे रान होते, पावलो पावली
वेदना ही लाघवी, पायात होतीस
तू ये! नको रागावु आता, श्वास
माझाच तू भान गेल्या
पापण्यांना, ज्ञात होतीस तू
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
ना ते : अनिल रत्नाकर
ह्या जगाशी ना जुळले नाते ऊंच
आकाशी रुळले ना ते कष्ट मोठे
पण यश ते आले शेवटाला गाभुळले
नाते हट्ट वेडा सोडत नाही ती
रात्र थोडी पेंगुळले नाते
संशयाचे बी रुजले होते दु:ख
झाले हुळहुळले नाते जन्म माझा
संकट ते होते ऊंब-याशी
चुळ्बुळले नाते ...... कार ना
थांबे भुरटे नाते बैलगाडीशी
जुळले नाते
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
आकाशी रुळले ना ते कष्ट मोठे
पण यश ते आले शेवटाला गाभुळले
नाते हट्ट वेडा सोडत नाही ती
रात्र थोडी पेंगुळले नाते
संशयाचे बी रुजले होते दु:ख
झाले हुळहुळले नाते जन्म माझा
संकट ते होते ऊंब-याशी
चुळ्बुळले नाते ...... कार ना
थांबे भुरटे नाते बैलगाडीशी
जुळले नाते
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
किमया : प्रदीप कुलकर्णी
.............................................. *किमया*
.............................................. एकरूप
माझ्याशी व्हावे उदकाने ! आस
कोरडी बाळगली ही खडकाने ! आजच
का; रोज पहाटे बघावीत की...
राजहंस झाल्याची स्वप्ने
बदकाने ! कधीच गेलो मी
शब्दाच्या पलीकडे... देत बसा
वेलांट्या, मात्रा अन् काने !!
लयीत एका शांतपणे तेवे
ज्योती... का तापावे, तडकावे मग
तबकाने ? कधी कधी चव इतकी येते
जगण्याला... समजत नाही आली
कुठल्या घटकाने ! दोघांमधला
फरक फार तर कळेलही... सिद्ध न
होई साम्य परंतू फरकाने !
म्हणा तुम्ही - ही दिव्य बासरी
कृष्णाची मी म्हणतो - ही किमया
केली कळकाने ! *- प्रदीप
कुलकर्णी *
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
.............................................. एकरूप
माझ्याशी व्हावे उदकाने ! आस
कोरडी बाळगली ही खडकाने ! आजच
का; रोज पहाटे बघावीत की...
राजहंस झाल्याची स्वप्ने
बदकाने ! कधीच गेलो मी
शब्दाच्या पलीकडे... देत बसा
वेलांट्या, मात्रा अन् काने !!
लयीत एका शांतपणे तेवे
ज्योती... का तापावे, तडकावे मग
तबकाने ? कधी कधी चव इतकी येते
जगण्याला... समजत नाही आली
कुठल्या घटकाने ! दोघांमधला
फरक फार तर कळेलही... सिद्ध न
होई साम्य परंतू फरकाने !
म्हणा तुम्ही - ही दिव्य बासरी
कृष्णाची मी म्हणतो - ही किमया
केली कळकाने ! *- प्रदीप
कुलकर्णी *
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
किमया : प्रदीप कुलकर्णी
.............................................. *किमया*
.............................................. एकरूप
माझ्याशी व्हावे उदकाने ! आस
कोरडी बाळगली ही खडकाने ! आजच
का; रोज पहाटे बघावीत की...
राजहंस झाल्याची स्वप्ने
बदकाने ! कधीच गेलो मी
शब्दाच्या पलीकडे... देत बसा
वेलांट्या, मात्रा अन् काने !!
लयीत एका शांतपणे तेवे
ज्योती... का तापावे, तडकावे मग
तबकाने ? कधी कधी चव इतकी येते
जगण्याला... समजत नाही आली
कुठल्या घटकाने ! दोघांमधला
फरक फार तर कळेलही... सिद्ध न
होई साम्य परंतू फरकाने !
म्हणा तुम्ही - ही दिव्य बासरी
कृष्णाची मी म्हणतो - ही किमया
केली कळकाने ! *- प्रदीप
कुलकर्णी *
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2170
.............................................. एकरूप
माझ्याशी व्हावे उदकाने ! आस
कोरडी बाळगली ही खडकाने ! आजच
का; रोज पहाटे बघावीत की...
राजहंस झाल्याची स्वप्ने
बदकाने ! कधीच गेलो मी
शब्दाच्या पलीकडे... देत बसा
वेलांट्या, मात्रा अन् काने !!
लयीत एका शांतपणे तेवे
ज्योती... का तापावे, तडकावे मग
तबकाने ? कधी कधी चव इतकी येते
जगण्याला... समजत नाही आली
कुठल्या घटकाने ! दोघांमधला
फरक फार तर कळेलही... सिद्ध न
होई साम्य परंतू फरकाने !
म्हणा तुम्ही - ही दिव्य बासरी
कृष्णाची मी म्हणतो - ही किमया
केली कळकाने ! *- प्रदीप
कुलकर्णी *
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2170
किमया : प्रदीप कुलकर्णी
.............................................. *किमया*
.............................................. एकरूप
माझ्याशी व्हावे उदकाने ! आस
कोरडी बाळगली ही खडकाने ! आजच
का; रोज पहाटे बघावीत की...
राजहंस झाल्याची स्वप्ने
बदकाने ! कधीच गेलो मी
शब्दाच्या पलीकडे... देत बसा
वेलांट्या, मात्रा अन् काने !!
लयीत एका शांतपणे तेवे
ज्योती... का तापावे, तडकावे मग
तबकाने ? कधी कधी चव इतकी येते
जगण्याला... समजत नाही आली
कुठल्या घटकाने ! दोघांमधला
फरक फार तर कळेलही... सिद्ध न
होई साम्य परंतू फरकाने !
म्हणा तुम्ही - ही दिव्य बासरी
कृष्णाची मी म्हणतो - ही किमया
केली कळकाने ! *- प्रदीप
कुलकर्णी *
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
.............................................. एकरूप
माझ्याशी व्हावे उदकाने ! आस
कोरडी बाळगली ही खडकाने ! आजच
का; रोज पहाटे बघावीत की...
राजहंस झाल्याची स्वप्ने
बदकाने ! कधीच गेलो मी
शब्दाच्या पलीकडे... देत बसा
वेलांट्या, मात्रा अन् काने !!
लयीत एका शांतपणे तेवे
ज्योती... का तापावे, तडकावे मग
तबकाने ? कधी कधी चव इतकी येते
जगण्याला... समजत नाही आली
कुठल्या घटकाने ! दोघांमधला
फरक फार तर कळेलही... सिद्ध न
होई साम्य परंतू फरकाने !
म्हणा तुम्ही - ही दिव्य बासरी
कृष्णाची मी म्हणतो - ही किमया
केली कळकाने ! *- प्रदीप
कुलकर्णी *
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Thursday, June 17, 2010
मी जरा बोलायला गेलो कुठे : निलेश कालुवाला
वाटले मजला जरी साधेच हे भोवती
होते कठीणच पेच हे ऐकताना का
कुणी गुंगू नये? बोलणे आहे
तुझे दिलखेच हे घेतलाना
आरशाचा गुण कुणी माणसाला
माणसांचे पेच हे हेच क्रांती
घडवतील नवी उद्या माणसांचे
काफिले साधेच हे ठार केले तू
मला तेव्हा तरी राहिले माझे
ठसे मागेच हे मी जरा बोलायला
गेलो कुठे ओठ अन तू टेकले
हलकेच हे भाव द्यावा हा किती
पैशास या? शेवटी धातूतले नाणेच
हे राहते बाकी कुठे काहीतरी
नेहमी होतात अन वांधेच हे
निलेश कालुवाला.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2168
होते कठीणच पेच हे ऐकताना का
कुणी गुंगू नये? बोलणे आहे
तुझे दिलखेच हे घेतलाना
आरशाचा गुण कुणी माणसाला
माणसांचे पेच हे हेच क्रांती
घडवतील नवी उद्या माणसांचे
काफिले साधेच हे ठार केले तू
मला तेव्हा तरी राहिले माझे
ठसे मागेच हे मी जरा बोलायला
गेलो कुठे ओठ अन तू टेकले
हलकेच हे भाव द्यावा हा किती
पैशास या? शेवटी धातूतले नाणेच
हे राहते बाकी कुठे काहीतरी
नेहमी होतात अन वांधेच हे
निलेश कालुवाला.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2168
Wednesday, June 16, 2010
मी जरा बोलायला गेलो कुठे : निलेश कालुवाला
वाटले मजला जरी साधेच हे भोवती
होते कठीणच पेच हे ऐकताना का
कुणी गुंगू नये? बोलणे आहे
तुझे दिलखेच हे घेतलाना
आरशाचा गुण कुणी माणसाला
माणसांचे पेच हे हेच क्रांती
घडवतील नवी उद्या माणसांचे
काफिले साधेच हे ठार केले मी
मला तेव्हा तरी राहिले माझे
ठसे मागेच हे मी जरा बोलायला
गेलो कुठे ओठ अन तू टेकले
हलकेच हे भाव द्यावा हा किती
पैशास या? शेवटी धातूतले नाणेच
हे राहते बाकी कुठे काहीतरी
नेहमी होतात अन वांधेच हे
निलेश कालुवाला.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
होते कठीणच पेच हे ऐकताना का
कुणी गुंगू नये? बोलणे आहे
तुझे दिलखेच हे घेतलाना
आरशाचा गुण कुणी माणसाला
माणसांचे पेच हे हेच क्रांती
घडवतील नवी उद्या माणसांचे
काफिले साधेच हे ठार केले मी
मला तेव्हा तरी राहिले माझे
ठसे मागेच हे मी जरा बोलायला
गेलो कुठे ओठ अन तू टेकले
हलकेच हे भाव द्यावा हा किती
पैशास या? शेवटी धातूतले नाणेच
हे राहते बाकी कुठे काहीतरी
नेहमी होतात अन वांधेच हे
निलेश कालुवाला.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
मी जरा बोलायला गेलो कुठे : निलेश कालुवाला
वाटले मजला जरी साधेच हे भोवती
होते कठीणच पेच हे ऐकताना का
कुणी गुंगू नये? बोलणे आहे
तुझे दिलखेच हे घेतलाना
आरशाचा गुण कुणी माणसाला
माणसांचे पेच हे हेच क्रांती
घडवतील नवी उद्या माणसांचे
काफिले साधेच हे ठार केले तू
मला तेव्हा तरी राहिले माझे
ठसे मागेच हे मी जरा बोलायला
गेलो कुठे ओठ अन तू टेकले
हलकेच हे भाव द्यावा हा किती
पैशास या? शेवटी धातूतले नाणेच
हे राहते बाकी कुठे काहीतरी
नेहमी होतात अन वांधेच हे
निलेश कालुवाला.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
होते कठीणच पेच हे ऐकताना का
कुणी गुंगू नये? बोलणे आहे
तुझे दिलखेच हे घेतलाना
आरशाचा गुण कुणी माणसाला
माणसांचे पेच हे हेच क्रांती
घडवतील नवी उद्या माणसांचे
काफिले साधेच हे ठार केले तू
मला तेव्हा तरी राहिले माझे
ठसे मागेच हे मी जरा बोलायला
गेलो कुठे ओठ अन तू टेकले
हलकेच हे भाव द्यावा हा किती
पैशास या? शेवटी धातूतले नाणेच
हे राहते बाकी कुठे काहीतरी
नेहमी होतात अन वांधेच हे
निलेश कालुवाला.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
आवाज आसवांचा : आदित्य_देवधर
हलकेच ऐकला मी आवाज आसवांचा
हकनाक जीव गेला नाराज आसवांचा
संगीत, रोषणाई दारावरी
प्रियेच्या पाहून पेश केला मी
साज आसवांचा दुष्काळ दाटलेला
आनंद आटवोनी डोळ्यांस पूर आला
का आज आसवांचा? डोळ्यात
कोंडलेल्या थेंबास वाटलेले ,
"ही लाज आसवांची, की माज
आसवांचा?" दु:खात साचलेल्या,
विरहात सांडलेल्या रंगात
सजविला मी, 'कोलाज आसवांचा'
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2167
हकनाक जीव गेला नाराज आसवांचा
संगीत, रोषणाई दारावरी
प्रियेच्या पाहून पेश केला मी
साज आसवांचा दुष्काळ दाटलेला
आनंद आटवोनी डोळ्यांस पूर आला
का आज आसवांचा? डोळ्यात
कोंडलेल्या थेंबास वाटलेले ,
"ही लाज आसवांची, की माज
आसवांचा?" दु:खात साचलेल्या,
विरहात सांडलेल्या रंगात
सजविला मी, 'कोलाज आसवांचा'
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2167
आवाज आसवांचा : आदित्य_देवधर
हलकेच ऐकला मी आवाज आसवांचा
हकनाक जीव गेला नाराज आसवांचा
संगीत, रोषणाई दारावरी
प्रियेच्या पाहून पेश केला मी
साज आसवांचा दुष्काळ दाटलेला
आनंद आटवोनी डोळ्यांस पूर आला
का आज आसवांचा? डोळ्यात
कोंडलेल्या थेंबास वाटलेले ,
"ही लाज आसवांची, की माज
आसवांचा?" दु:खात साचलेल्या,
विरहात सांडलेल्या रंगात
सजविला मी, 'कोलाज आसवांचा'
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
हकनाक जीव गेला नाराज आसवांचा
संगीत, रोषणाई दारावरी
प्रियेच्या पाहून पेश केला मी
साज आसवांचा दुष्काळ दाटलेला
आनंद आटवोनी डोळ्यांस पूर आला
का आज आसवांचा? डोळ्यात
कोंडलेल्या थेंबास वाटलेले ,
"ही लाज आसवांची, की माज
आसवांचा?" दु:खात साचलेल्या,
विरहात सांडलेल्या रंगात
सजविला मी, 'कोलाज आसवांचा'
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
देशील मला तू अश्रू.... : जनार्दन केशव म्हात्रे
देशील मला तू अश्रू.... मज हे
ठावुक नव्हते मी हसतच दु:ख
पचवले, तुला हे जमले नसते मी
सजवित होतो स्वप्नं जरी
माझ्या भवताली जे स्वप्नं
जयाचे असते, ते तर त्याला
मिळते मी एक-एक टाक्याने
विणले, वस्त्र मनाचे उशीराच
कळाले, काळ लोटता रेशीम विरते
तू तुला विसरुनी गेलीस
परदेशात युगांच्या ये पुन्हा
परतुनी, गाव तुझे अजुनी तळमळते
हा छंद तुझा ना तुला कुठेही
पोहचवणारा अन् मार्ग संपता,
आयुष्य रेंगाळत बसते
पाऊलखुणा ज्या सोडून आलो आपण
मागे दे लक्ष जरा, ती वाट रोज
बोलावत असते ये फिरुन मनाच्या
पारावरती पुन्हा एकदा
किलबिलाटात ही मैफल
आयुष्याची सजते *-जनार्दन केशव
म्हात्रे* म्हात्रे निवास,
गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५. भ्रमणध्वनी:
९३२३५५५६८८
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2166
ठावुक नव्हते मी हसतच दु:ख
पचवले, तुला हे जमले नसते मी
सजवित होतो स्वप्नं जरी
माझ्या भवताली जे स्वप्नं
जयाचे असते, ते तर त्याला
मिळते मी एक-एक टाक्याने
विणले, वस्त्र मनाचे उशीराच
कळाले, काळ लोटता रेशीम विरते
तू तुला विसरुनी गेलीस
परदेशात युगांच्या ये पुन्हा
परतुनी, गाव तुझे अजुनी तळमळते
हा छंद तुझा ना तुला कुठेही
पोहचवणारा अन् मार्ग संपता,
आयुष्य रेंगाळत बसते
पाऊलखुणा ज्या सोडून आलो आपण
मागे दे लक्ष जरा, ती वाट रोज
बोलावत असते ये फिरुन मनाच्या
पारावरती पुन्हा एकदा
किलबिलाटात ही मैफल
आयुष्याची सजते *-जनार्दन केशव
म्हात्रे* म्हात्रे निवास,
गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५. भ्रमणध्वनी:
९३२३५५५६८८
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2166
देशील मला तू अश्रू.... : जनार्दन केशव म्हात्रे
देशील मला तू अश्रू.... मज हे
ठावुक नव्हते मी हसतच दु:ख
पचवले, तुला हे जमले नसते मी
सजवित होतो स्वप्नं जरी
माझ्या भवताली जे स्वप्नं
जयाचे असते, ते तर त्याला
मिळते मी एक-एक टाक्याने
विणले, वस्त्र मनाचे उशीराच
कळाले, काळ लोटता रेशीम विरते
तू तुला विसरुनी गेलीस
परदेशात युगांच्या ये पुन्हा
परतुनी, गाव तुझे अजुनी तळमळते
हा छंद तुझा ना तुला कुठेही
पोहचवणारा अन् मार्ग संपता,
आयुष्य रेंगाळत बसते
पाऊलखुणा ज्या सोडून आलो आपण
मागे दे लक्ष जरा, ती वाट रोज
बोलावत असते ये फिरुन मनाच्या
पारावरती पुन्हा एकदा
किलबिलाटात ही मैफल
आयुष्याची सजते *-जनार्दन केशव
म्हात्रे* म्हात्रे निवास,
गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५. भ्रमणध्वनी:
९३२३५५५६८८
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
ठावुक नव्हते मी हसतच दु:ख
पचवले, तुला हे जमले नसते मी
सजवित होतो स्वप्नं जरी
माझ्या भवताली जे स्वप्नं
जयाचे असते, ते तर त्याला
मिळते मी एक-एक टाक्याने
विणले, वस्त्र मनाचे उशीराच
कळाले, काळ लोटता रेशीम विरते
तू तुला विसरुनी गेलीस
परदेशात युगांच्या ये पुन्हा
परतुनी, गाव तुझे अजुनी तळमळते
हा छंद तुझा ना तुला कुठेही
पोहचवणारा अन् मार्ग संपता,
आयुष्य रेंगाळत बसते
पाऊलखुणा ज्या सोडून आलो आपण
मागे दे लक्ष जरा, ती वाट रोज
बोलावत असते ये फिरुन मनाच्या
पारावरती पुन्हा एकदा
किलबिलाटात ही मैफल
आयुष्याची सजते *-जनार्दन केशव
म्हात्रे* म्हात्रे निवास,
गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५. भ्रमणध्वनी:
९३२३५५५६८८
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
गेल्यात रे चकोरा बाटून या सरी... : ह बा
आल्या तुला अताशा वाटून या सरी
माझ्या कवेत होत्या दाटून या
सरी येईन बोललेला झाडास थेंब
तो नेल्या कुणी नभीच्या लाटून
या सरी त्यांचेच ते बरसणे,
त्यांचाच अंतही का हासल्या
तरीही फाटून या सरी तू वाट
पाहिली पण ना भेटल्या तुला
गेल्यात रे चकोरा बाटून या
सरी... दावू नका ह. बा. ला ही ओल
बेगडी घर राहतात त्याचे थाटून
या सरी -ह. बा. शिंदे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2165
माझ्या कवेत होत्या दाटून या
सरी येईन बोललेला झाडास थेंब
तो नेल्या कुणी नभीच्या लाटून
या सरी त्यांचेच ते बरसणे,
त्यांचाच अंतही का हासल्या
तरीही फाटून या सरी तू वाट
पाहिली पण ना भेटल्या तुला
गेल्यात रे चकोरा बाटून या
सरी... दावू नका ह. बा. ला ही ओल
बेगडी घर राहतात त्याचे थाटून
या सरी -ह. बा. शिंदे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2165
Tuesday, June 15, 2010
गेल्यात रे चकोरा बाटून या सरी... : ह बा
आल्या तुला अताशा वाटून या सरी
माझ्या कवेत होत्या दाटून या
सरी येईन बोललेला झाडास थेंब
तो नेल्या कुणी नभीच्या लाटून
या सरी त्यांचेच ते बरसणे,
त्यांचाच अंतही का हासल्या
तरीही फाटून या सरी तू वाट
पाहिली पण ना भेटल्या तुला
गेल्यात रे चकोरा बाटून या
सरी... दावू नका ह. बा. ला ही ओल
बेगडी घर राहतात त्याचे थाटून
या सरी -ह. बा. शिंदे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
माझ्या कवेत होत्या दाटून या
सरी येईन बोललेला झाडास थेंब
तो नेल्या कुणी नभीच्या लाटून
या सरी त्यांचेच ते बरसणे,
त्यांचाच अंतही का हासल्या
तरीही फाटून या सरी तू वाट
पाहिली पण ना भेटल्या तुला
गेल्यात रे चकोरा बाटून या
सरी... दावू नका ह. बा. ला ही ओल
बेगडी घर राहतात त्याचे थाटून
या सरी -ह. बा. शिंदे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Sunday, June 13, 2010
झेलू : अनिल रत्नाकर
आणलेला आव झेलू झूट सारे डाव
झेलू दूर जाती आप्त आता वादळी
हे घाव झेलू अर्थ नाही
वागण्याला ठेवले ते नाव झेलू
का पळू मी लांब आता? राहिलो ते
गाव झेलू लागलो मी ढासळाया
आजचा तो भाव झेलू
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2164
झेलू दूर जाती आप्त आता वादळी
हे घाव झेलू अर्थ नाही
वागण्याला ठेवले ते नाव झेलू
का पळू मी लांब आता? राहिलो ते
गाव झेलू लागलो मी ढासळाया
आजचा तो भाव झेलू
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2164
झेलू : अनिल रत्नाकर
आणलेला आव झेलू झूट सारे डाव
झेलू दूर जाती आप्त आता वादळी
हे घाव झेलू अर्थ नाही
वागण्याला ठेवले ते नाव झेलू
का पळू मी लांब आता? राहिलो ते
गाव झेलू लागलो मी ढासळाया
आजचा तो भाव झेलू
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
झेलू दूर जाती आप्त आता वादळी
हे घाव झेलू अर्थ नाही
वागण्याला ठेवले ते नाव झेलू
का पळू मी लांब आता? राहिलो ते
गाव झेलू लागलो मी ढासळाया
आजचा तो भाव झेलू
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Saturday, June 12, 2010
वाहलो मी : अनिल रत्नाकर
ओघळाया लागलो मी फार नाही
वाहलो मी नग्न आहे या जगी मी ना
तरीही लाजलो मी सत्य होते
पोळ्णारे स्वच्छतेने माखलो
मी दूरदेशी गाजलो मी मायदेशी
भाजलो मी लग्न झाले काल तूझे
योग्य का, ना वाटलो मी बातमी
होतीच मोठी फार नाही हाललो मी
गुंतलो मी बाहुपाशी आज ना तो
वाचलो मी मोडलो आहे जरासा
जास्त नाही वाकलो मी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
वाहलो मी नग्न आहे या जगी मी ना
तरीही लाजलो मी सत्य होते
पोळ्णारे स्वच्छतेने माखलो
मी दूरदेशी गाजलो मी मायदेशी
भाजलो मी लग्न झाले काल तूझे
योग्य का, ना वाटलो मी बातमी
होतीच मोठी फार नाही हाललो मी
गुंतलो मी बाहुपाशी आज ना तो
वाचलो मी मोडलो आहे जरासा
जास्त नाही वाकलो मी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
काय झाले जरी गेला तडा : जयन्ता५२
काय झाले जरी गेला तडा जीवनाचा
रिता होता घडा जिंदगीची छडी
तुटली तरी मी न शिकलो कधी
कुठला धडा सोसवेना अशी ही
शांतता प्रश्न आता नवा व्हावा
खडा मी मनाशी जरासा हासलो ते
म्हणाले "अरे, लावा छडा" संपली
ती कहाणी या इथे उंच आहे
पुरेसा हा कडा! स्वर्ग त्याला
पसंतीचा मिळे तो इथे अन् 'तिथे'
होता बडा! भाग्य माझे कसे
उजळायचे? एक बोटातला चुकला खडा
प्राजक्ताने तगादे लावले
केवढा तो महागाचा सडा
--------------------------------------------- जयन्ता५२
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2162
रिता होता घडा जिंदगीची छडी
तुटली तरी मी न शिकलो कधी
कुठला धडा सोसवेना अशी ही
शांतता प्रश्न आता नवा व्हावा
खडा मी मनाशी जरासा हासलो ते
म्हणाले "अरे, लावा छडा" संपली
ती कहाणी या इथे उंच आहे
पुरेसा हा कडा! स्वर्ग त्याला
पसंतीचा मिळे तो इथे अन् 'तिथे'
होता बडा! भाग्य माझे कसे
उजळायचे? एक बोटातला चुकला खडा
प्राजक्ताने तगादे लावले
केवढा तो महागाचा सडा
--------------------------------------------- जयन्ता५२
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2162
सहज मनापर्यंत पोहोचलेले.... : ह बा
एखादा शेर किंवा गझल
आवडण्यासाठी वाचणाऱ्याचं
गतायुष्य, अनुभवविश्व,
पूर्वग्रह, आकलनक्षमता,
शब्दभांडार अशा अनेक चाळण्या
पार कराव्या लागतात. अशा वेळी
एखादा शेर पटकन मनाला भावतो.
कारण माझ्या मते त्यात
आपल्याच कल्पनाविश्वाचा अंश
असतो. मला या संकेतस्थळावरचे
असे बरेच शेर / गझला आवडल्या
आहेत. त्यापैकी काही
वाचल्यानंतर मला जे वाटले ते
मी इथं लिहितो आहे. समीक्षण /
रसग्रहण असा कोणताही संदर्भ
याला जोडू नये, ही विनंती. (१)
त्या हातांची याद अताशा रोजच
येते ज्यांनी जगण्यालाच कधी
पाखडले होते -ज्ञानेश प्रगती,
नोकरी, व्यवसाय, संसार,
स्वप्नं ...आयुष्याच्या
गोलाकार मैदानावर आपण सरळ
रेषेत धावून यश गाठण्याचा
प्रयत्न करत राहतो आणि फिरून
फिरून पुन्हा आपल्याच
मुळांपाशी येऊन पोहोचतो... एक
वेळ अशी येते की, सुखामागे उभा
असणार्या मूर्खांच्या
रांगेत आपणही एक आहोत ही जाणीव
होते. सरसकट ओरबाडण्याची
आपलीच वृत्ती आपल्याला सलू
लागते आणि कुणीतरी कधीतरी
आपल्या चोखंदळ हातांनी
स्वार्थाचे खडे नसणारं,
कपटाचा कचरा नसणारं, स्वच्छ,
पाखडलेलं आयुष्य आपल्याला
दिलेलं असतं, याची आठवण येते...
कधी ती आजी असते, कधी आई... (२)
विचार करता करता इतका लख्ख
देखणा प्रकाश फुटला सगळी पाटी
कोरी झाली, सगळे शब्द निरक्षर
झाले -चित्तरंजन भट या शेरातील
कल्पनांनी मला अगदी सहज
प्रभावित केलं. 'लख्ख देखणा
प्रकाश फुटला' हे वाचताना
अंगावरचे साखळदंड
तुटल्यासारखा फील येतो. सगळे
गुन्हे माफ... सगळ्या शंका
सरल्या... ज्या शब्दांनी मला
जखडून ठेवलेलं... आपल्या
शहाणपणानं मला मूर्ख ठरवलेलं ,
तेच या सत्याच्या प्रकाशात
उघडे पडले..... त्यांचा फोलपणा
समोर आला. एक अप्रतिम शेर! (३) आज
निसरड्या संध्येवरुनी पाय
घसरला कोणाचा? आज कुणाचा उजेड
गेला अंधाराच्या आहारी -वैभव
जोशी निसरडी संध्या, 'कुणाचा
उजेड' या शब्दांनी या शेराला
आशयाची जी श्रीमंती दिली आहे,
ती निव्वळ अप्रतिम आहे. अनेक
संध्यासमयी स्वतःला
आठवांच्या शेवाळापासून
वाचवावं आणि आपल्याही नकळत
एखादी सायंकाळ आपल्याला
बेचैनीच्या काठावरून
अश्रूंच्या प्रवाहात घेउन
जावी. या शेरावर मी दहा
मिनिटांचं भाषण करू शकतो. पण
मी समीक्षक नाही. खूप खूप खूप
खूप आवडलेला शेर. (४) तसाच
धुरळा, तशाच वाटा, तशीच चिंता,
गावी बाकी... जिथून पक्का भरून
पाया, शहर नव्याने वसले आहे.
-सोनाली जोशी (५) पडू लागता
कायमचा जसा गाव मागे मागे...
कुणी पोर डोळे भरते
दिवेलागणीच्या वेळी! -प्रदीप
कुलकर्णी वरील दोन्ही शेर हे
माझ्या मनात, जगण्यात,
लिहिण्यात नेहमी असणार्या
विषयांचेच आहेत. माझ्यासह
बरंच काही बदललं आहे... फक्त गाव
अजूनही तसाच आहे. `कुणी पोर
डोळे भरते...` हे तर गावातून
बाहेर पडताना कायमच घडतं.
दोन्ही शेर फक्त आशयामुळेच
नव्हे; तर रचना म्हणूनही उत्तम
आहेत. (६) धनिक सारे रूपसुंदर
देखणे! काय घेतो लाच आहे आरसा?
-जयन्ता५२ हाच प्रश्न माझाही
आहे. धनिकांनी उकल करावी. मी
एकूण ५७ शेर निवडून ठेवलेले
आहेत; पण ही टायपिंगची भानगड
भलतीच अवघड वाटते आहे. असो. इतर
शेर नंतर देईन. धन्यवाद!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2161
आवडण्यासाठी वाचणाऱ्याचं
गतायुष्य, अनुभवविश्व,
पूर्वग्रह, आकलनक्षमता,
शब्दभांडार अशा अनेक चाळण्या
पार कराव्या लागतात. अशा वेळी
एखादा शेर पटकन मनाला भावतो.
कारण माझ्या मते त्यात
आपल्याच कल्पनाविश्वाचा अंश
असतो. मला या संकेतस्थळावरचे
असे बरेच शेर / गझला आवडल्या
आहेत. त्यापैकी काही
वाचल्यानंतर मला जे वाटले ते
मी इथं लिहितो आहे. समीक्षण /
रसग्रहण असा कोणताही संदर्भ
याला जोडू नये, ही विनंती. (१)
त्या हातांची याद अताशा रोजच
येते ज्यांनी जगण्यालाच कधी
पाखडले होते -ज्ञानेश प्रगती,
नोकरी, व्यवसाय, संसार,
स्वप्नं ...आयुष्याच्या
गोलाकार मैदानावर आपण सरळ
रेषेत धावून यश गाठण्याचा
प्रयत्न करत राहतो आणि फिरून
फिरून पुन्हा आपल्याच
मुळांपाशी येऊन पोहोचतो... एक
वेळ अशी येते की, सुखामागे उभा
असणार्या मूर्खांच्या
रांगेत आपणही एक आहोत ही जाणीव
होते. सरसकट ओरबाडण्याची
आपलीच वृत्ती आपल्याला सलू
लागते आणि कुणीतरी कधीतरी
आपल्या चोखंदळ हातांनी
स्वार्थाचे खडे नसणारं,
कपटाचा कचरा नसणारं, स्वच्छ,
पाखडलेलं आयुष्य आपल्याला
दिलेलं असतं, याची आठवण येते...
कधी ती आजी असते, कधी आई... (२)
विचार करता करता इतका लख्ख
देखणा प्रकाश फुटला सगळी पाटी
कोरी झाली, सगळे शब्द निरक्षर
झाले -चित्तरंजन भट या शेरातील
कल्पनांनी मला अगदी सहज
प्रभावित केलं. 'लख्ख देखणा
प्रकाश फुटला' हे वाचताना
अंगावरचे साखळदंड
तुटल्यासारखा फील येतो. सगळे
गुन्हे माफ... सगळ्या शंका
सरल्या... ज्या शब्दांनी मला
जखडून ठेवलेलं... आपल्या
शहाणपणानं मला मूर्ख ठरवलेलं ,
तेच या सत्याच्या प्रकाशात
उघडे पडले..... त्यांचा फोलपणा
समोर आला. एक अप्रतिम शेर! (३) आज
निसरड्या संध्येवरुनी पाय
घसरला कोणाचा? आज कुणाचा उजेड
गेला अंधाराच्या आहारी -वैभव
जोशी निसरडी संध्या, 'कुणाचा
उजेड' या शब्दांनी या शेराला
आशयाची जी श्रीमंती दिली आहे,
ती निव्वळ अप्रतिम आहे. अनेक
संध्यासमयी स्वतःला
आठवांच्या शेवाळापासून
वाचवावं आणि आपल्याही नकळत
एखादी सायंकाळ आपल्याला
बेचैनीच्या काठावरून
अश्रूंच्या प्रवाहात घेउन
जावी. या शेरावर मी दहा
मिनिटांचं भाषण करू शकतो. पण
मी समीक्षक नाही. खूप खूप खूप
खूप आवडलेला शेर. (४) तसाच
धुरळा, तशाच वाटा, तशीच चिंता,
गावी बाकी... जिथून पक्का भरून
पाया, शहर नव्याने वसले आहे.
-सोनाली जोशी (५) पडू लागता
कायमचा जसा गाव मागे मागे...
कुणी पोर डोळे भरते
दिवेलागणीच्या वेळी! -प्रदीप
कुलकर्णी वरील दोन्ही शेर हे
माझ्या मनात, जगण्यात,
लिहिण्यात नेहमी असणार्या
विषयांचेच आहेत. माझ्यासह
बरंच काही बदललं आहे... फक्त गाव
अजूनही तसाच आहे. `कुणी पोर
डोळे भरते...` हे तर गावातून
बाहेर पडताना कायमच घडतं.
दोन्ही शेर फक्त आशयामुळेच
नव्हे; तर रचना म्हणूनही उत्तम
आहेत. (६) धनिक सारे रूपसुंदर
देखणे! काय घेतो लाच आहे आरसा?
-जयन्ता५२ हाच प्रश्न माझाही
आहे. धनिकांनी उकल करावी. मी
एकूण ५७ शेर निवडून ठेवलेले
आहेत; पण ही टायपिंगची भानगड
भलतीच अवघड वाटते आहे. असो. इतर
शेर नंतर देईन. धन्यवाद!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2161
काय झाले जरी गेला तडा : जयन्ता५२
काय झाले जरी गेला तडा जीवनाचा
रिता होता घडा जिंदगीची छडी
तुटली तरी मी न शिकलो कधी
कुठला धडा सोसवेना अशी ही
शांतता प्रश्न आता नवा व्हावा
खडा मी मनाशी जरासा हासलो ते
म्हणाले "अरे, लावा छडा" संपली
ती कहाणी या इथे उंच आहे
पुरेसा हा कडा! स्वर्ग त्याला
पसंतीचा मिळे तो इथे अन् 'तिथे'
होता बडा! भाग्य माझे कसे
उजळायचे? एक बोटातला चुकला खडा
प्राजक्ताने तगादे लावले
केवढा तो महागाचा सडा
--------------------------------------------- जयन्ता५२
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
रिता होता घडा जिंदगीची छडी
तुटली तरी मी न शिकलो कधी
कुठला धडा सोसवेना अशी ही
शांतता प्रश्न आता नवा व्हावा
खडा मी मनाशी जरासा हासलो ते
म्हणाले "अरे, लावा छडा" संपली
ती कहाणी या इथे उंच आहे
पुरेसा हा कडा! स्वर्ग त्याला
पसंतीचा मिळे तो इथे अन् 'तिथे'
होता बडा! भाग्य माझे कसे
उजळायचे? एक बोटातला चुकला खडा
प्राजक्ताने तगादे लावले
केवढा तो महागाचा सडा
--------------------------------------------- जयन्ता५२
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
सहज मनापर्यंत पोहोचलेले.... : ह बा
एखादा शेर किंवा गझल
आवडण्यासाठी वाचणाराच
गतआयुष्य, अनुभव विश्व,
पुर्वग्रह, आकलनक्षमता, शब्द
भांडार अशा अनेक चाळणी पार
कराव्या लागतात. अशा वेळी
एखादा शेर पटकन मनाला भावतो
कारण माझ्या मते त्यात
आपल्याच कल्पनाविश्वाचा अंश
असतो. मला या संकेत स्थळावरचे
असे बरेच शेर / गझला आवडल्या
त्यापैकी काही वाचल्यानंतर
मला जे वाटलं ते मी इथं लिहीतो
आहे. समिक्षण / रसग्रहण असा
कोणताही संदर्भ याला जोडू नये.
ही विनंती. (१) त्या हातांची याद
अताशा रोजच येते ज्यांनी
जगण्यालाच कधी पाखडले होते
-ज्ञानेश. प्रगती, नोकरी,
व्यवसाय, संसार, स्वप्नं
आयुष्याच्या गोलाकार
मैदानावर आपण सरळ रेषेत धाउन
यश गाठण्याचा प्रयत्न करत
राहतो आणि फिरून फिरून पुन्हा
आपल्याच मुळांपाशी येउन
पोहोचतो... एक वेळ अशी येते की
सुखामागे उभा असणार्या
मुर्खांच्या रांगेत आपणही एक
आहोत ही जाणीव होते. सरसकट
ओरबाडण्याची आपलीच व्रुत्ती
आपल्याला सलू लागते. आणि
कुणीतरी कधीतरी आपल्या
चोखंदळ हातानी स्वार्थाचे
खडे नसणारं, कपटाचा कचरा
नसणारं, स्वच्छ, पाखडलेलं
आयुष्य आपल्याला दिलेलं याची
आठवण येते... कधी ती आजी असते,
कधी आई... (२) विचार करता करता
इतका लख्ख देखणा प्रकाश फुटला
सगळी पाटी कोरी झाली, सगळे
शब्द निरक्षर झाले -चित्तरंजन
भट या शेरातील कल्पनानी मला
अगदी सहज प्रभावित केलं. 'लख्ख
देखणा प्रकाश फुटला' हे
वाचताना अंगावरचे साखळदंड
तुटल्यासारखा फिल येतो. सगळे
गुन्हे माफ... सगळ्या शंका
सरल्या... ज्या शब्दांनी मला
जखडून ठेवलेलं... आपल्या
शहाणपणानं मला मुर्ख ठरवलेलं
तेच या सत्याच्या प्रकाशात
उघडे पडले..... त्यांचा फोलपणा
समोर आला. एक अप्रतिम शेर! (३) आज
निसरड्या संध्येवरुनी पाय
घसरला कोणाचा? आज कुणाचा उजेड
गेला अंधाराच्या आहारी -वैभव
जोशी निसरडी संध्या, 'कुणाचा
उजेड' या श ब्दानी या शेराला
आशयाची श्रीमंती दिली आहे ती
निव्वळ अप्रतिम आहे. अनेक
संध्या स्वताला आठवांच्या
शेवाळापासून वाचवावं आणि
आपल्याही नकळत एखादी सायंकाळ
आपल्याला बेचैनीच्या
काठावरून अश्रुंच्या
प्रवाहात घेउन जावी. या शेरावर
मी दहा मिनीटांचं भाषण करू
शकतो. पण मी समीक्षक नाही. खूप
खूप खूप खूप आवडलेला शेर. (४)
तसाच धुरळा, तशाच वाटा, तशीच
चिंता, गावी बाकी... जिथून पक्का
भरून पाया, शहर नव्याने वसले
आहे. -सोनाली जोशी (५) पडू लागता
कायमचा जसा गाव मागे मागे...
कुणी पोर डोळे भरते
दिवेलागणीच्या वेळी! -प्रदीप
कुलकर्णी वरील दोन्ही शेर हे
माझ्या मनात, जगण्यात,
लिहीण्यात नेहमी असणार्या
विषयांचेच आहेत. माझ्यासहीत
बरच काही बदललं आहे फक्त गाव
अजुनही तसाच आहे. कुणी पोर
डोळे भरते... हे तर गावातून
बाहेर पडताना कायमच घडतं.
दोन्ही शेर फक्त आशयामुळे
नव्हे तर रचना म्हणुन ही उत्तम
आहेत. (६) धनिक सारे रूपसुंदर
देखणे! काय घेतो लाच आहे आरसा?
-जयन्ता५२ हाच प्रश्न माझाही
आहे. धनिकांनी उकल करावी. मी
एकुण ५७ शेर निवडून ठेवलेले पण
ही टाइपिंगची भानगड भलतीच
अवघड वाटते आहे. असो. इतर शेर
नंतर देइन. धन्यवाद!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2161
आवडण्यासाठी वाचणाराच
गतआयुष्य, अनुभव विश्व,
पुर्वग्रह, आकलनक्षमता, शब्द
भांडार अशा अनेक चाळणी पार
कराव्या लागतात. अशा वेळी
एखादा शेर पटकन मनाला भावतो
कारण माझ्या मते त्यात
आपल्याच कल्पनाविश्वाचा अंश
असतो. मला या संकेत स्थळावरचे
असे बरेच शेर / गझला आवडल्या
त्यापैकी काही वाचल्यानंतर
मला जे वाटलं ते मी इथं लिहीतो
आहे. समिक्षण / रसग्रहण असा
कोणताही संदर्भ याला जोडू नये.
ही विनंती. (१) त्या हातांची याद
अताशा रोजच येते ज्यांनी
जगण्यालाच कधी पाखडले होते
-ज्ञानेश. प्रगती, नोकरी,
व्यवसाय, संसार, स्वप्नं
आयुष्याच्या गोलाकार
मैदानावर आपण सरळ रेषेत धाउन
यश गाठण्याचा प्रयत्न करत
राहतो आणि फिरून फिरून पुन्हा
आपल्याच मुळांपाशी येउन
पोहोचतो... एक वेळ अशी येते की
सुखामागे उभा असणार्या
मुर्खांच्या रांगेत आपणही एक
आहोत ही जाणीव होते. सरसकट
ओरबाडण्याची आपलीच व्रुत्ती
आपल्याला सलू लागते. आणि
कुणीतरी कधीतरी आपल्या
चोखंदळ हातानी स्वार्थाचे
खडे नसणारं, कपटाचा कचरा
नसणारं, स्वच्छ, पाखडलेलं
आयुष्य आपल्याला दिलेलं याची
आठवण येते... कधी ती आजी असते,
कधी आई... (२) विचार करता करता
इतका लख्ख देखणा प्रकाश फुटला
सगळी पाटी कोरी झाली, सगळे
शब्द निरक्षर झाले -चित्तरंजन
भट या शेरातील कल्पनानी मला
अगदी सहज प्रभावित केलं. 'लख्ख
देखणा प्रकाश फुटला' हे
वाचताना अंगावरचे साखळदंड
तुटल्यासारखा फिल येतो. सगळे
गुन्हे माफ... सगळ्या शंका
सरल्या... ज्या शब्दांनी मला
जखडून ठेवलेलं... आपल्या
शहाणपणानं मला मुर्ख ठरवलेलं
तेच या सत्याच्या प्रकाशात
उघडे पडले..... त्यांचा फोलपणा
समोर आला. एक अप्रतिम शेर! (३) आज
निसरड्या संध्येवरुनी पाय
घसरला कोणाचा? आज कुणाचा उजेड
गेला अंधाराच्या आहारी -वैभव
जोशी निसरडी संध्या, 'कुणाचा
उजेड' या श ब्दानी या शेराला
आशयाची श्रीमंती दिली आहे ती
निव्वळ अप्रतिम आहे. अनेक
संध्या स्वताला आठवांच्या
शेवाळापासून वाचवावं आणि
आपल्याही नकळत एखादी सायंकाळ
आपल्याला बेचैनीच्या
काठावरून अश्रुंच्या
प्रवाहात घेउन जावी. या शेरावर
मी दहा मिनीटांचं भाषण करू
शकतो. पण मी समीक्षक नाही. खूप
खूप खूप खूप आवडलेला शेर. (४)
तसाच धुरळा, तशाच वाटा, तशीच
चिंता, गावी बाकी... जिथून पक्का
भरून पाया, शहर नव्याने वसले
आहे. -सोनाली जोशी (५) पडू लागता
कायमचा जसा गाव मागे मागे...
कुणी पोर डोळे भरते
दिवेलागणीच्या वेळी! -प्रदीप
कुलकर्णी वरील दोन्ही शेर हे
माझ्या मनात, जगण्यात,
लिहीण्यात नेहमी असणार्या
विषयांचेच आहेत. माझ्यासहीत
बरच काही बदललं आहे फक्त गाव
अजुनही तसाच आहे. कुणी पोर
डोळे भरते... हे तर गावातून
बाहेर पडताना कायमच घडतं.
दोन्ही शेर फक्त आशयामुळे
नव्हे तर रचना म्हणुन ही उत्तम
आहेत. (६) धनिक सारे रूपसुंदर
देखणे! काय घेतो लाच आहे आरसा?
-जयन्ता५२ हाच प्रश्न माझाही
आहे. धनिकांनी उकल करावी. मी
एकुण ५७ शेर निवडून ठेवलेले पण
ही टाइपिंगची भानगड भलतीच
अवघड वाटते आहे. असो. इतर शेर
नंतर देइन. धन्यवाद!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2161
जागू नको : अनिल रत्नाकर
रात्र सारी जागू नको झोप माझी
मागू नको जाहलो मी वेडापिसा
लाघवी तू वागू नको शब्द माझे
झोपेतले स्वप्न माझे मागू नको
चूक आहे साधीच ती तोफ मोठी
डागू नको वेळ नाही माझ्याकडे
फार मागे लागू नको
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2156
मागू नको जाहलो मी वेडापिसा
लाघवी तू वागू नको शब्द माझे
झोपेतले स्वप्न माझे मागू नको
चूक आहे साधीच ती तोफ मोठी
डागू नको वेळ नाही माझ्याकडे
फार मागे लागू नको
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2156
जागू नको : अनिल रत्नाकर
रात्र सारी जागू नको झोप माझी
मागू नको जाहलो मी वेडापिसा
लाघवी तू वागू नको शब्द माझे
झोपेतले स्वप्न माझे मागू नको
चूक आहे साधीच ती तोफ मोठी
डागू नको वेळ नाही माझ्याकडे
फार मागे लागू नको
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2156
मागू नको जाहलो मी वेडापिसा
लाघवी तू वागू नको शब्द माझे
झोपेतले स्वप्न माझे मागू नको
चूक आहे साधीच ती तोफ मोठी
डागू नको वेळ नाही माझ्याकडे
फार मागे लागू नको
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2156
जागू नको : अनिल रत्नाकर
रात्र सारी जागू नको झोप माझी
मागू नको जाहलो मी वेडापिसा
लाघवी तू वागू नको शब्द माझे
झोपेतले स्वप्न माझे मागू नको
चूक आहे साधीच ती तोफ मोठी
डागू नको वेळ नाही माझ्याकडे
फार मागे लागू नको
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2156
मागू नको जाहलो मी वेडापिसा
लाघवी तू वागू नको शब्द माझे
झोपेतले स्वप्न माझे मागू नको
चूक आहे साधीच ती तोफ मोठी
डागू नको वेळ नाही माझ्याकडे
फार मागे लागू नको
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2156
Friday, June 11, 2010
सहज मनापर्यंत पोहोचलेले.... : ह बा
एखादा शेर किंवा गझल
आवडण्यासाठी वाचणाराच
गतआयुष्य, अनुभव विश्व,
पुर्वग्रह, आकलनक्षमता, शब्द
भांडार अशा अनेक चाळणी पार
कराव्या लागतात. अशा वेळी
एखादा शेर पटकन मनाला भावतो
कारण माझ्या मते त्यात
आपल्याच कल्पनाविश्वाचा अंश
असतो. मला या संकेत स्थळावरचे
असे बरेच शेर / गझला आवडल्या
त्यापैकी काही वाचल्यानंतर
मला जे वाटलं ते मी इथं लिहीतो
आहे. समिक्षण / रसग्रहण असा
कोणताही संदर्भ याला जोडू नये.
ही विनंती. (१) त्या हातांची याद
अताशा रोजच येते ज्यांनी
जगण्यालाच कधी पाखडले होते
-ज्ञानेश. प्रगती, नोकरी,
व्यवसाय, संसार, स्वप्नं
आयुष्याच्या गोलाकार
मैदानावर आपण सरळ रेषेत धाउन
यश गाठण्याचा प्रयत्न करत
राहतो आणि फिरून फिरून पुन्हा
आपल्याच मुळांपाशी येउन
पोहोचतो... एक वेळ अशी येते की
सुखामागे उभा असणार्या
मुर्खांच्या रांगेत आपणही एक
आहोत ही जाणीव होते. सरसकट
ओरबाडण्याची आपलीच व्रुत्ती
आपल्याला सलू लागते. आणि
कुणीतरी कधीतरी आपल्या
चोखंदळ हातानी स्वार्थाचे
खडे नसणारं, कपटाचा कचरा
नसणारं, स्वच्छ, पाखडलेलं
आयुष्य आपल्याला दिलेलं याची
आठवण येते... कधी ती आजी असते,
कधी आई... (२) विचार करता करता
इतका लख्ख देखणा प्रकाश फुटला
सगळी पाटी कोरी झाली, सगळे
शब्द निरक्षर झाले -चित्तरंजन
भट या शेरातील कल्पनानी मला
अगदी सहज प्रभावित केलं. 'लख्ख
देखणा प्रकाश फुटला' हे
वाचताना अंगावरचे साखळदंड
तुटल्यासारखा फिल येतो. सगळे
गुन्हे माफ... सगळ्या शंका
सरल्या... ज्या शब्दांनी मला
जखडून ठेवलेलं... आपल्या
शहाणपणानं मला मुर्ख ठरवलेलं
तेच या सत्याच्या प्रकाशात
उघडे पडले..... त्यांचा फोलपणा
समोर आला. एक अप्रतिम शेर! (३) आज
निसरड्या संध्येवरुनी पाय
घसरला कोणाचा? आज कुणाचा उजेड
गेला अंधाराच्या आहारी -वैभव
जोशी निसरडी संध्या, 'कुणाचा
उजेड' या श ब्दानी या शेराला
आशयाची श्रीमंती दिली आहे ती
निव्वळ अप्रतिम आहे. अनेक
संध्या स्वताला आठवांच्या
शेवाळापासून वाचवावं आणि
आपल्याही नकळत एखादी सायंकाळ
आपल्याला बेचैनीच्या
काठावरून अश्रुंच्या
प्रवाहात घेउन जावी. या शेरावर
मी दहा मिनीटांचं भाषण करू
शकतो. पण मी समीक्षक नाही. खूप
खूप खूप खूप आवडलेला शेर. (४)
तसाच धुरळा, तशाच वाटा, तशीच
चिंता, गावी बाकी... जिथून पक्का
भरून पाया, शहर नव्याने वसले
आहे. -सोनाली जोशी (५) पडू लागता
कायमचा जसा गाव मागे मागे...
कुणी पोर डोळे भरते
दिवेलागणीच्या वेळी! -प्रदिप
कुलकर्णी वरील दोन्ही शेर हे
माझ्या मनात, जगण्यात,
लिहीण्यात नेहमी असणार्या
विषयांचेच आहेत. माझ्यासहीत
बरच काही बदललं आहे फक्त गाव
अजुनही तसाच आहे. कुणी पोर
डोळे भरते... हे तर गावातून
बाहेर पडताना कायमच घडतं.
दोन्ही शेर फक्त आशयामुळे
नव्हे तर रचना म्हणुन ही उत्तम
आहेत. (६) धनिक सारे रूपसुंदर
देखणे! काय घेतो लाच आहे आरसा?
-जयन्ता५२ हाच प्रश्न माझाही
आहे. धनिकांनी उकल करावी. मी
एकुण ५७ शेर निवडून ठेवलेले पण
ही टाइपिंगची भानगड भलतीच
अवघड वाटते आहे. असो. इतर शेर
नंतर देइन. धन्यवाद!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2161
आवडण्यासाठी वाचणाराच
गतआयुष्य, अनुभव विश्व,
पुर्वग्रह, आकलनक्षमता, शब्द
भांडार अशा अनेक चाळणी पार
कराव्या लागतात. अशा वेळी
एखादा शेर पटकन मनाला भावतो
कारण माझ्या मते त्यात
आपल्याच कल्पनाविश्वाचा अंश
असतो. मला या संकेत स्थळावरचे
असे बरेच शेर / गझला आवडल्या
त्यापैकी काही वाचल्यानंतर
मला जे वाटलं ते मी इथं लिहीतो
आहे. समिक्षण / रसग्रहण असा
कोणताही संदर्भ याला जोडू नये.
ही विनंती. (१) त्या हातांची याद
अताशा रोजच येते ज्यांनी
जगण्यालाच कधी पाखडले होते
-ज्ञानेश. प्रगती, नोकरी,
व्यवसाय, संसार, स्वप्नं
आयुष्याच्या गोलाकार
मैदानावर आपण सरळ रेषेत धाउन
यश गाठण्याचा प्रयत्न करत
राहतो आणि फिरून फिरून पुन्हा
आपल्याच मुळांपाशी येउन
पोहोचतो... एक वेळ अशी येते की
सुखामागे उभा असणार्या
मुर्खांच्या रांगेत आपणही एक
आहोत ही जाणीव होते. सरसकट
ओरबाडण्याची आपलीच व्रुत्ती
आपल्याला सलू लागते. आणि
कुणीतरी कधीतरी आपल्या
चोखंदळ हातानी स्वार्थाचे
खडे नसणारं, कपटाचा कचरा
नसणारं, स्वच्छ, पाखडलेलं
आयुष्य आपल्याला दिलेलं याची
आठवण येते... कधी ती आजी असते,
कधी आई... (२) विचार करता करता
इतका लख्ख देखणा प्रकाश फुटला
सगळी पाटी कोरी झाली, सगळे
शब्द निरक्षर झाले -चित्तरंजन
भट या शेरातील कल्पनानी मला
अगदी सहज प्रभावित केलं. 'लख्ख
देखणा प्रकाश फुटला' हे
वाचताना अंगावरचे साखळदंड
तुटल्यासारखा फिल येतो. सगळे
गुन्हे माफ... सगळ्या शंका
सरल्या... ज्या शब्दांनी मला
जखडून ठेवलेलं... आपल्या
शहाणपणानं मला मुर्ख ठरवलेलं
तेच या सत्याच्या प्रकाशात
उघडे पडले..... त्यांचा फोलपणा
समोर आला. एक अप्रतिम शेर! (३) आज
निसरड्या संध्येवरुनी पाय
घसरला कोणाचा? आज कुणाचा उजेड
गेला अंधाराच्या आहारी -वैभव
जोशी निसरडी संध्या, 'कुणाचा
उजेड' या श ब्दानी या शेराला
आशयाची श्रीमंती दिली आहे ती
निव्वळ अप्रतिम आहे. अनेक
संध्या स्वताला आठवांच्या
शेवाळापासून वाचवावं आणि
आपल्याही नकळत एखादी सायंकाळ
आपल्याला बेचैनीच्या
काठावरून अश्रुंच्या
प्रवाहात घेउन जावी. या शेरावर
मी दहा मिनीटांचं भाषण करू
शकतो. पण मी समीक्षक नाही. खूप
खूप खूप खूप आवडलेला शेर. (४)
तसाच धुरळा, तशाच वाटा, तशीच
चिंता, गावी बाकी... जिथून पक्का
भरून पाया, शहर नव्याने वसले
आहे. -सोनाली जोशी (५) पडू लागता
कायमचा जसा गाव मागे मागे...
कुणी पोर डोळे भरते
दिवेलागणीच्या वेळी! -प्रदिप
कुलकर्णी वरील दोन्ही शेर हे
माझ्या मनात, जगण्यात,
लिहीण्यात नेहमी असणार्या
विषयांचेच आहेत. माझ्यासहीत
बरच काही बदललं आहे फक्त गाव
अजुनही तसाच आहे. कुणी पोर
डोळे भरते... हे तर गावातून
बाहेर पडताना कायमच घडतं.
दोन्ही शेर फक्त आशयामुळे
नव्हे तर रचना म्हणुन ही उत्तम
आहेत. (६) धनिक सारे रूपसुंदर
देखणे! काय घेतो लाच आहे आरसा?
-जयन्ता५२ हाच प्रश्न माझाही
आहे. धनिकांनी उकल करावी. मी
एकुण ५७ शेर निवडून ठेवलेले पण
ही टाइपिंगची भानगड भलतीच
अवघड वाटते आहे. असो. इतर शेर
नंतर देइन. धन्यवाद!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2161
नको तेच झाले : क्रान्ति
पुन्हा पेच झाले; असेही, तसेही
नको तेच झाले; असेही, तसेही जरा
बोलले मी; रुढीहून काही
निराळेच झाले; असेही, तसेही
किती सोडवावे? पुन्हा
उत्तरांचे उखाणेच झाले; असेही,
तसेही मुके राहणेही विरोधात
माझ्या, पुरावेच झाले; असेही,
तसेही फुका बोलबाला
ऋतूपालटाचा, उन्हाळेच झाले;
असेही, तसेही कशाला निमित्ते
हवी भेटण्याची? दुरावेच झाले;
असेही, तसेही मला हासताना हसे
शेवटी या जगाचेच झाले; असेही,
तसेही
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2160
नको तेच झाले; असेही, तसेही जरा
बोलले मी; रुढीहून काही
निराळेच झाले; असेही, तसेही
किती सोडवावे? पुन्हा
उत्तरांचे उखाणेच झाले; असेही,
तसेही मुके राहणेही विरोधात
माझ्या, पुरावेच झाले; असेही,
तसेही फुका बोलबाला
ऋतूपालटाचा, उन्हाळेच झाले;
असेही, तसेही कशाला निमित्ते
हवी भेटण्याची? दुरावेच झाले;
असेही, तसेही मला हासताना हसे
शेवटी या जगाचेच झाले; असेही,
तसेही
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2160
माझ्या काळाचा अनुवाद : विश्वस्त
कोणत्याही चिकित्सेशिवाय
समूहमनाला जे पटत आले आहे जे
सहजपणे पटत आले आहे अशा
विचारांना फाटे फोडणे,
चिथावणे, खो घालणे, नाकारणे,
गोंजारून गप्प करणे, डिवचून
निरुत्तर करणे, त्यांच्याशी
फारकत घेणे या तंत्रांनी काही
प्रथमदर्शनी धक्कादायक किंवा
आश्चर्यकारक पण कालांतराने
पटणारी नवीन विचारसंगती
सापडत जाते. असे अनवट विचार
आपल्याला सानेकरांच्या पुढील
प्रभाषितांमध्ये सापडतात:
त्यातुनी येतो उजेडासारखा
अंधार आता या घराला लावली आहेत
जी जी तावदाने वैज्ञानिक
प्रगतीचे, जे एकांगी
मार्केटिंग सुरू आहे त्याला
या अनवट विचाराने छेद दिला
आहे. जन्मभर करतात ते गुजराण
अपुली शेवटावर बनचुके करतात
कुठलीही नवी सुरवात कोठे ?
पॅराडाइम शिफ्ट आणि लॅटरल
थिंकिंग एकत्रही येऊ शकतात.
यासाठी सानेकरांच्या अद्भुत
प्रभाषिताचा उल्लेख करावासा
वाटतो, तो शेर असा: एक क्षण आकाश
तेव्हा स्तब्ध झाले एक उल्का
चांदणी होणार होती !
(गझलसंग्रहातील 'काळ, अवकाश
आणि कवितेचा शब्दट ह्या प्रा.
अरुणोदय भाटकर ह्यांच्या
चिंतनपर लेखातून)
------------------------------------------------------------------------------
माझ्या काळाचा अनुवाद
चंद्रशेखर सानेकर ग्रंथाली
मूल्य ८० रूपये पुस्तक जालावर
इथे उपलब्ध [1] आहे.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2158
समूहमनाला जे पटत आले आहे जे
सहजपणे पटत आले आहे अशा
विचारांना फाटे फोडणे,
चिथावणे, खो घालणे, नाकारणे,
गोंजारून गप्प करणे, डिवचून
निरुत्तर करणे, त्यांच्याशी
फारकत घेणे या तंत्रांनी काही
प्रथमदर्शनी धक्कादायक किंवा
आश्चर्यकारक पण कालांतराने
पटणारी नवीन विचारसंगती
सापडत जाते. असे अनवट विचार
आपल्याला सानेकरांच्या पुढील
प्रभाषितांमध्ये सापडतात:
त्यातुनी येतो उजेडासारखा
अंधार आता या घराला लावली आहेत
जी जी तावदाने वैज्ञानिक
प्रगतीचे, जे एकांगी
मार्केटिंग सुरू आहे त्याला
या अनवट विचाराने छेद दिला
आहे. जन्मभर करतात ते गुजराण
अपुली शेवटावर बनचुके करतात
कुठलीही नवी सुरवात कोठे ?
पॅराडाइम शिफ्ट आणि लॅटरल
थिंकिंग एकत्रही येऊ शकतात.
यासाठी सानेकरांच्या अद्भुत
प्रभाषिताचा उल्लेख करावासा
वाटतो, तो शेर असा: एक क्षण आकाश
तेव्हा स्तब्ध झाले एक उल्का
चांदणी होणार होती !
(गझलसंग्रहातील 'काळ, अवकाश
आणि कवितेचा शब्दट ह्या प्रा.
अरुणोदय भाटकर ह्यांच्या
चिंतनपर लेखातून)
------------------------------------------------------------------------------
माझ्या काळाचा अनुवाद
चंद्रशेखर सानेकर ग्रंथाली
मूल्य ८० रूपये पुस्तक जालावर
इथे उपलब्ध [1] आहे.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2158
[1]
http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b56845&lang=marathi
सहज मनापर्यंत पोहोचलेले.... : ह बा
एखादा शेर किंवा गझल
आवडण्यासाठी वाचणाराच
गतआयुष्य, अनुभव विश्व,
पुर्वग्रह, आकलनक्षमता, शब्द
भांडार अशा अनेक चाळणी पार
कराव्या लागतात. अशा वेळी
एखादा शेर पटकन मनाला भावतो
कारण माझ्या मते त्यात
आपल्याच कल्पनाविश्वाचा अंश
असतो. मला या संकेत स्थळावरचे
असे बरेच शेर / गझला आवडल्या
त्यापैकी काही वाचल्यानंतर
मला जे वाटलं ते मी इथं लिहीतो
आहे. समिक्षण / रसग्रहण असा
कोणताही संदर्भ याला जोडू नये.
ही विनंती. (१) त्या हातांची याद
अताशा रोजच येते ज्यांनी
जगण्यालाच कधी पाखडले होते
-ज्ञानेश. प्रगती, नोकरी,
व्यवसाय, संसार, स्वप्नं
आयुष्याच्या गोलाकार
मैदानावर आपण सरळ रेषेत धाउन
यश गाठण्याचा प्रयत्न करत
राहतो आणि फिरून फिरून पुन्हा
आपल्याच मुळांपाशी येउन
पोहोचतो... एक वेळ अशी येते की
सुखामागे उभा असणार्या
मुर्खांच्या रांगेत आपणही एक
आहोत ही जाणीव होते. सरसकट
ओरबाडण्याची आपलीच व्रुत्ती
आपल्याला सलू लागते. आणि
कुणीतरी कधीतरी आपल्या
चोखंदळ हातानी स्वार्थाचे
खडे नसणारं, कपटाचा कचरा
नसणारं, स्वच्छ, पाखडलेलं
आयुष्य आपल्याला दिलेलं याची
आठवण येते... कधी ती आजी असते,
कधी आई... (२) विचार करता करता
इतका लख्ख देखणा प्रकाश फुटला
सगळी पाटी कोरी झाली, सगळे
शब्द निरक्षर झाले -चित्तरंजन
भट या शेरातील कल्पनानी मला
अगदी सहज प्रभावित केलं. 'लख्ख
देखणा प्रकाश फुटला' हे
वाचताना अंगावरचे साखळदंड
तुटल्यासारखा फिल येतो. सगळे
गुन्हे माफ... सगळ्या शंका
सरल्या... ज्या शब्दांनी मला
जखडून ठेवलेलं... आपल्या
शहाणपणानं मला मुर्ख ठरवलेलं
तेच या सत्याच्या प्रकाशात
उघडे पडले..... त्यांचा फोलपणा
समोर आला. एक अप्रतिम शेर! (३) आज
निसरड्या संध्येवरुनी पाय
घसरला कोणाचा? आज कुणाचा उजेड
गेला अंधाराच्या आहारी -वैभव
जोशी निसरडी संध्या, 'कुणाचा
उजेड' या श ब्दानी या शेराला
आशयाची श्रीमंती दिली आहे ती
निव्वळ अप्रतिम आहे. अनेक
संध्या स्वताला आठवांच्या
शेवाळापासून वाचवावं आणि
आपल्याही नकळत एखादी सायंकाळ
आपल्याला बेचैनीच्या
काठावरून अश्रुंच्या
प्रवाहात घेउन जावी. या शेरावर
मी दहा मिनीटांचं भाषण करू
शकतो. पण मी समीक्षक नाही. खूप
खूप खूप खूप आवडलेला शेर. (४)
तसाच धुरळा, तशाच वाटा, तशीच
चिंता, गावी बाकी... जिथून पक्का
भरून पाया, शहर नव्याने वसले
आहे. -सोनाली जोशी (५) पडू लागता
कायमचा जसा गाव मागे मागे...
कुणी पोर डोळे भरते
दिवेलागणीच्या वेळी! -प्रदिप
कुलकर्णी वरील दोन्ही शेर हे
माझ्या मनात, जगण्यात,
लिहीण्यात नेहमी असणार्या
विषयांचेच आहेत. माझ्यासहीत
बरच काही बदललं आहे फक्त गाव
अजुनही तसाच आहे. कुणी पोर
डोळे भरते... हे तर गावातून
बाहेर पडताना कायमच घडतं.
दोन्ही शेर फक्त आशयामुळे
नव्हे तर रचना म्हणुन ही उत्तम
आहेत. (६) धनिक सारे रूपसुंदर
देखणे! काय घेतो लाच आहे आरसा?
-जयन्ता५२ हाच प्रश्न माझाही
आहे. धनिकांनी उकल करावी. मी
एकुण ५७ शेर निवडून ठेवलेले पण
ही टाइपिंगची भानगड भलतीच
अवघड वाटते आहे. असो. इतर शेर
नंतर देइन. धन्यवाद!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
आवडण्यासाठी वाचणाराच
गतआयुष्य, अनुभव विश्व,
पुर्वग्रह, आकलनक्षमता, शब्द
भांडार अशा अनेक चाळणी पार
कराव्या लागतात. अशा वेळी
एखादा शेर पटकन मनाला भावतो
कारण माझ्या मते त्यात
आपल्याच कल्पनाविश्वाचा अंश
असतो. मला या संकेत स्थळावरचे
असे बरेच शेर / गझला आवडल्या
त्यापैकी काही वाचल्यानंतर
मला जे वाटलं ते मी इथं लिहीतो
आहे. समिक्षण / रसग्रहण असा
कोणताही संदर्भ याला जोडू नये.
ही विनंती. (१) त्या हातांची याद
अताशा रोजच येते ज्यांनी
जगण्यालाच कधी पाखडले होते
-ज्ञानेश. प्रगती, नोकरी,
व्यवसाय, संसार, स्वप्नं
आयुष्याच्या गोलाकार
मैदानावर आपण सरळ रेषेत धाउन
यश गाठण्याचा प्रयत्न करत
राहतो आणि फिरून फिरून पुन्हा
आपल्याच मुळांपाशी येउन
पोहोचतो... एक वेळ अशी येते की
सुखामागे उभा असणार्या
मुर्खांच्या रांगेत आपणही एक
आहोत ही जाणीव होते. सरसकट
ओरबाडण्याची आपलीच व्रुत्ती
आपल्याला सलू लागते. आणि
कुणीतरी कधीतरी आपल्या
चोखंदळ हातानी स्वार्थाचे
खडे नसणारं, कपटाचा कचरा
नसणारं, स्वच्छ, पाखडलेलं
आयुष्य आपल्याला दिलेलं याची
आठवण येते... कधी ती आजी असते,
कधी आई... (२) विचार करता करता
इतका लख्ख देखणा प्रकाश फुटला
सगळी पाटी कोरी झाली, सगळे
शब्द निरक्षर झाले -चित्तरंजन
भट या शेरातील कल्पनानी मला
अगदी सहज प्रभावित केलं. 'लख्ख
देखणा प्रकाश फुटला' हे
वाचताना अंगावरचे साखळदंड
तुटल्यासारखा फिल येतो. सगळे
गुन्हे माफ... सगळ्या शंका
सरल्या... ज्या शब्दांनी मला
जखडून ठेवलेलं... आपल्या
शहाणपणानं मला मुर्ख ठरवलेलं
तेच या सत्याच्या प्रकाशात
उघडे पडले..... त्यांचा फोलपणा
समोर आला. एक अप्रतिम शेर! (३) आज
निसरड्या संध्येवरुनी पाय
घसरला कोणाचा? आज कुणाचा उजेड
गेला अंधाराच्या आहारी -वैभव
जोशी निसरडी संध्या, 'कुणाचा
उजेड' या श ब्दानी या शेराला
आशयाची श्रीमंती दिली आहे ती
निव्वळ अप्रतिम आहे. अनेक
संध्या स्वताला आठवांच्या
शेवाळापासून वाचवावं आणि
आपल्याही नकळत एखादी सायंकाळ
आपल्याला बेचैनीच्या
काठावरून अश्रुंच्या
प्रवाहात घेउन जावी. या शेरावर
मी दहा मिनीटांचं भाषण करू
शकतो. पण मी समीक्षक नाही. खूप
खूप खूप खूप आवडलेला शेर. (४)
तसाच धुरळा, तशाच वाटा, तशीच
चिंता, गावी बाकी... जिथून पक्का
भरून पाया, शहर नव्याने वसले
आहे. -सोनाली जोशी (५) पडू लागता
कायमचा जसा गाव मागे मागे...
कुणी पोर डोळे भरते
दिवेलागणीच्या वेळी! -प्रदिप
कुलकर्णी वरील दोन्ही शेर हे
माझ्या मनात, जगण्यात,
लिहीण्यात नेहमी असणार्या
विषयांचेच आहेत. माझ्यासहीत
बरच काही बदललं आहे फक्त गाव
अजुनही तसाच आहे. कुणी पोर
डोळे भरते... हे तर गावातून
बाहेर पडताना कायमच घडतं.
दोन्ही शेर फक्त आशयामुळे
नव्हे तर रचना म्हणुन ही उत्तम
आहेत. (६) धनिक सारे रूपसुंदर
देखणे! काय घेतो लाच आहे आरसा?
-जयन्ता५२ हाच प्रश्न माझाही
आहे. धनिकांनी उकल करावी. मी
एकुण ५७ शेर निवडून ठेवलेले पण
ही टाइपिंगची भानगड भलतीच
अवघड वाटते आहे. असो. इतर शेर
नंतर देइन. धन्यवाद!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
नको तेच झाले : क्रान्ति
पुन्हा पेच झाले; असेही, तसेही
नको तेच झाले; असेही, तसेही जरा
बोलले मी; रुढीहून काही
निराळेच झाले; असेही, तसेही
किती सोडवावे? पुन्हा
उत्तरांचे उखाणेच झाले; असेही,
तसेही मुके राहणेही विरोधात
माझ्या, पुरावेच झाले; असेही,
तसेही फुका बोलबाला
ऋतूपालटाचा, उन्हाळेच झाले;
असेही, तसेही कशाला निमित्ते
हवी भेटण्याची? दुरावेच झाले;
असेही, तसेही मला हासताना हसे
शेवटी या जगाचेच झाले; असेही,
तसेही
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
नको तेच झाले; असेही, तसेही जरा
बोलले मी; रुढीहून काही
निराळेच झाले; असेही, तसेही
किती सोडवावे? पुन्हा
उत्तरांचे उखाणेच झाले; असेही,
तसेही मुके राहणेही विरोधात
माझ्या, पुरावेच झाले; असेही,
तसेही फुका बोलबाला
ऋतूपालटाचा, उन्हाळेच झाले;
असेही, तसेही कशाला निमित्ते
हवी भेटण्याची? दुरावेच झाले;
असेही, तसेही मला हासताना हसे
शेवटी या जगाचेच झाले; असेही,
तसेही
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
माझ्या काळाचा अनुवाद : विश्वस्त
कोणत्याही चिकित्सेशिवाय
समूहमनाला जे पटत आले आहे जे
सहजपणे पटत आले आहे अशा
विचारांना फाटे फोडणे,
चिथावणे, खो घालणे, नाकारणे,
गोंजारून गप्प करणे, डिवचून
निरुत्तर करणे, त्यांच्याशी
फारकत घेणे या तंत्रांनी काही
प्रथमदर्शनी धक्कादायक किंवा
आश्चर्यकारक पण कालांतराने
पटणारी नवीन विचारसंगती
सापडत जाते. असे अनवट विचार
आपल्याला सानेकरांच्या पुढील
प्रभाषितांमध्ये सापडतात:
त्यातुनी येतो उजेडासारखा
अंधार आता या घराला लावली आहेत
जी जी तावदाने वैज्ञानिक
प्रगतीचे, जे एकांगी
मार्केटिंग सुरू आहे त्याला
या अनवट विचाराने छेद दिला
आहे. जन्मभर करतात ते गुजराण
अपुली शेवटावर बनचुके करतात
कुठलीही नवी सुरवात कोठे ?
पॅराडाइम शिफ्ट आणि लॅटरल
थिंकिंग एकत्रही येऊ शकतात.
यासाठी सानेकरांच्या अद्भुत
प्रभाषिताचा उल्लेख करावासा
वाटतो, तो शेर असा: एक क्षण आकाश
तेव्हा स्तब्ध झाले एक उल्का
चांदणी होणार होती !
(गझलसंग्रहातील 'काळ, अवकाश
आणि कवितेचा शब्दट ह्या प्रा.
अरुणोदय भाटकर ह्यांच्या
चिंतनपर लेखातून)
------------------------------------------------------------------------------
माझ्या काळाचा अनुवाद
चंद्रशेखर सानेकर ग्रंथाली
मूल्य ८० रूपये पुस्तक जालावर
इथे उपलब्ध [1] आहे.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2158
समूहमनाला जे पटत आले आहे जे
सहजपणे पटत आले आहे अशा
विचारांना फाटे फोडणे,
चिथावणे, खो घालणे, नाकारणे,
गोंजारून गप्प करणे, डिवचून
निरुत्तर करणे, त्यांच्याशी
फारकत घेणे या तंत्रांनी काही
प्रथमदर्शनी धक्कादायक किंवा
आश्चर्यकारक पण कालांतराने
पटणारी नवीन विचारसंगती
सापडत जाते. असे अनवट विचार
आपल्याला सानेकरांच्या पुढील
प्रभाषितांमध्ये सापडतात:
त्यातुनी येतो उजेडासारखा
अंधार आता या घराला लावली आहेत
जी जी तावदाने वैज्ञानिक
प्रगतीचे, जे एकांगी
मार्केटिंग सुरू आहे त्याला
या अनवट विचाराने छेद दिला
आहे. जन्मभर करतात ते गुजराण
अपुली शेवटावर बनचुके करतात
कुठलीही नवी सुरवात कोठे ?
पॅराडाइम शिफ्ट आणि लॅटरल
थिंकिंग एकत्रही येऊ शकतात.
यासाठी सानेकरांच्या अद्भुत
प्रभाषिताचा उल्लेख करावासा
वाटतो, तो शेर असा: एक क्षण आकाश
तेव्हा स्तब्ध झाले एक उल्का
चांदणी होणार होती !
(गझलसंग्रहातील 'काळ, अवकाश
आणि कवितेचा शब्दट ह्या प्रा.
अरुणोदय भाटकर ह्यांच्या
चिंतनपर लेखातून)
------------------------------------------------------------------------------
माझ्या काळाचा अनुवाद
चंद्रशेखर सानेकर ग्रंथाली
मूल्य ८० रूपये पुस्तक जालावर
इथे उपलब्ध [1] आहे.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2158
[1]
http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b56845&lang=marathi
माझ्या काळाचा अनुवाद : विश्वस्त
कोणत्याही चिकित्सेशिवाय
समूहमनाला जे पटत आले आहे जे
सहजपणे पटत आले आहे अशा
विचारांना फाटे फोडणे,
चिथावणे, खो घालणे, नाकारणे,
गोंजारून गप्प करणे, डिवचून
निरुत्तर करणे, त्यांच्याशी
फारकत घेणे या तंत्रांनी काही
प्रथमदर्शनी धक्कादायक किंवा
आश्चर्यकारक पण कालांतराने
पटणारी नवीन विचारसंगती
सापडत जाते. असे अनवट विचार
आपल्याला सानेकरांच्या पुढील
प्रभाषितांमध्ये सापडतात:
त्यातुनी येतो उजेडासारखा
अंधार आता या घराला लावली आहेत
जी जी तावदाने वैज्ञानिक
प्रगतीचे, जे एकांगी
मार्केटिंग सुरू आहे त्याला
या अनवट विचाराने छेद दिला
आहे. जन्मभर करतात ते गुजराण
अपुली शेवटावर बनचुके करतात
कुठलीही नवी सुरवात कोठे ?
पॅराडाइम शिफ्ट आणि लॅटरल
थिंकिंग एकत्रही येऊ शकतात.
यासाठी सानेकरांच्या अद्भुत
प्रभाषिताचा उल्लेख करावासा
वाटतो, तो शेर असा: एक क्षण आकाश
तेव्हा स्तब्ध झाले एक उल्का
चांदणी होणार होती !
(गझलसंग्रहातील 'काळ, अवकाश
आणि कवितेचा शब्दट ह्या प्रा.
अरुणोदय भाटकर ह्यांच्या
चिंतनपर लेखातून)
------------------------------------------------------------------------------
माझ्या काळाचा अनुवाद
चंद्रशेखर सानेकर ग्रंथाली
मूल्य ८० रूपये पुस्तक जालावर
इथे उपलब्ध [1] आहे.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2158
समूहमनाला जे पटत आले आहे जे
सहजपणे पटत आले आहे अशा
विचारांना फाटे फोडणे,
चिथावणे, खो घालणे, नाकारणे,
गोंजारून गप्प करणे, डिवचून
निरुत्तर करणे, त्यांच्याशी
फारकत घेणे या तंत्रांनी काही
प्रथमदर्शनी धक्कादायक किंवा
आश्चर्यकारक पण कालांतराने
पटणारी नवीन विचारसंगती
सापडत जाते. असे अनवट विचार
आपल्याला सानेकरांच्या पुढील
प्रभाषितांमध्ये सापडतात:
त्यातुनी येतो उजेडासारखा
अंधार आता या घराला लावली आहेत
जी जी तावदाने वैज्ञानिक
प्रगतीचे, जे एकांगी
मार्केटिंग सुरू आहे त्याला
या अनवट विचाराने छेद दिला
आहे. जन्मभर करतात ते गुजराण
अपुली शेवटावर बनचुके करतात
कुठलीही नवी सुरवात कोठे ?
पॅराडाइम शिफ्ट आणि लॅटरल
थिंकिंग एकत्रही येऊ शकतात.
यासाठी सानेकरांच्या अद्भुत
प्रभाषिताचा उल्लेख करावासा
वाटतो, तो शेर असा: एक क्षण आकाश
तेव्हा स्तब्ध झाले एक उल्का
चांदणी होणार होती !
(गझलसंग्रहातील 'काळ, अवकाश
आणि कवितेचा शब्दट ह्या प्रा.
अरुणोदय भाटकर ह्यांच्या
चिंतनपर लेखातून)
------------------------------------------------------------------------------
माझ्या काळाचा अनुवाद
चंद्रशेखर सानेकर ग्रंथाली
मूल्य ८० रूपये पुस्तक जालावर
इथे उपलब्ध [1] आहे.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2158
[1]
http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b56845&lang=marathi
माझ्या काळाचा अनुवाद : विश्वस्त
कोणत्याही चिकित्सेशिवाय
समूहमनाला जे पटत आले आहे जे
सहजपणे पटत आले आहे अशा
विचारांना फाटे फोडणे,
चिथावणे, खो घालणे, नाकारणे,
गोंजारून गप्प करणे, डिवचून
निरुत्तर करणे, त्यांच्याशी
फारकत घेणे या तंत्रांनी काही
प्रथमदर्शनी धक्कादायक किंवा
आश्चर्यकारक पण कालांतराने
पटणारी नवीन विचारसंगती
सापडत जाते. असे अनवट विचार
आपल्याला सानेकरांच्या पुढील
प्रभाषितांमध्ये सापडतात:
त्यातुनी येतो उजेडासारखा
अंधार आता या घराला लावली आहेत
जी जी तावदाने वैज्ञानिक
प्रगतीचे, जे एकांगी
मार्केटिंग सुरू आहे त्याला
या अनवट विचाराने छेद दिला
आहे. जन्मभर करतात ते गुजराण
अपुली शेवटावर बनचुके करतात
कुठलीही नवी सुरवात कोठे ?
पॅराडाइम शिफ्ट आणि लॅटरल
थिंकिंग एकत्रही येऊ शकतात.
यासाठी सानेकरांच्या अद्भुत
प्रभाषिताचा उल्लेख करावासा
वाटतो, तो शेर असा: एक क्षण आकाश
तेव्हा स्तब्ध झाले एक उल्का
चांदणी होणार होती !
(गझलसंग्रहातील 'काळ, अवकाश
आणि कवितेचा शब्दट ह्या प्रा.
अरुणोदय भाटकर ह्यांच्या
चिंतनपर लेखातून)
------------------------------------------------------------------------------
माझ्या काळाचा अनुवाद
चंद्रशेखर सानेकर ग्रंथाली
मूल्य ८० रूपये
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2158
समूहमनाला जे पटत आले आहे जे
सहजपणे पटत आले आहे अशा
विचारांना फाटे फोडणे,
चिथावणे, खो घालणे, नाकारणे,
गोंजारून गप्प करणे, डिवचून
निरुत्तर करणे, त्यांच्याशी
फारकत घेणे या तंत्रांनी काही
प्रथमदर्शनी धक्कादायक किंवा
आश्चर्यकारक पण कालांतराने
पटणारी नवीन विचारसंगती
सापडत जाते. असे अनवट विचार
आपल्याला सानेकरांच्या पुढील
प्रभाषितांमध्ये सापडतात:
त्यातुनी येतो उजेडासारखा
अंधार आता या घराला लावली आहेत
जी जी तावदाने वैज्ञानिक
प्रगतीचे, जे एकांगी
मार्केटिंग सुरू आहे त्याला
या अनवट विचाराने छेद दिला
आहे. जन्मभर करतात ते गुजराण
अपुली शेवटावर बनचुके करतात
कुठलीही नवी सुरवात कोठे ?
पॅराडाइम शिफ्ट आणि लॅटरल
थिंकिंग एकत्रही येऊ शकतात.
यासाठी सानेकरांच्या अद्भुत
प्रभाषिताचा उल्लेख करावासा
वाटतो, तो शेर असा: एक क्षण आकाश
तेव्हा स्तब्ध झाले एक उल्का
चांदणी होणार होती !
(गझलसंग्रहातील 'काळ, अवकाश
आणि कवितेचा शब्दट ह्या प्रा.
अरुणोदय भाटकर ह्यांच्या
चिंतनपर लेखातून)
------------------------------------------------------------------------------
माझ्या काळाचा अनुवाद
चंद्रशेखर सानेकर ग्रंथाली
मूल्य ८० रूपये
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2158
Subscribe to:
Posts (Atom)